दीड वर्षांच्या तपासानंतर पुलवामा हल्ल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. दहशतवादी आणि गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आमचं उद्दिष्ट फक्त निवेदनं किंवा सूचना देण्यापूरते मर्यादित नाही’, असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं.
परराष्ट्र मंत्रालयाने करून दिली मुंबई हल्ल्याची आठवण
दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. ही दहशतवादी संघटना आणि त्याचे म्होरके पाकिस्तानात आहेत. आरोपी मसूद अझरला पाकिस्तानमध्ये आश्रय दिला जात आहे. हे निंदनीय आहे. आम्ही पाकिस्तानला या प्रकरणी पुरेसे पुरावे दिले आहेत. पण पाकिस्तान जबाबदारीपासून पळ काढत आहे. यावेळी परराष्ट्र मंत्रालयानेही मुंबईवरील २००८च्या हल्ल्याची आठवण करून दिली. मुंबई हल्ल्या प्रकरणी पुरावे देऊनही पाकिस्तानने दोषींवर कुठलीही ठोस कारवाई केली नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
Thank you ever so for you article post.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.