सन १९०३ पर्यंत नळदुर्ग हे जिल्ह्याचे ठिकाण होते आणि भुईकोट किल्ल्यात मुन्सिफ कोर्ट होते
नळदुर्ग शहरास भुईकोट किल्ल्यामुळे मोठे वैभव प्राप्त झाले आहे
या किल्ल्यातून बोरी नदी जाते, त्यावर नरमादी हा धबधबा आहे
आता मुंबई-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग हे सर्वोत्तम सहलीचे ठिकाण व पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे
नरमादी धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे
किल्ल्याचे प्रवेशद्वार

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here