२४ तासांत भारतात कोविडचे नवीन ७५ हजार ७६० नवीन करण्यात आलेत. यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ३३ लाख १० हजार २३४ वर पोहचलीय. देशात अद्याप ७ लाख २५ हजार ९९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
२४ तासांत देशात १०२३ मृत्युची नोंद करण्यात आली. त्यामुळे एकूण मृत्युंची संख्या ६० हजार ४७२ वर पोहचलीय. तर आत्तापर्यंत या आजारावर मात करणाऱ्यांची एकूण संख्या २५ लाख २३ हजार ७७१ वर पोहचलीय.
संबंधित बातम्या :
वाचा :
वाचा :
चाचण्यांची संख्या
आत्तापर्यंत देशात एकूण ३ कोटी ८५ लाख ७६ हजार ५१० सॅम्पलची चाचणी करण्यात आलीय. यातील २६ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ९ लाख २४ हजार ९९८ करोना सॅम्पल्सची चाचणी पार पडली.
गेल्या ११ दिवसांत देशात करोनामुळे १० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. १५ ऑगस्ट दरम्यान मृतांचा आकडा ५० हजारांच्या जवळपास पोहचला होता. तर मृत्युदरात घट होऊन तो १.९ टक्क्यांवर पोहचला होता. परंतु, बुधवारी मृत्युदरात वाढ नोंदवण्यात आली. सध्या मृत्युदर १.८ टक्क्यांवर पोहचलाय.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
देशात अनेक राज्यांत करोना रुग्णांच्या संख्येनं अचानक जोर धरलेला दिसून येतोय. महाराष्ट्रात बुधवारी सर्वाधिक म्हणजेच १४ हजार ८८८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर कर्नाटकात बुधवारी १३३ रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, ओडिशा, हरियाणा आणि उत्तराखंड यांसारख्या राज्यातही करोना संक्रमणाच्या आकडेवारीत वाढ दिसून येतेय.
इतर बातम्या :
वाचा : वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
I really like and appreciate your blog post.
I really like and appreciate your blog post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.