पॉटशेफस्ट्रूम: आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेतेपदासाठी भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत होत आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. भारत विक्रमी पाचव्या जेतेपदासाठी तर बांगलादेश त्यांच्या पहिल्या जेतेपदासाठी मैदानात उतरेल.

Live अपडेट- (India Vs Bangladesh)

>> पाच षटकात भारताच्या ०-७ धावा

>> बांगलादेशची शानदार सुरूवात, पहिले दोन्ही षटके निर्धाव

>> यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांनी केली भारतीय डावाची सुरूवात

>> वाचा-

>> फायनलसाठी भारतीय संघात कोणताही बदल नाही

>> भारताविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

>> वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here