Thursday, June 8, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2562

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

35

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

38

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

30

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

26

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

30

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

29

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

33

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

263

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Ahead of PM Modi visit, India & US hold strategic trade talks | India News

0

NEW DELHI: Ahead of PM Narendra Modi’s visit to the US, the two countries held the inaugural meeting of India-US Strategic Trade Dialogue (IUSSTD). The talks focused on ways to facilitate development and trade in critical technologies like semiconductors, space, telecom, quantum, Artificial Intelligence, defence and bio-tech, according to the Indian embassy in the US.
The dialogue is seen as a key mechanism to take forward the strategic technology and trade collaborations under the India-US initiative on Critical and Emerging Technologies (iCET). India and the US agreed in the talks to set up a regular monitoring group which will review progress in deepening cooperation in the bilateral high-tech trade and technology partnership.
Foreign secretary Vinay Kwatra travelled to the US for the talks. The engagement also took place ahead of the Track 1.5 dialogue on India–US Initiative on Critical and Emerging Technologies (iCET) that will be held here next week and will be addressed by NSA Ajit Doval and his counterpart Jake Sullivan. According to the Indian readout, both sides reviewed the relevant bilateral export control regulations with the objective of building and diversifying resilient supply chains for these strategic technologies.

“US-India have taken new steps to strengthen defence partnership…” US Secretary of Defence Lloyd Austin

02:36

“US-India have taken new steps to strengthen defence partnership…” US Secretary of Defence Lloyd Austin

While foreign secretary Kwatra led the Indian delegation, the US delegation was co-led by Alan Estevez, under secretary for industry and security in the US department of commerce and Victoria Nuland, under secretary of state for political affairs in the US department of state.
“They reviewed ongoing cooperation in multilateral export control regimes and agreed to share best practices. Both sides agreed to enhance awareness among the industry, academia and other stakeholders about the export control regimes…,” said the Indian government.

Air India sends ‘ferry flight’ as 232 on way to US stuck in Russia | India News

0

NEW DELHI: An Air India ferry flight (without passengers) took off from Mumbai for Magadan, Russia, where 232 people — 216 passengers and 16 crew members — have been stranded since Tuesday when its Delhi-San Francisco nonstop had diverted to safely following an engine snag. This aircraft will reach Magadan around 1am IST on June 8 (6.30am local time) and then take passengers to their destination, over 30 hours after they landed in Russia.
Being a small far eastern Russian port town, Magadan does not have big hotels and all the 232 people have been staying at makeshift accommodations wherever they could be arranged like dormitories and basketball courts, with many people sleeping on the floor. Social media was full of videos and pictures of passengers in these places.
The US is also closely watching the situation as several American citizens are also believed to be flying this aircraft and are currently in Magadan. The concern arises from the current strained ties between the West and Russia, following the latter’s invasion of Ukraine.

Stranded in Russia: Air India sends ferry for 232 Passengers stranded in Magadan, Russia

02:04

Stranded in Russia: Air India sends ferry for 232 Passengers stranded in Magadan, Russia

“Our ferry flight AI 195 from Mumbai to Magadan is airborne and is expected to arrive there at 6.30am (local time) on June 8, 2023. An AI team is on board the flight to provide any support that the passengers and staff may require. The ferry flight is carrying essentials in addition to a sufficient amount of food to cater to all passengers on the onward flight scheduled to San Francisco. The aircraft operating the ferry flight will take all passengers and crew onward to San Francisco on June 8,” AI said soon after the ferry aircraft took off on Wednesday afternoon.
“Given the infrastructural limitations around the remote airport, we can confirm that all passengers were eventually moved to a makeshift accommodation, after making sincere attempts to accommodate passengers in hotels locally with the help of local government authorities. As we do not have any Air India staff based in the remote town of Magadan or in Russia, all ground support being provided to the passengers is the best possible in this unusual circumstance through our round-the-clock liaison with the Consulate General of India in Vladivostok, local ground handlers, and Russian authorities,” AI said in a statement.

