राजापूर (रत्नागिरी) : तालुक्‍याला उन्हाळ्यामध्ये भासणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीतर्फे लोकसहभागातून “मिशन बंधारे’ अभियान राबविले जात आहे. यासाठी श्रमदान करण्यासाठी गावोगावच्या ग्रामस्थांचे हजारो हात पुढे सरसावले आहेत. विविध प्रकारचे 360 बंधारे बांधून झाले असून त्यामध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे.

हेही वाचा– ब्लू व्हेल मासा का मरण पावतो…. वाचा

तालुक्‍याला दरवर्षी एप्रिल-मे महिन्यामध्ये पाणीटंचाईची झळ पोहचते. मुबलक प्रमाणात पडणारा पाऊस आणि त्यानंतर पाणीटंचाई दूर करण्यासाठी विविध नळपाणी योजनांच्या माध्यमातून शासनाकडून खर्च करण्यात येणारा लाखो रुपयांचा निधी असतानाही तालुक्‍याची पाणीटंचाईतून अद्यापही मुक्तता झालेली नाही. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी पंचायत समितीतर्फे दरवर्षी संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी नियोजन केले जाते. मात्र, हे नियोजनही फोल ठरते.

हेही वाचा– दुष्काळात पडणार आता या दुष्काळाची भर….

दहा बंधाऱ्यांचे नियोजन

या साऱ्या स्थितीवर मात करण्यासाठी पंचायत समितीने लोकसहभागातून ठिकठिकाणी बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये सद्यस्थितीमध्ये 360 हून अधिक बंधारे बांधून झालेले आहेत. यामध्ये वनराई, कच्चे आणि विजय बंधाऱ्यांचा समावेश आहे. या बंधाऱ्यांमध्ये सध्या मुबलकप्रमाणात पाणीसाठा झाला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने दहा बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार तालुक्‍यामध्ये हजाराहून अधिक बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याप्रमाणेत जलस्त्रोत असलेल्या तालुक्‍यातील विविध ठिकाणी सध्या ग्रामपंचायती लोकसहभागातून बंधारे बांधत आहे.

News Item ID:
599-news_story-1579789635
Mobile Device Headline:
रत्नागिरीत मिशन बंधारे सक्सेस….
Appearance Status Tags:
Mission Dam Success In Ratnagiri Kokan Marathi NewsMission Dam Success In Ratnagiri Kokan Marathi News
Mobile Body:

राजापूर (रत्नागिरी) : तालुक्‍याला उन्हाळ्यामध्ये भासणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीतर्फे लोकसहभागातून “मिशन बंधारे’ अभियान राबविले जात आहे. यासाठी श्रमदान करण्यासाठी गावोगावच्या ग्रामस्थांचे हजारो हात पुढे सरसावले आहेत. विविध प्रकारचे 360 बंधारे बांधून झाले असून त्यामध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे.

हेही वाचा– ब्लू व्हेल मासा का मरण पावतो…. वाचा

तालुक्‍याला दरवर्षी एप्रिल-मे महिन्यामध्ये पाणीटंचाईची झळ पोहचते. मुबलक प्रमाणात पडणारा पाऊस आणि त्यानंतर पाणीटंचाई दूर करण्यासाठी विविध नळपाणी योजनांच्या माध्यमातून शासनाकडून खर्च करण्यात येणारा लाखो रुपयांचा निधी असतानाही तालुक्‍याची पाणीटंचाईतून अद्यापही मुक्तता झालेली नाही. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी पंचायत समितीतर्फे दरवर्षी संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी नियोजन केले जाते. मात्र, हे नियोजनही फोल ठरते.

हेही वाचा– दुष्काळात पडणार आता या दुष्काळाची भर….

दहा बंधाऱ्यांचे नियोजन

या साऱ्या स्थितीवर मात करण्यासाठी पंचायत समितीने लोकसहभागातून ठिकठिकाणी बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये सद्यस्थितीमध्ये 360 हून अधिक बंधारे बांधून झालेले आहेत. यामध्ये वनराई, कच्चे आणि विजय बंधाऱ्यांचा समावेश आहे. या बंधाऱ्यांमध्ये सध्या मुबलकप्रमाणात पाणीसाठा झाला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने दहा बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार तालुक्‍यामध्ये हजाराहून अधिक बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याप्रमाणेत जलस्त्रोत असलेल्या तालुक्‍यातील विविध ठिकाणी सध्या ग्रामपंचायती लोकसहभागातून बंधारे बांधत आहे.

Vertical Image:
English Headline:
Mission Dam Success In Ratnagiri Kokan Marathi News
Author Type:
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags:
पंचायत समिती, पुढाकार, Initiatives, पाणी, पाणीटंचाई, ब्लू व्हेल, ऊस, पाऊस, यती, Yeti
Twitter Publish:
Meta Keyword:
Kokan Ratnagiri Mission Dam News
Meta Description:
Mission Dam Success In Ratnagiri Kokan Marathi News
राजापूर तालुका; पंचायत समितीचा पुढाकार, टंचाईत मिळणार दिलासा, मुबलक पाणीसाठा….
Send as Notification:

News Story Feeds

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here