कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य हे गव्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र करवीर तालुक्यातील दयावान श्रीकांत पाटील या युवा शेतकऱ्याने मध संकलनासाठी पेट्या ठेवल्या आहेत. मधमाशांना हानी न होता मध काढला जातो. पावसापासून संरक्षण होण्यासाठी बंदिस्त स्वरूपात पेट्या ठेवल्या जातात. त्यानंतर विविध आकाराच्या बाटल्यात भरून मध विक्रीस ठेवला जातो.








Esakal