Air India’s ferry flight departs for Magadan, to take passengers to San Francisco

01:15

Air India’s ferry flight departs for Magadan, to take passengers to San Francisco

Vedant Patel, principal deputy spokesperson at the US Department of State, said in his media briefing: “We are aware of a US-bound flight that had to make an emergency landing in Russia. We continue to monitor that situation. I am not able to confirm how many US citizens were onboard that flight… It is likely there are American citizens on board. AI is sending a replacement aircraft to (Magadan) to take passengers to their destination.”
Air India’s Delhi-San Francisco (SFO) nonstop on Tuesday had made a safe landing in Magadan after one of the Boeing 777’s engines developed a snag en route. The aircraft (VT-ALH) with 232 people on board had taken off from IGI Airport at 4am Tuesday. Unlike western carriers, AI overflies Russian airspace — though its Moscow flights were suspended last year — while operating between India, mainly Delhi, and North America.

Indian, German firms ink MoU to bid for Rs 42,000 crore deal to build 6 submarines | India News

0

NEW DELHI: An MoU to cooperate in submarine production was inked between defence shipyard Mazagon Docks (MDL) and German company ThyssenKrupp Marine Systems (TKMS) on Wednesday, as a precursor to submission of a bid for the over Rs 42,000 crore project to build six diesel-electric submarines for the Navy.
The “non-binding and non-financial” MoU was inked in the presence of visiting German defence minister Boris Pistorius, who on Tuesday had said that TKMS was in “a good place in the race” for the submarine-building programme that could become a “flagship project” in India-Germany defence ties.

Defence Minister Rajnath Singh holds bilateral meeting with his German Counterpart Boris Pistorius

03:15

Defence Minister Rajnath Singh holds bilateral meeting with his German Counterpart Boris Pistorius

“As per the MoU, TKMS will contribute to the engineering and design of the submarines as well as the consultancy support for this joint project. MDL, in turn, will take responsibility for constructing and delivering the submarines,” an official said.
Spanish firm Navantia and South Korean Daewoo are the other foreign contenders in the competition for the `Project-75 India’ project, which was first granted “acceptance for necessity” by the Indian defence ministry way back in November 2007.
The P-75I was supposed to be the first project under the “strategic partnership” policy promulgated in May 2017, but has been dogged by huge delays.
Under the global tender finally issued in July 2021, MDL or the private Larsen & Toubro shipyard will be selected to build the six stealth conventional submarines, with both land-attack cruise missiles and air-independent propulsion (AIP), with foreign collaboration.
The commercial-technical bids now have to be submitted by August 1 after several extensions. French and Russian companies are out of the race because they do not have submarines with operational AIP, which extends the underwater endurance of diesel-electric submarines, as earlier reported by TOI.
It will take almost a decade for the first such submarine to roll out after the contract is eventually inked. Apart from the six new French-origin Scorpene submarines, constructed under the over Rs 23,000 crore `Project-75’ at MDL, the Navy is grappling with just six old Russian Kilo-class and four German HDW submarines in its conventional underwater fleet.
China, incidentally, has over 50 diesel-electric and 10 nuclear submarines. It is also supplying eight new Yuan-class diesel-electric submarines with AIP to Pakistan.

Government raises MSP for kharif crops, paddy’s hiked by 7% | India News

0

NEW DELHI: The government on Wednesday approved an increase in the minimum support price (MSP) of all 14 mandated kharif (summer sown) crops for 2023-24 with paddy, the most popular one in terms of acreage and output, hiked by 7% (Rs 143 per quintal). The MSP for key pulses like moong (green gram) and oilseeds such as sesamum and groundnut were hiked over 10% in a signal to farmers to diversify to not only increase their returns but also reduce India’s dependence on imports to meet domestic requirements.
The MSP hike for paddy is the second steepest increase in the last decade. The highest increase in the paddy MSP in the last 10 years was by Rs 200 per quintal in 2018-19 — ahead of Parliamentary elections when it was increased from Rs 1,550 per quintal to Rs 1,750 per quintal or nearly 13 per cent.
Among new MSP of 14 crops for 2023-24 approved by the Cabinet on Wednesday, green gram (moong) got the highest hike of 10.4% over 2022-23 followed by sesamum that saw an increase of 10.3%. Among cash crops, cotton MSP saw an increase of 8.9% in 2023-24 kharif marketing season over the previous year.

