मुंबई: महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत असून आतापर्यंत रुग्णांची संख्या ४१६ वर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत १९ मृत्यू झाले आहेत. करोनाचे रुग्ण बरे होत असले तरी संसर्गाच्या तुलनेत त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे. जाणून घेऊया दिवसभरातील ताज्या घडामोडी…
लाइव्ह अपडेट्स:
वाचा: करोनाग्रस्त मुस्लिम व्यक्तीचे हिंदू स्मशानभूमीत दहन
>> महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ४१६ वर, आतापर्यंत १९ बळी
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times