तामिळनाडू व पुदुचेरी येथे पावसाचा कहर सुरुच आहे. चेन्नईतील रस्त्यांवर पाणी साचले आहेत. तसेच जनजीवन विस्कळीत झाले आहे.

चेन्नईतील कोडबक्कममधील रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले आहे.
चेन्नईतील अशोकनगर भागात अतिवृष्टीमुळे पाणी साचले आहे.
पावसामुळे झाडे उन्मळून पडलीत.
चेन्नईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पावसामुळे चेन्नईतील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे.
अतिवृष्टीमुळे पुदुचेरीतील जनजीवन विस्कळीत झाले असून
रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here