Gfx 1

In a tweet, PM Narendra Modi said, “In the past nine years, several important decisions have been taken in the interest of farmers. In this series, today (Wednesday) the government has approved the increase in MSP for kharif crops. Apart from getting remunerative price for the produce to the food providers, the efforts to diversify the crops will also be strengthened.”

Cabinet approves increased MSP For Kharif crops, paddy MSP soars to ₹2,183 per quintal, moong dal sees highest hike

02:48

Cabinet approves increased MSP For Kharif crops, paddy MSP soars to ₹2,183 per quintal, moong dal sees highest hike

The increase in MSP is in sync with the 2018-19 budget announcement of fixing support prices at a level of at least 1.5 times of the all-India weighted average cost of production. Accordingly, the expected margin to farmers over their cost of production are estimated to be highest in case of bajra (82%) followed by tur (58%), soybean (52%) and urad (51%) that will encourage farmers to opt for sowing of these high-return crops during the sowing season in the monsoon. For the rest of the crops including paddy, the margin to farmers over their cost of production is estimated to be at least 50%.
“Farmers will benefit from the increase in the MSP at a time when the retail inflation is in a declining trend,” Union food minister Piyush Goyal said. The minister said while during the UPA regime, the inflation was in the range of 9-10%, now it is less than half at 4.5%.

Assam govt to buy mustard from farmers at MSP of Rs 5,450 per quintal

06:30

Assam govt to buy mustard from farmers at MSP of Rs 5,450 per quintal

He said, “In agriculture, we have been fixing MSP from time to time based on the recommendations of CACP (Commission for Agricultural Costs and Prices). The increase in MSP of the kharif crops for this year is highest compared to the previous years.”
Responding to a question on double-digit inflation in cereals, Goyal said the inflation is lower than other countries, while stressing that this is reflective of a rise in demand for cereals owing to an increase in income.
SBI Research said the government nod to increase MSP for kharif crops for marketing season 2023-24 in the range of 5-11% “is unlikely to be inflationary as any impact on inflation is directly proportional to procurement”. It added while procurement of cereals is primarily in the realm of wheat and rice, the procurement of pulses by Nafed is not much.

Farmers continue demanding MSP for sunflower seeds in Kurukshetra

00:34

Farmers continue demanding MSP for sunflower seeds in Kurukshetra

The PM has given high priority to check food inflation, which is under control compared to other countries, Goyal said, adding that a group of ministers under Amit Shah regularly meets to take stock of the situation.
Backed by multiple measures and good monsoons, the country’s foodgrains’ output has consistently been increasing since 2016-17, reaching an estimated 330 million tonnes in 2022-23, which is all-time record and higher by 14.9 million tonnes as compared to the previous year 2021-22. Pulses have also been consistently recording high output. It helped India achieve over 90% self-sufficiency in pulses.

First English News Anchor, दूरदर्शनच्या लोकप्रिय न्यूज अँकर गीतांजली अय्यर यांचे निधन, कायम आठवणीत राहील त्यांचा आवाज – first english news anchor of doordarshan geetanjali iyer passed away at the age of 72

0

नवी दिल्ली: दूरदर्शनच्या पहिल्या इंग्रजी न्यूज अँकरपैकी एक गीतांजली अय्यर यांचे बुधवारी निधन झाले. मृत्युसमयी त्या ७२ वर्षांच्या होत्या. गीतांजली अय्यर यांनी ३० वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनवर अँकरिंग केले. १९७१ मध्ये त्या दूरदर्शनशी जोडल्या गेल्या. त्यांच्या अनेक दशकांच्या कारकिर्दीत त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार मिळाला.

