लॉकडाउनमुळे सर्व क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले. त्याचप्रमाणे मनोरंजन क्षेत्राला देखील मोठा फटका बसला. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकर आणि निर्मात्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. काही मालिका कमी टीआरपीमुळे बंद करण्यात आल्या. त्या मालिका कोणत्या ते जाणून घेऊयात..






Esakal