स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असताना अचानक पेटत्या चितेवर दहनशेड कोसळले. मलब्याखाली दबलेले पार्थिव बाहेर काढून पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आल्याची घटना पुसद तालुक्यातील जमशेटपूर येथे मंगळवारी घडली.

वाचाः औषधे नाहीत; आजारी पडू नका; तीव्र औषधटंचाईमुळे श्रीलंकेत डॉक्टरांचे नागरिकांना आवाहन
शेडच्या मलब्यात दबलेले पार्थिव बाहेर काढून पुन्हा चिता पेटविण्यात आली. तीन वर्षांपूर्वी जमशेटपूर येथील दहनशेड बांधण्यात आले होते. निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. संबंधित कंत्राटदार व अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
वाचाः पुराचं पाणी थेट बँकेत पोहोचलं; तब्बल १२ लाख २२ हजार रुपयांची रोख रक्कम भिजली!
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network