नागपूर : समुद्र किनाऱ्यावरच्या भटकंतीची मजा काही औरच असते. समुद्रकिनारा म्हटलं की डोळ्यांसमोर गोवा आणि कोकण येते. गोवा आणि कोकणातले समुद्रकिनारे रम्य आहे. मात्र, आपल्या देशातले अन्य समुद्रकिनारेही स्वच्छ आणि सुंदर आहेत. तुम्ही गोवा आणि कोकणात गेला असाल. परंतु, पुन्हा समुद्रकिनाऱ्यांची सैर करण्याची इच्छा असेल तर या ठिकाणांचा विचार करायला काहीच हरकत नाही.




Esakal