Tuesday, June 6, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2552

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

34

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

37

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

29

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

25

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

28

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

27

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

31

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

262

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Ahmednagar Sangamner Samnapur Bhagwa Morcha Stone Pelting between two groups; संगमनेरमधील ‘भगवा’ मोर्चाला गालबोट; समनापूर येथे दोन गटात दगडफेक

0

अहमदनगर : हिंदू समाजावर होणारे अत्याचार आणि लव्ह जिहाद विरोधात आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भगव्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चानंतर परतताना काही समाज कंटकांनी संगमनेर शहराजवळील समनापूर गावातील एका समाजाच्या घरावर दगडफेक केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.दगडफेकीत काही चारचाकी आणि दुचाकी यांचंही नुकसान झालं आहे, तर एक वृद्ध या दगडफेकीत जखमी झाल्याची माहिती आहे. अचानक दगडफेक झाल्याने घरातील महिला आणि लहान मुलं घाबरून गेले होते.

नगरमधील मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो; फडणवीस संतापले, औरंग्याचं नाव घेणाऱ्यांना…
विशेष म्हणजे या समाजकंटकांनी पोलिसांच्या समोर दगडफेक करत वाहनांचे नुकसान केले. घटनेनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा समनापुर गावात तैनात करण्यात आला असून गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

कोणी औरंग्याचं नाव घेत असले तर माफी नाही, अहमदनगरमधील प्रकारावरून फडणवीसांनी ठणकावलं

भगवा मोर्चातून परत जाताना तरुणांच्या टोळक्याकडून दगडफेक आणि वाहनांची तोडफोड होत असल्याचे निदर्शनास येत असले तरी या वादाचे मूळ कारण मात्र समजू शकले नाही.

आईच्या डोळ्यांदेखत बापाला संपवलं, माऊलीचा आक्रोश, शेजारी येईपर्यंत २३ वर्षांचा लेक पसार
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हापोलीस प्रमुख राकेश ओला हे स्वतः घटनास्थळी पोहोचले असून गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने समनापुर गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. तसेच आमच्या गावात कोणतेही वाद नसून बाहेरील लोकांनी हे कृत्य केले आहे लवकरात लवकर या समाज कंटकांवर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

BJP claims emergency-like situation in Karnataka, Congress retorts | Bengaluru News

0

BENGALURU: Tensions are gradually escalating between the newly formed Congress government and the opposition Bharatiya Janata Party (BJP) in Karnataka, as they find themselves locked in a series of contentious disputes.
The Congress government in Karnataka has unequivocally expressed its intention to revoke all laws deemed detrimental to the welfare of the people, which were enacted during the previous BJP regime. However, a sharp disagreement has arisen between the leaders of the two parties as the Congress government pushes forward with its plan to repeal the anti-cow slaughter law, sparking a heated exchange of words.
“It is not even a fortnight in Karnataka after Congress assumed power, but the repeated statements of ministers warning imprisonment every time, reminds the strategy of Congress during emergency in 1975,” former CM Basavaraj Bommai stated on Tuesday.
“If you think in the beginning stage itself that the mandate given by the people is to trample the opposition, you will have to pay a heavy price,” Bommai told the ruling party.
Speaking on the statements of Congress ministers over any opposition against the revision of the law on cow slaughter, textbook revision, Bommai remarked that the Congress leaders have already got hang of the power.
Commenting on Bommai’s statements, minister for health and family welfare Dinesh Gundu Rao retaliated on Tuesday, “Mr Bommai, which emergency situation are you talking about? Don’t you feel that your PM Narendra Modi government’s ways of misusing investigating agencies to trample on freedom of speech is like an emergency situation?”
He further attacked that the BJP leaders are acting like a cat which had burnt its tail after losing elections. “Mr Bommai, as a responsible government we need to keep the healthy society intact. I pity your discretion for making judgment on action taken against those who violate laws and take law into their hands is dubbed as an emergency situation,” he charged.
With inputs from IANS

Uddhav Thackeray Shivsena Sanjay Deshmukh Vs MP Bhavana Gawli In Yavatmal Washim; शिंदेंसोबत गेलेल्या भावना गवळींना घेरण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन तयार; एक नाही तर दोन इच्छुकांकडून मोर्चेबांधणी