गीतांजली होत्या प्रतिभावान

गीतांजली अय्यर यांनी इंग्रजी भाषेत अंडर ग्रॅज्युएशनची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी कोलकाता येथील लोरेटो कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. गीतांजली यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून डिप्लोमाही केला आहे.

टीव्ही न्यूज इंडस्ट्रीची स्टार

Geetanjali Iyer

गीतांजली अय्यर

एकेकाळी गीतांजली अय्यर, मीनू तलवार, नीती रवींद्रन आणि सलमा सुलतान या टीव्ही न्यूज इंडस्ट्रीतील स्टार्स होत्या. हा केबलच्या आधीचा काळ होता. त्या काळात दूरदर्शन हे जगाच्या बातम्या जाणून घेण्याचे एकमेव माध्यम होते.

नंतर मार्केटिंगच्या जगात प्रवेश

In Marketing World

मार्केटिंगच्या जगात

दूरदर्शनमध्ये न्यूज अँकर म्हणून यशस्वी कारकीर्दीनंतर, गीतांजली यांनी कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंगच्या जगात प्रवेश केला. त्या उद्योग संघटना CII च्या सल्लागारही होत्या. त्यांनी ‘खानदान’ या मालिकेतही काम केले होते.

अनेक जाहिरातींचा चेहरा

Face of Advertisement

अनेक जाहिरातींचा चेहरा

त्या काळात त्या एक प्रसिद्ध चेहरा होत्या. न्यूज अँकरिंग व्यतिरिक्त, त्या जाहिरात क्षेत्रात सक्रियपणे दिसल्या. गीतांजली यांनी त्या काळातील अनेक ब्रँडसाठी काम केले.

गीतांजली त्या काही मोठ्या अँकरपैकी एक होत्या

One of the Big Anchors

अनेक मोठ्या अँकर्सपैकी एक

गीतांजली त्या काळातील काही महिला अँकरपैकी एक होत्या. त्यांच्या या जगातून निघून जाण्याने पत्रकारिता विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा तो आवाज मात्र लोक नेहमी लक्षात ठेवतील.

6 killed in train accident, ओडिशात आणखी एक अपघात, ट्रेनच्या धडकेने ६ मजूर ठार, पाऊस आल्याने मालगाडीखाली घेतला आसरा – odisha train accident 4 laborers lost lives and 3 injured in jajpur road railway accident

0

भुवनेश्वर : ओडिशातील जाजपूर रोड रेल्वे स्थानकावर बुधवारी मालगाडीने ७ मजुरांना धडक दिली. या अपघातात ६ मजुरांचा मृत्यू झाला तर दोन मजूर गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अतिवृष्टीपासून वाचण्यासाठी या मजुरांनी उभ्या असलेल्या मालगाडीखाली आसरा घेतला होता. त्यानंतर अचानक मालगाडी सुरू झाली आणि मजुरांना त्याखालून बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.या अपघाताबाबत रेल्वे प्रवक्त्याने माहिती देताना सांगितले की, तेथे अचानक वादळ सुरू झाले. मालगाडी उभी असलेल्या शेजारील रेल्वे मार्गावर मजूर काम करत होते. त्यांनी त्याखाली आश्रय घेतला, परंतु दुर्दैवाने इंजिन नसलेली मालगाडी पुढे जाऊ लागली ज्यामुळे अपघात झाला. यामुळे मजुरांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. जखमींना कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सोयाबीनच्या हमीभावात मोठी वाढ; पाहा कोणत्या पिकाला किती मिळाला हमीभाव
बालासोर येथे ५ दिवसांपूर्वी भीषण रेल्वे अपघात झाला होता.

