भंडारा : पैश्याच्या वादातून दोघांनी आपल्याच मित्राचा खून करून स्वतः पोलिस स्टेशनला पोचले असल्याची घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर जवळील मांगली गावातील ही घटना असून शुभम आगासे वय २५ वर्ष या मृताचे नाव आहे.
पैसाच्या वादातून दोन मित्रणीचा खून केला असल्याचे बोलले जात आहे. तर तुमसर तालुक्यात हत्याच्या घटना घडत असल्याने लोकांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही अशी चर्चा सुरू आहे. तर या विषयी पोलिसांना विचारले असता पोलिसांनी या विषयी बोलण्यास टाळाटाळ केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times