नाशिक : मान्सून लांबला असला तरी मागील काही दिवसात त्रंबकेश्वर परिसरात पावसाच्या सरी चांगल्या बरसल्याने भाताच्या पेरणी केलेल्या रोपांची आवणी साठी चांगली वाढ झाल्याने त्रंबकेश्वर परिसरात पाणथळ ठिकाणी भाताच्या आवणीला सुरुवात झाली आहे.


१५० एकर भात क्षेत्रावर तयार झालेले रोपांची भात लावणीसाठी पोषक वाढ झालेले रोपांची आवणी साठी शेतात १५० मजूर मोठ्या उत्साहात भाताचे रोपांची आवणी करत आहेत.



Esakal