ईस्ट कोस्ट रेल्वेने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, रेल्वेच्या कामासाठी कंत्राटदाराने कामावर घेतलेल्या कंत्राटी मजुरांनी वादळ आणि पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी जाजपूर केओंझार रोड (स्टेशन) जवळ एका पार्क केलेल्या डब्याखाली आश्रय घेतला.

RBI उद्या करणार मोठी घोषणा, EMI भरणाऱ्यांना दिलासा मिळणार की बोजा वाढणार?, वाचा संपूर्ण तपशील
प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वादळामुळे थांबलेले डबे इंजिनाशिवाय धावू लागले आणि हा अपघात झाला. ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघाताच्या पाच दिवसानंतर ही घटना घडली आहे. ओडिशा रेल्वे अपघातात २८८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
WTC Final : शमीच्या मास्टर प्लॅनमध्ये असा अडकला मार्नस लॅबुशेन, जगातील अव्वल फलंदाजाची दांडी गूल

India vs Australia WTC Final 2023 Match Live Rohit Sharma And Virat Kohli Break Dhonis Big Record; मैदानात पाय ठेवताच रोहित-विराटने रचला विक्रम

0

लंडन: लंडनमधील ओव्हल क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. आयसीसी विजेतेपदाचा दशकभराचा दुष्काळ यंदातरी संपणार का याकडे भारताचे डोळे लागले आहेत. २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. मात्र, या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एकही चेंडू न खेळता एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. या बाबतीत त्यांनी महेंद्रसिंग धोनीलाही मागे टाकले.

विराट-रोहितच्या नावावर मोठा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी मैदानात उतरताच विक्रम केला. भारतासाठी सर्वाधिक आयसीसी फायनल खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. हे दोघेही भारतासाठी ६ ICC फायनल खेळणारे खेळाडू ठरले आहेत. त्याने या प्रकरणात एमएस धोनीलाही मागे टाकले आहे. धोनीने आतापर्यंत ५ आयसीसी फायनल खेळल्या आहेत.

WTC Final: लंडनमध्ये रोहितसोबत मोठी दुर्घटना होता होता टळली, कर्णधारपद सोडण्याची आलेली वेळ, पण…
रोहित-कोहलीने हे अंतिम सामने खेळले

विराट कोहली हा २०११ मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक फायनल खेळला होता. यानंतर २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१४ मध्ये T20 वर्ल्ड कप, २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२१ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळली आणि आता तो WTC २०२३ च्या फायनलचा देखील भाग आहे.

दुसरीकडे, रोहित शर्माबद्दल बोलायचे तर, तो २००७ मध्ये टी-२० वर्ल्ड कपच्या रुपात पहिला आयसीसी फायनल खेळला होता. यानंतर, तो २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१४ मध्ये T20 विश्वचषक, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये संघाचा भाग होता, २०२१ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही हो संघाचा भाग होता, तसेच तो आता २०२३ च्या WTC फायनलमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे.

भारतासाठी सर्वाधिक आयसीसी फायनल सामने खेळलेले खेळाडू

भारताकडून सर्वाधिक आयसीसी स्पर्धा खेळण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर आहे. २००० मध्ये पहिला ICC फायनल खेळणाऱ्या युवराजच्या नावावर २००२ ICC चॅम्पियन्स ट्रॉफी, २००३ ODI World Cup, २००७ T20 World Cup, २०११ World Cup, २०१४ T20 World Cup आणि २०१७ Champions Trophy यासह ७ ICC फायनल खेळण्याचा विक्रम आहे.

इंजिनिअरिंग ते एकेकाळचा टेनिस बॉल प्लेअर… मुंबई इंडियन्ससाठी खेळला अन् स्टार बनला

यानंतर आता विराट कोहली आणि रोहित शर्मा ६-६ फायनल खेळणारे खेळाडू बनले आहेत. तर एमएस धोनीने ५ आयसीसी अंतिम सामने खेळले आहेत. एमएस धोनीने २००७ मध्ये पहिला ICC फायनल खेळला होता. याशिवाय २०११ विश्वचषक, २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१४ टी-२० विश्वचषक आणि २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला होता.

