मुंबई: राज्यात शुक्रवारी ६७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाल्यानं आतापर्यंत करोना रुग्णांचा आकडा ४९० वर पोहोचला आहे. तर, २६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५० जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. जाणून घेऊया दिवसभरातील ताज्या घडामोडी…
लाइव्ह अपडेट्स:
>> राज्यातील करोनाबाधितांचा आकडा पोहोचला ४९० वर
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times