महालगाव (जि.औरंगाबाद) : महामारी संकटावर मात करण्यासाठी आपण शासन निर्णयानुसार श्री क्षेत्र सराला बेटाचे गंगागिरी महाराज प्रतिकात्मक दिंडीचे मंदिरास प्रदक्षिणा करुन मंदिरातच पंधरा दिवस मुक्कामी ठेवण्यात येणार आहे. आपल्या २०० वर्षांच्या परंपरेला खंड न पडु देता ही दिंडी काढण्यात आली. आषाढी एकादशी दिवशी आम्ही विठ्ठलाकडे यंदा भरपूर पाऊस पडु दे व जगावर कोरोना महामारीचे संकट टळु दे, अशी प्रार्थना करू, असे महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले.

आपल्या २०० वर्षांच्या परंपरेला खंड न पडु देता ही दिंडी काढण्यात आली.
आषाढी एकादशी दिवशी आम्ही विठ्ठलाकडे यंदा भरपूर पाऊस पडु दे व जगावर कोरोना महामारीचे संकट टळु दे, अशी प्रार्थना करू, असे महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले.
श्री क्षेत्र सराला बेट ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास सोमवारी (ता.पाच) बेटात महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते समाधी पुजन करून प्रारंभ करण्यात आला.
शिस्तप्रिय म्हणून ओळख असणाऱ्या दिंडीत फडावरील मोजके वारकरी सहभागी झाले आहे.
यावेळी उपस्थित वारकरी भाविकांना संबोधित करताना महाराज म्हणाले की,वारी भाविकांच्या जीवनातील दुःख दुर करते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here