कऱ्हाडपासुन अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर सदाशिवगड आहे. सदाशिवगड हा अफझल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ताब्यात आला. कऱ्हाडवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने व कऱ्हाडहुन पलूस-विटाकडे जाणाऱ्या सुर्ली घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सदाशिवगड बांधून घेतला.










Esakal