सलग तीन दिवस कोसळलेल्या पावसानं राज्यात उसंत दिल्यामुळं मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस जरी थांबला असला तरी कोल्हापूरात पूरस्थिती कायम आहे. अनेक नद्या अजूनही धोका पातळीवरुन वाहत आहेत. चिपळूण, महाडमध्ये पूराचं पाणी ओसरलं असलं तरी चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे. रायगडमध्ये ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळं मोठी जिवितहानी झाली आहे. पावसानं उसंत दिल्यामुळं मदतकार्याला वेग आला आहे.

Live Update

वाचाः

  • पंचगंगा नदीची पाणी पातळी ५२ फुटांवर; जिल्हाला काही अंशी दिलासा
  • अर्धे सांगली पाण्यात; एक लाख पूरग्रस्तांचे स्थलांतर
  • शिरोळ तालुक्यात ४५ हजार जणांचे स्थलांतर
  • एनडीआरएफ, लष्कराकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here