कॅनबेरा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वनडे आज होणार आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतल्याने भारतासाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे. पहिल्या दोन्ही लढतीत भारतीय गोलंदाजांनी खराब कागमिरी केली. त्यामुळे सामन्यात संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या वनडेत विजय मिळून भारतीय संघ पुढील लढतींसाठी लय मिळवण्याचा प्रयत्न करेल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Live अपडेट () >> भारतीय संघात एक बदल, मोहम्मद शमीच्या जागी टी.नटराजनचा संघात समावेश>> : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारताने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करणार >> यजमान ऑस्ट्रेलियाची ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times