क्रिकेटच्या जगतात इतिहास रचणार Virat Kohli, WTC फायनलमध्ये ‘या’ महाविक्रमाच्या एक पाऊल जवळ

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

Railway Signal Failure, Odisha Train Accident: एक-दोन नव्हे, वर्षभरात ५१ हजार वेळा बिघडले रेल्वे सिग्नल; आकडे पाहून थक्क व्हाल – odisha train accident in last one year railway signal failed 51 thousand times

0

नवी दिल्ली : ओडिशा रेल्वे अपघाताने सर्वांनाच हादरवले आहे. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने फेब्रुवारीमध्येच इंटरलॉकिंग यंत्रणेतील बिघाडाचा इशारा दिला होता. तशी गडबड झाल्याची घटनाही समोर आली. याबाबत अधिकाऱ्यांनी पत्र लिहून इशारा दिला होता. प्राथमिक तपासात अपघाताचे कारण इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये बिघाड असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वीही इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये वारंवार चुका झाल्या आहेत. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ऑटोमॅटिक रेल्वे इंटरलॉकिंग सिग्नल सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. रेल्वेच्या इंटिग्रेटेड कोचिंग मॅनेजमेंट सिस्टीम (ICSM) वर सिग्नल बिघाडाची आकडेवारी धक्कादायक आहे.

असंख्य वेळा सिग्नल झाले फेल

आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात ५१ हजार २३८ वेळा सिग्नल फेल झाले आहेत. एकट्या एप्रिल महिन्यात देशातील सर्व १७ झोनमधील रेल्वे विभागांवर सिग्नल बिघाडाच्या ४५०६ घटनांची नोंद झाली आहे. नव्याने बांधलेल्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवर जेथे एप्रिल महिन्यात ३७४ सिग्नल अयशस्वी झाले.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सोयाबीनच्या हमीभावात मोठी वाढ; पाहा कोणत्या पिकाला किती मिळाला हमीभाव
दुसरीकडे, लखनौ, मुरादाबाद, दिल्ली, अंबाला आणि फिरोजपूर रेल्वे विभागाचा समावेश असलेल्या उत्तर रेल्वेमध्ये सर्वाधिक ११२७ सिग्नल बिघाड आहेत. यातील पाच झोन रेड झोनमध्ये ठेवण्यात आले आहेत. रेल्वे मंत्रालय दर महिन्याला झोननिहाय अहवाल तयार करत असते.

RBI उद्या करणार मोठी घोषणा, EMI भरणाऱ्यांना दिलासा मिळणार की बोजा वाढणार?, वाचा संपूर्ण तपशील
देशभरात असे फेल झाले सिग्नल

याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, एका वर्षात देशभरात फेल झालेल्या सिग्नलचे आकडे पाहून तुम्हाला धक्का बसेल. मे २०२२ मध्ये ५०१६, जूनमध्ये ४७५४, जुलैमध्ये ५२०४, ऑगस्टमध्ये ४३४६, सप्टेंबरमध्ये ४५४८, ऑक्टोबरमध्ये ४३४०, नोव्हेंबरमध्ये ३९००, डिसेंबरमध्ये ३९२५, जानेवारी २०२३ मध्ये ३६०५, फेब्रुवारीमध्ये ३१८१, मार्चमध्ये ३९१४ आणि मार्चमध्ये ३९१४ सिग्नल फेल झाले. तर एप्रिलमध्ये ४५०६ वेळा सिग्नल फेल झाले. दर महिन्याला रेल्वे सिग्नल बिघाडाच्या घटना समोर येत आहेत.
WTC Final : शमीच्या मास्टर प्लॅनमध्ये असा अडकला मार्नस लॅबुशेन, जगातील अव्वल फलंदाजाची दांडी गूल

