लॉकडाऊन संपून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गंत अनेक निर्बंध शिथील करण्यात येत आहे. राज्यातील गेल्या सात महिन्यांहून अधिक काळासाठी बंद असलेल्या सिनेमागृहांसाठीही राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून म्हणजेच ५ ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृह व नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबरोबरच अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times