0

वाशिम: राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून २०२४ साठी उमेदवारांची चाचपणी करत आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यमान खासदार भावना गवळी यांना शह देण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. यासाठी माजी मंत्री संजय देशमुख यांनी तयारी सुरू केली असून येत्या ११ तारखेला त्यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळमध्ये कार्यकर्ता हुंकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या अनुषंगाने आज वाशिममध्ये पदाधिकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी शिवसैनिकांना मेळाव्यालाही उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी २०१९मध्ये आम्ही जिंकलेल्या १८ लोकसभा मतदारसंघात शिवसेना निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. तर ठाकरे गटाकडून शिंदे गटात गेलेल्या खासदारांना घेरण्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुद्धा केली जात आहे. अशातच यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याची ठाकरे गटाची तयारी सुरू आहे. त्यासाठी माजी मंत्री संजय देशमुख व पोहरादेवी गडाचे महंत सुनील महाराज लढतीसाठी इच्छुक आहेत. देशमुखांनी तर जोरदार तयारी सुरू केली आहे. संजय देशमुख हे दिग्रस विधानसभेचे आमदार होते. तसेच २००२ ते २००४ या काळात ते मंत्रीही राहिले आहेत. पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. शिवसेनेच्या संजय राठोड यांनी त्यांचा पराभव केला होता. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुरुवातील ते संजय राठोड यांच्याविरोधात ते निवडणूक लढतील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र त्यांनी दिग्रसच्या बाहेर पडून बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. अगदी वाशिममध्ये येऊन त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.

सप्टेंबरपर्यंत सरकार कोसळण्याचा दावा, टक्केवारीचे आरोप अन् २०२४ साठी खुलं आव्हान; खैरै अन् भुमरेंमध्ये जुंपली

Ajit Pawar : शिंदे फडणवीस सरकारच्या वर्मावर बोट, अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन सगळं काढलं, म्हणाले..

महंत सुनील महाराजही इच्छुक

संजय राठोड यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर बंजारा समाजाचे महत्वाचे नेते व पोहरादेवी गडाचे महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा निर्णय घेऊन पक्षप्रवेश केला होता. आता ते लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. मतदारसंघात बंजारा समाजाचे प्राबल्य पाहता येथून बंजारा उमेदवार दिल्यास भावना गावळींचा पराभव करणे शक्य आहे, असा कयास त्यांच्या समर्थकांकडून लावला जात आहे. संजय देशमुखांच्या तयारीविषयी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता सुनील महाराज म्हणाले, ‘आम्ही दोघेही पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. निवडणुकीला अजून वेळ आहे. मात्र उद्धव ठाकरे ज्यांना उमेदवारी देतील, त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू आणि उमेदवाराला निवडून आणू. उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास मीही लढण्यास तयार आहे. सर्व समाजातील लोक माझ्याबरोबर आहेत.’

दरम्यान, सुनील महाराज हे पोहरादेवी गडाचे महंत असून ते गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. याआधी ते वाशिम जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षातील नेते मंडळींसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे सर्वच नेते सांगत आहेत. मात्र जागा वाटपाचा मुद्दा आघाडीत बिघाडी तर करणार नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसकडूनही प्रयत्न सुरू

गेल्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही पुन्हा तयारी सुरू केली आहे. त्यांना शिवसेना व राष्ट्रवादीची साथ मिळाल्यास आपण निश्चित विजयी होऊ, असा विश्वास वाटत आहे. त्यांनीही मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

Ukraine: Major Ukraine dam ‘partially destroyed’, villages evacuated: Key points

0

Ukraine on Tuesday accused the Russian forces of blowing up a major dam in a part of southern Ukraine that is Russia-controlled, alerting residents further along the Dnipro River of flooding downstream and evacuating.
The Ukrainian interior ministry called for residents of 10 villages on the river’s right bank and parts of the city of Kherson to gather essential documents as well as their pets, turn off appliances and leave, while cautioning against possible disinformation.
Oleksandr Prokudin, the head of the Kherson regional military administration, said in a video posted to Telegram shortly before 7 am that “the Russian army has committed yet another act of terror,” and warned that water will reach “critical levels” within five hours.
Ukraine live updates
Significance of the dam
The dam, 30 metres (98 feet) tall and 3.2 km (2 miles) long, was built in 1956 on the Dnipro river as part of the Kakhovka hydroelectric power plant. The reservoir also supplies water to the Crimean peninsula, annexed by Russia in 2014, and to the Zaporizhzhia nuclear plant, which is also under Russian control.
The volume of water in the reservoir is about equal to the Great Salt Lake in the US state of Utah. Blowing the Soviet-era dam, which is controlled by Russia, would unleash a wall of floodwater across much of the Kherson region.
The southern command of Ukraine’s Armed Forces said that the Kakhovka dam in the Russian-controlled parts of Ukraine’s Kherson region was blown up by Russian forces.
“The scale of the destruction, the speed and volumes of water, and the likely areas of inundation are being clarified,” the command said on its Facebook page.

