100 कोटी लसीकरणाचा टप्पा हे संपूर्ण देशाचं यश आहे
जनतेच्या सहकार्यामुळेच 100 कोटी लसीकरण होणं शक्य झालं
नवा भारत कोणतंही कठीण ध्येय गाठू शकतो, हेच सिद्ध झालं
भारताने स्वत:ची लस निर्माण करुन दाखवली.
टाळी-थाळी वाजवल्याने एकता दिसून आली.
100 कोटी लसीकरणामुळे देशात उत्साह, आशा आणि सकारात्मकता
लसीकरणामध्ये VIP कल्चरचा शिरकाव होऊ दिला नाही; कोणताही भेदभाव केला गेला नाही
भारताचा लसीकरण कार्यक्रम पूर्णपणे विज्ञानावर आधारित
मेड इन इंडियाची ताकद सगळ्या जगाला दिसून आली. जगभरात याची चर्चा
स्वदेशी वस्तू खरेदी करा, तीच एक चळवळ बनवा

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here