मुंबई: राज्यात आज ४७४ बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा ३० हजार ८८३ इतका झाला असून राज्यातील सध्या २.७५ टक्के इतका आहे. मंगळवारी २० हजारावर करोना बाधितांची नोंद झाल्यानंतर आज तब्बल २३ हजार ३६५ नवीन रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या ११ लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. ( Latest Updates )

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here