संयुक्त सातारा जिल्ह्यात सांगलीची ओळख दक्षिण सातारा जिल्हा अशी होती. द्विभाषिकातून स्वतंत्र महाराष्ट्र स्थापना होण्यापुर्वी ३० नोव्हेंबर १९५७ रोजी प्रतापगडावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी पंडितजी आले होते. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा मोठा जोर होता. पंडितजींना काळे झेंडे दाखवण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यानी संपुर्ण प्रतापगड ताब्यात घेतला होता. पंडितजींच्या या दुर्मिळ छायाचित्रांचे सौजन्य आहे, सांगलीच्या ‘देवळेकर यांच्या संग्रहित छायाचित्रांतून’…





Esakal