इंग्लंडमधील वॉर्सेस्टरच्या मैदानात भारतीय महिला आणि इंग्लंड यांच्यात तिसरा आणि अखेरचा वनेड सामना रंगला. पहिल्या दोन सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका अगोदरच गमावली आहे. पण टी-20 मालिकेसाठी मैदानात उतरण्यापूर्वी वनडे मालिकेचा शेवट गोड करण्यासाठी संघ उत्सुक असल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पुनम यादवने आपल्या गूगलीवर ब्रंटला चकवा दिला. तिच्या रुपात तिने एक विकेट घेतली.
दीप्ति शर्माने भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट्स मिळवल्या.
ड्रिंक ब्रेकमध्ये स्मृती, राधा हरमनप्रित कौर यासह इतर खेळाडू
दुसऱ्या सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरुन मिताली राज अखेरच्या वनडेसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here