Mahavitaran: राज्य विद्युत नियामक आयोग आणि महावितरण यांच्यात वीज दर वाढी संदर्भात एक बैठक झाली असून लवकरच राज्यातील ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे.

सध्या महावितरण ग्राहकांकडून इंथन समायोजन शुक्ल वसूल कर आहे. यासाठी महागड्या वीज खरेदीचे कारण दिले जाते. आता महावितरणला थकबाकी वसूल करण्यात अपयश आल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसू शकतो. ज्या ग्राहकांची थकबाकी अधिक आहे त्यात सरकारचा देखील समवेश आहे. पाणीपुरवठा आणि पथदिव्यांची थकबाकी अद्याप सरकारने दिलेली नाही ही रक्कम २४ कोटींच्या पुढे असल्याचे समजते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.