Biparjoy Cyclone : अरबी समुद्रात ‘बिपर जॉय’ चक्रीवादळ ! समुद्र गुरुवारपासून दोन दिवस खवळलेला राहणार; सतर्कतेचा इशारा

0








ओरोस; पुढारी वृतसेवा : प्रादेशिक हवामान विभाग,मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्वसूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्रात ‘बिपर जॉय’ नावाचे चक्रीवादळ तयार झालेे असून या वादळामुळे 8 ते 9 जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये. तसेच जे मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किनारी परत यावे. या कालावधीत समुद्र किनारी वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. (Biparjoy Cyclone)

सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टी भागात वादळी सदृश्य परिस्थितीमुळे प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली असून 8 ते 10 जून दरम्यान वादळी वार्‍याचा (Biparjoy Cyclone) इशारा दिला आहे. त्यामुळे पाऊस लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Rain In Maharashtra)

बंगालच्या उपसागरात येत्या दोन-तीन दिवसात वादळी सदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्याचा भारतीय हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मान्सून आणखी 7 ते 8 दिवस लांबण्याची शक्यता आहे. केरळमध्ये 4 जून रोजी येणारा पाऊस अजून दाखल न झाल्यामुळे सिंधुदुर्गसह कोकणात पावसाची आणखी आठ दहा दिवस वाट पहावी लागणार आहे. पाऊस लांबल्यामुळे शेतीची कामेही काहीशी खोळंबली असून सिंधुदुर्गसह काही जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. यावर्षी हवामान खात्याने 96 टक्के पावसाचा अंदाज दिला आहे. जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी पावसाचा एक थेंबही नाही.मोसमी पाऊस काही भागात पडून गेला परंतु जिल्ह्यात उष्णतेच्या लाटा अजून आहेत. तीस ते पस्तीस डिग्रीपर्यंत उष्णता वाढली असून आठ ते दहा जून दरम्यान चक्रीवादळ परिस्थिती निर्माण होणार असल्याने व त्या दृष्टीने पोषक वातावरण तयार होत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. कोकणसह कर्नाटक, गोवा, गुजरात समुद्रकिनारी भागात हे चक्रीवादळ येणार असल्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. (Biparjoy Cyclone)

8 जून पूर्व मध्य अरबी समुद्र आणि पश्चिम मध्य आणि दक्षिण अरबी समुद्रालगतच्या भागांवर वादळी वार्‍याचा वेग 90 ते 100 किमी. प्रतितास राहून 110 किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि संध्याकाळपासून ते 95ते105 किमी. प्रति ताशी राहून 115 किमी. प्रतितास होण्याची शक्यता आहे. याच परिसरात 8 जून रोजी कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनार्‍यावर आणि जवळून 40-50 किमी. प्रतितास वेगाने वारा वाहून त्याचा वेग 60किमी.पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. (Weather Update)

9 जून मध्य अरबी समुद्रात वार्‍याचा वेग 105ते 115 किमी. प्रतितास राहून 125 किमी.पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्याच भागात 9 जूनच्या संध्याकाळपासून वार्‍याचा वेग 125ते 135 किमी. प्रतितास राहून 150 किमी. प्रतितास होण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या लगतच्या भागात 50-60 किमी. प्रतितास वेगाने वारा वाहून त्याचा वेग 70 किमी. प्रतितास एवढा वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनार्‍यावर आणि जवळून 40-50 किमी प्रतितास वेगाने वारा वाहून त्याचा वेग 60 किमी.पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 10 जून मध्य अरबी समुद्रावर वादळी वार्‍याचा वेग ताशी 125 ते 135 किमी. प्रति तास राहून 150 किमी. पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या लगतच्या भागांमध्ये आणि उत्तर कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनार्‍याजवळील वार्‍याचा वेग 40 व 50 किमी. प्रति ताशी राहून 60 किमी.पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता | Biparjoy Cyclone News

जिल्ह्यात 8 जून रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असून 9 व 10 जून रोजी गडगडाट होवून पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व 30 ते 40 प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच 7 जून रोजी रात्री 11.30 पर्यंत वेंगुर्ला ते वास्को समुद्रकिनारी 2.3 ते 3.2 मीटर च्या लाटा उसळणार आहेत अशी माहिती हैद्राबाद या संस्थेकडून प्रसारित करण्यात आली आहे.

