रविवारी संध्याकाळी बाप्पाच्या विसर्जनासाठी शहरानजिक भाट्या टाकले येथे विशाल पिलणकर (३३) व सत्यवान पिलणकर (३०) असे दोघे गेले होते. मात्र, समुद्राचा अंदाज न आल्यानं दोघं बुडाल्याचं सांगण्यात येतंय. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून दोघांचाही शोध घेण्यात येत आहे. तसंच, डीवायएसपी गणेश इंगळे घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, लाडक्या बाप्पांना आज दीड दिवस पूर्ण होताच भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. करोना साथीचे संकट असल्यामुळं यंदा गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळं सोशल डिस्टनसिंग आणि शांततेत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मुंबई माहापालिकासह इतर महापालिकांनीही नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली आहे.
वाचाः
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
A big thank you for your article.
I really like and appreciate your blog post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.