






ऑलिंपिकमध्ये अखेरच्या दिवशी भारताला दोन पदके मिळाली. त्यामुळे पदकांच्या क्रमवारीतील भारताचे स्थान ६६ वरून थेट ४७ वर आले आहे. या कामगिरीचे सोशल मीडियामध्ये देखील पडसाद उमटायला सुरूवात झाली असून ‘१९४७ स्वातंत्र्य वर्ष’ अशी मोहीम सुरू झाली.

Esakal
Esakal