नवी दिल्ली: भारताने १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद मिळवले. विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने ४ विकेटनी विजय मिळवला. ऑलराउंडर राज बावाने केलेल्या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. इंग्लंडच्या डावात त्याने ५ विकेट घेतल्या तर फलंदाजीत ३५ धावा केल्या. विक्रमी जेतेपदानंतर सोशल मीडियावर शुभेच्छाचा वर्षाव सुरू झाला. यात बॉलिवूडचा स्टार शाहिद कपूरचा देखील समावेश होता.

वाचा-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here