मुंबई: कालचा दिवस महाराष्ट्रासाठी खूपच चिंताजनक ठरला. कारण, काल महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची आतापर्यंत सर्वाधिक वाढ नोंदवली गेली. त्यामुळं राज्याचा आकडा दीड हजारच्या पुढं गेला आहे. तर, १८८ रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील घडामोडी…

लाइव्ह अपडेट्स:

>> राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १५७४ वर… आतापर्यंत ११० मृत्यू

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here