मुंबई: राज्यात आज संसर्गामुळे २५७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ९२५१ नवीन रुग्ण आढळले आहेत तर ७२२७ जणांची करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ७ हजार १९४ रुग्ण झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण () ५६.५५ इतका झाला आहे. हा टक्का हळूहळू वाढत असल्याने ते चांगले संकेत मानले जात आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times