आपल्या साथीदाराला तिच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी बळजबरीने जयपूरला घेऊन गेले आणि तेथे तिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न ठरवले. यामुळे तिला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला, असे आपली ओळख पुरूष म्हणून करून देणाऱ्या या याचिकाकर्त्याने सांगितले.
या जोडप्याला आपल्या लैंगिक पंसतीबाबतचा निर्णय घेण्याचा हक्क आहे, असे या खंडपीठाचे नेतृत्व करणारे न्यायमूर्ती एस. के. मिश्रा यांनी म्हटले आहे. याचिकाकर्ता आपल्या जयपूरमधील सहचारिणीसोबत राहू शकेल अशी व्यवस्था करण्याचे आदेशही कोर्टाने यावेळी जयपूर पोलिस अधीक्षकांना दिले. महिलेच्या आई आणि बहिणीला याचिकाकर्त्याच्या घरी महिलेला भेटण्याची परवानगी दिली जाईल, असेही ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा ही बातमी-
एकत्र राहण्याचा निर्णय घेणाऱ्या दोघांनाही आपापल्या पसंतीचे स्वातंत्र्य मिळाले आहे, असे न्यायमूर्ती सावित्री राथो यांनी म्हटले आहे. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर जरी महिला याचिकाकर्त्यासोबत राहू शकणार असेल, तरी देखील तिला जर आपल्या आईकडे जावेसे वाटले, तर तिला आईकडे जाण्यावर कोणतेही बंधन नाही, असेही खंडपीठाने म्हटले आहे.
क्लिक करा आणि हे फोटोफीचर नक्की पाहा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
Thank you ever so for you article post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Thank you for publishing this awesome article.