अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान औरंगाबाद जिल्ह्यात झालं. त्यातील एक शेतकरी म्हणजे दवंडे. इतर पिके तर गेली. मात्र पपईचे पीक चांगले येईल अशी त्यांना अशा होती. त्यामुळे त्यांनी दिवसरात्र एक करून पपईच्या पिकाला सांभाळले. आणि अपेक्षेनुसार पीकही चांगले आले. काही दिवसातच पपई बाजारात येण्यासाठी तयार झाल्या होत्या. निवडणूक झाली. सून जिंकून आली.आता एक दोन दिवसांनी पपई बाजारात येणारच होती. मात्र ही बाब विरोधकांच्या पचणी पडली नाही आणि रात्रीतून त्यांनी पपईची शेती उद्ध्वस्त केली.

एकीकडे सून जिंकल्याचा आनंद तर दुसरीकडे पीक उद्ध्वस्त
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान औरंगाबाद जिल्ह्यात झालं. त्यातील एक शेतकरी म्हणजे दवंडे. इतर पिके तर गेली. मात्र पपईचे पीक चांगले येईल अशी त्यांना अशा होती. त्यामुळे त्यांनी दिवसरात्र एक करून पपईच्या पिकाला सांभाळले. आणि अपेक्षेनुसार पीकही चांगले आले. काही दिवसातच पपई बाजारात येण्यासाठी तयार झाल्या होत्या. निवडणूक झाली. सून जिंकून आली.आता एक दोन दिवसांनी पपई बाजारात येणारच होती. मात्र ही बाब विरोधकांच्या पचणी पडली नाही आणि रात्रीतून त्यांनी पपईची शेती उद्ध्वस्त केली. दावंडे यांचं मोठं नुकसान झालंय. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
I blog quite often and I really appreciate your content. Thisarticle has really peaked my interest. I am going to bookmark your blog and keep checking for new information about once a week.I opted in for your Feed too.