घाई करणे पडू शकते भारी
अँटीजन टेस्टद्वारे रिपोर्ट जलद गतीने येत असल्यामुळे ही चाचणी करण्याकडे सर्वसाधारणपणे कल झुकत चालला आहे.या चाचणीमध्ये सुमारे एक तासात निकाल समोर येतोह. पण त्यात आरटी-पीसीआरपेक्षा संवेदनशीलता कमी आहे. त्यामुळे या निकालावर जास्त अवलंबून राहता येत नाही.
मुंबईतील दोन प्रमुख प्रयोगशाळांमधील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की कोरोनाची लक्षणे असलेले ६५ टक्के रुग्ण अँटीजन चाचणीमध्ये निगेटीव्ही होते. मात्र, नंतर आरटी-पीसीआर चाचणीत तोच रुग्ण पॉझिटीव्ह आल्याचे स्पष्ट झाले.
वाचा:
दिल्लीत देखील झाली गडबड
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, १ जून ते २१ जुलै या कालावधीत दिल्लीत ३.६ लाख लोकांची घेण्यात आली. त्यापैकी केवळ ६ टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. एकूण निगेटीव्ह व्यक्तींपैकी २,२९४ लोकांमध्ये नंतर मात्र करोनाची लक्षणे दिसू लागली. त्यानंतर त्यांची आरटी-पीसीआर चाचणी झाली. मग त्यापैकी १५ टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.
वाचा:
निकालाच्या अशा गोंधळामुळे तामिळनाडूमध्ये केवळ आरटी-पीसीआर चाचणीच घेतली जात आहे. तामिळनाडूत ११३ रूग्णालयांमध्ये दररोज एकूण ५० हजार चाचण्या घेतल्या जात आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
I like the valuable information you provide in your articles.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.