हेही वाचा









WTC Final, IND vs AUS Highlights: Travis Head, Steve Smith shine as Australia post 327/3 at stumps on Day 1 against India | Cricket News

0

NEW DELHI: In a stunning display of counter-attacking batting, Travis Head propelled Australia to a commanding position on the opening day of the World Test Championship final on Wednesday. His scintillating hundred left the Indian bowling attack bereft of ideas as Australia reached an impressive 327 for 3 under bright sunshine at The Oval.
After being sent in to bat first, Australia faced an out-of-sorts Indian attack that seemed to lack the necessary penetration. India’s decision to leave out the experienced Ravichandran Ashwin backfired, as the pitch offered little assistance to their bowlers once the sun came out.
As it happened: WTC Final, Day 1
Head, with his aggressive stroke play, turned the tide in Australia’s favour. Partnering with the ever-dependable Steve Smith, Head amassed an unbeaten 251-run partnership for the fourth wicket. Their alliance lifted Australia from a shaky 73 for 3 to a position of dominance, leaving the Indian bowlers frustrated and searching for answers.

The day began positively for India, with Mohammed Siraj and Mohammed Shami delivering a fiery opening spell. Both pacers showcased excellent control and kept Australia in check during the first hour of play. Siraj, in particular, bowled with a scrambled seam and extracted more from the surface than his counterparts.
The big breakthrough for India came when Shardul Thakur dismissed the well-set David Warner for 43 off 60 balls, breaking his partnership with Marnus Labuschagne. Warner’s dismissal came from a well-directed short ball, which he failed to keep down, and wicketkeeper KS Bharat took a sharp diving catch.

However, it was Head’s aggressive approach that stole the limelight. Untroubled by fuller deliveries, the left-hander used his quick wrists to flick the ball away when the Indian pacers targeted his pads. He punished anything short and wide on the off side with disdain, finding the boundaries with ease.
Head notched up his fifty with a crisp back-foot punch off Shardul Thakur and grew even more audacious as his innings progressed. He reached the 90s with a spectacular six over third man off Mohammad Shami, displaying his fearless intent.

WhatsApp Image 2023-02-27 at 12.08.31.

Meanwhile, Steve Smith played a supporting role to perfection, allowing Head to dominate proceedings. Smith’s elegant stroke play and ability to manoeuvre the ball around the field showcased his class. He capitalised on the left-arm spin of Ravindra Jadeja and played some exquisite straight drives against the pacers.
India’s decision to pick an extra fast bowler at the expense of Ashwin raised eyebrows, and the absence of the seasoned spinner was deeply felt as Jadeja failed to make an impact, going wicketless in his 14 overs.
As the day wore on, the Indian bowlers attempted to unsettle Head with a barrage of short-pitched deliveries. However, once Head settled into his groove, the short-ball tactic lost its effectiveness, and he continued to plunder runs with confidence.

cricket man2

At stumps on day one, Head remained unbeaten on 146, while Smith was poised on 95. Their unbroken partnership not only steered Australia out of trouble but also solidified their dominance over a faltering Indian bowling attack.
With India left pondering the decision to exclude Ashwin and Rohit Sharma’s captaincy coming under scrutiny, the second day of the World Test Championship final promises to be a critical one for the Indian team. They will need to regroup, rediscover their rhythm, and find ways to dismantle Australia’s resilient batting duo to turn the tide in their favour.
(With inputs from PTI)

Latest posts