त्यांनी पत्रात लिहिले की, ते गेल्या सात वर्षांपासून पार्टी करिता सक्रिय काम करीत असून पार्टी द्वारा दिल्या गेलेल्या पूर्ण जिम्मेदारि त्यांनी निभावला आहेत. ज्याचे परिणाम निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळाल्या. येवढे केल्यावरही पक्ष द्वारा त्यांच्या कार्याचे खरे मूल्यांकन न करता भावना दुखावल्या ची गोष्ट त्यांनी लिहिली आहे. शिवणकर च्या राजीनाम्या नंतर त्यांची वाटचाल ही भाजपा कडे असल्याची जिल्हात चर्चा सुरू झाली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times