गुरुवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यसभेच्या खासदारांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत, राहुल गांधी यांनी सर्व शक्ती पणाला लावूनही पक्ष उभारणीला वेग मिळालेला नाही, असं मत एका नेत्यानं व्यक्त केलं. यावर माजी मंत्री पी चिदंबरम यांनी पक्ष जिल्हा आणि स्थानिक स्तरावर कमी पडत असल्याचं सांगितलं. तर यांनी पक्षाला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला.
वाचा :
वाचा :
यावर, राहुल गांधींचे जवळचे समजले जाणारे राज्यसभेचे खासदार यांनी सिब्बल यांना जोरदार विरोध केला. आत्मपरीक्षण करायचंच असेल तर ते तेव्हापासून व्हायला हवं जेव्हा आपण सत्तेत होतो. सर्वात अगोदर आत्मपरीक्षण २००९ पासून २०१४ पर्यंत व्हायला हवं, असं सातव यांनी म्हटलं. इतकंच नाही तर यूपीए सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या सिब्बल यांच्यावर थेट निशाणा साधताना त्यांच्या कार्याचंही निरीक्षण व्हायला हवं, असं सातव यांनी म्हटलं. ‘यूपीए – २ मध्ये वेळेवर आत्मपरीक्षण झालं असतं तर २०१४ मध्ये काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या नसत्या’ असा टोलाही सातव यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना हाणला.
या बैठकीत सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, ए के एन्टनी, गुलाम नबी आझाद, पी चिदंबरम, आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत खासदार पी एल पुनिया, रिपुन बोरा आणि छाय वर्मा यांनी, ‘राहुल गांधींनी पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष म्हणून सूत्रं हाती घ्यावीत’ अशी मागणी केली.
वाचा :
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
A big thank you for your article.
Thanks so much for the blog post.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.