राजकोट: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना राजकोट येथे होत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १० विकेटनी विजय मिळवला होता. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणे भारतासाठी आवश्यक आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाची १-० अशी आघाडी झाली आहे.

LIVE अपडेट ()

>> रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी केली भारतीय डावाची सुरूवात

>> ऑस्ट्रेलिया संघात कोणताही बदल नाही

>> केएल राहुलकडे यष्टीरक्षकाची जबाबदारी

>> भारतीय संघात दोन बदल- शार्दुल ठाकूलच्या ऐवजी नवदीप सैनी तर पंतच्या ऐवजी मनिष पांडेला संधी

>> ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, भारताची प्रथम फलंदाजी

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here