या काळामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना विनंती करण्यात आली आहे. पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे, शक्यतो गरज असल्यास पाण्याचा वापर टाळा. कारण दिनांक १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीमध्ये पाण्याचा आवश्यक तो साठा करून ठेवावा असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. या काळात कोणालाही पाण्याची अडचण होऊ नये यामुळे यामुळे ही अधिसूचना महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.
mumbai water cut news, Mumbai News Today : मुंबईकरांनो आजपासून ‘या’ तारखेपर्यंत होणार पाणीकपात, जपून करा वापर… – mumbaikars there will be water cut from today till 10 november use water sparingly
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने पाणीपुरवठ्यामध्ये १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईतील न्यूमॅटिक गेट सिस्टममधील एअर ब्लॅडर खराब झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.