चिपी विमानतळ सुरु झाल्यामुळे मुंबई-सिंधुदुर्ग हा प्रवास सोपा झाला होता. आतापर्यंत त्यासाठी एअर इंडियाच्या साईटवर जाऊन तिकीट बुकिंगची सोय होती. पण १५ एप्रिलपासून एअर इंडिया ही टाटा कंपनीने घेतल्याने एअर इंडियाने आपल्या साईटवरून सिंधुदुर्ग चिपी बुकिंग बंद करण्याचा निर्णय घेतला. मुंबई ते चिपी आणि परत या मार्गासाठी एअर इंडियाची संलग्न कंपनी अलायन्स एअर ही सेवा देते. पण आता एअर इंडिया टाटाने घेतल्याने या दोन कंपन्या वेगळ्या झाल्या आहेत. त्यामुळे अलायन्स एअर या कंपनीच्या साईटवरून सिंधुदुर्ग-मुंबई विमान प्रवासाचं तिकीट बुकिंग सुरु करण्यात आले आहे. सध्या विमान प्रवासाकरिता www.allianceair.in अशी ही वेबसाईट असून यावर तिकीट बुकिंग होतं, अशी माहिती समीर कुलकर्णी यांनी दिली.
त्याचसोबत उडान योजनेअंतर्गत विमानातील ३५ जागा राखीव असून त्यासाठी २४२५ रुपये तिकीट आहे. पण त्यानंतरचा तिकीट दर कंपनीच्या दराप्रमाणे उपलब्ध आहे.विमानाच्या वेळापत्रकातही ही बदल झाले आहेत. आठवड्यातून बुधवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशी सिंधुदुर्ग विमानतळावरून सकाळी ९.५५ वाजता विमान सुटेल. तर सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार या दिवसांसाठी दुपारी १.५० वा. विमान सुटेल.
I have never seen such a good article. I wish you continued success
I’ve been looking for such an explanatory article for days, finally I found it.
I’ve been looking for such an explanatory article for days, finally I found it.
your website is great, the article you have given is also very informative. thank you
Thank you for your article. There is no site in my country that writes such good articles.
On examination, you get a blood pressure reading of 158 90 mmHg cialis for sale in usa