रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा इथे पाणी समजून महिलेने असं काही प्यायली की एका नेपाळी विवाहितेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला आहे. बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वा. उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती गुरुवारी रत्नागिरी पोलीसांनी दिली.
यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने पतीने तिला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. परंतू उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. या घटनेची जयगड पोलीस ठाण्यात आकिस्मक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर धातकर करत आहेत.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times