नागपूर : झोपण्यापूर्वी गूळ आणि गरम पाण्याचे सेवन केल्याने चार गंभीर आजारांपासून मुक्ती मिळू शकते. चवीने गोड आणि स्वभावाने गरम अशा या गुळामध्ये बऱ्याच पौष्टिक घटकांचा समावेश आहे. शरीरासाठी लाभदायी आहे. आयुर्वेदानुसार दररोज उपाशापोटी गूळ खाऊन एक ग्लास गरम पाणी पिल्याने गॅस, आंबटपणा, पोटदुखी, बद्धकोष्ठता या आजारांपासून मुक्तता होते. सकाळी उठल्याबरोबर उपाशापोटी गूळ आणि गरम पाण्याचे सेवन केल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होतो.





Esakal