मुंबई: महाराष्ट्रात करोनाच्या साथीचा आजार अधिकच फैलावत असल्यानं लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या दोन हजारांच्या जवळ गेली आहे. आतापर्यंत १४९ जणांचा मृत्यू झाला असून २१७ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. जाणून घेऊया दिवसभरातील ताज्या घडामोडी…

लाइव्ह अपडेट्स:

>> महाराष्ट्रातील रुग्णांचा आकडा १९८२ वर पोहोचला; १४९ जणांचा मृत्यू

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here