केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. अपघातातील जखमींना मदत करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. डांगुरु योजनेजवळील दुर्घटनेसंदर्भात किश्तवाडचे जिल्हाधिकारी डॉ. देवांश यादव यांच्याशी चर्चा केल्याचं जितेंद्र सिंह यांनी म्हटलं. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून एक जणाचा मृत्यू झाला आहे.
जितेंद्र सिंह याांनी सर्व जखमींना आवश्यकतेनुसार किश्तवाडच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. किश्तवाडमधील डोडो येथील जीएमसी रुग्णालयात जखमीवर उपचार करण्यात येत होते. गरजेनुसार त्यांना मदत केली होती, असं ते म्हणाले. प्राथमिक माहितीनुसार अपघातातील मृतांमध्ये मजुरांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
बातमी अपडेट होत आहे…