Villagers being evacuated
The evacuation of areas near the Kakhovka region in southern Ukraine has begun, the governor of the Kherson region in Ukraine said.
“Within five hours the water will reach a critical level,” regional governor Oleksandr Prokudin said on the Telegram channel as 6:45 a.m. (0345 GMT).
Russia’s TASS state news agency cited emergency services as saying that some 80 settlements in the area may be affected by the destruction of the Kakhovka dam.
Threat to Europe’s largest nuclear power plant
The destruction of the Kakhovka dam in southern Ukraine poses a threat to the Zaporizhzhia Nuclear Power Plant, but the situation at the facility is under control, Ukraine’s state atomic power agency said.
The UN nuclear watchdog, the International Atomic Energy Agency, said on Twitter it was closely monitoring the situation but that there was “no immediate nuclear safety risk at (the) plant” which is also in southern Ukraine.
It said the water level of the Kakhovka Reservoir was rapidly lowering, posing an “additional threat” to the Russian-occupied facility – Europe’s largest nuclear power plant – which both sides have blamed one another for shelling.
“Water from the Kakhovka Reservoir is necessary for the station to receive power for turbine capacitors and safety systems of the ZNPP (Zaporizhzhia Nuclear Power Plant),” Energoatom said in a statement on the Telegram messaging app.
‘Russian terrorists,’ reacts Ukraine President Volodymyr Zelenskyy
Russia’s destruction of the Kakhovka dam in Russian-occupied southern Ukraine confirms that Moscow’s forces “must be expelled” from all of Ukraine, President Volodymyr Zelenskyy said.
“Russian terrorists. The destruction of the Kakhovka hydroelectric power plant dam only confirms for the whole world that they must be expelled from every corner of Ukrainian land,” he wrote on the Telegram messaging app. “Not a single meter should be left to them, because they use every meter for terror.”
Russia blames Ukraine
A Russian-installed official in the Moscow-held Ukrainian town of Nova Kakhovka said that it would likely be impossible to repair the town’s dam after a blast tore a hole in the structure.
In comments to Russian state television, Vladimir Leontev said that the damage to the dam was the result of a series of Ukrainian strikes.
British foreign minister blames Russia
British Foreign Secretary James Cleverly, visiting Ukraine on Tuesday, blamed the destruction of a dam in southern Ukraine on Russia’s invasion.
“I’ve heard reports of the explosion on the dam and the risk of flooding. It’s too early to make any kind of meaningful assessment of the details. But it’s worth remembering that the only reason this is an issue at all is because of Russia’s unprovoked full-scale invasion of Ukraine,” he told Reuters.
“We’ll continue to assess the developing situation, but the best thing Russia could do now is withdraw their troops immediately.”

With agency inputs

Sharad Pawar NCP Foundation Day Meeting In ahmednagar Canceled Due To Cyclone Warning; राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यभरात ताकद लावली; पण नगरमधील वर्धापन दिन मेळावा अचानक रद्द, कारण…

0

अहमदनगर : मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण सन्मान वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे लोकांचे बळी गेल्याने आता राजकीय पक्षांनी हवामानाची चांगलीच धास्ती घेतली आहे. मैदानातील जाहीर कार्यक्रम घेण्यासाठी सरकारनेही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच संभाव्य दुर्घटना आणि टीका टाळण्यासाठी राजकीय पक्षही दक्षता घेऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वर्धापन दिनाचे औचित्य साधून ९ जून रोजी अहमदनगरला मेळावा आयोजित केला होता. उन्हाचा त्रास नको म्हणून हा मेळावा सायंकाळी ठेवण्यात आला होता. मात्र आता, हवामान बदलले असून हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सावध होत राष्ट्रवादी काँग्रेसने हा मेळावा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन करण्यासाठी पक्षाने हा मेळावा आयोजित केला होता. नगरसह शेजारच्या जिल्ह्यातील नेत्यांवर त्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. केडगाव येथील मैदानाची जागा निश्चित करून त्यावर तयारीही सुरू करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे येऊन तयारीची पाहणी केली होती. आढावा बैठकही घेतली होती. मात्र, आज हवामान विभागाचा अंदाज आल्याने हा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

कामं नीट करा, नाहीतर कानाखाली आवाज काढेन; अजितदादांची तंबी; पदाधिकारी वाद विसरून एकत्र

शिंदेंसोबत गेलेल्या भावना गवळींना घेरण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन; इच्छुक नेत्याची तयारीही सुरू

राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम ९ जून २०२३ रोजी, केडगाव, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, वेधशाळेच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. या बिपरजॉय चक्रीवादळामुळे वेधशाळेने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक व प्रशासनाची गैरसोय होऊ नये म्हणून तसेच वेधशाळेच्या सतर्कतेच्या इशाऱ्याचे पालन करून आपण वर्धापनदिनाचा हा कार्यक्रम पुढे ढकलत आहोत, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी दिली.

दरम्यान, मेळावा रद्द करण्यात आला नसून पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, पुढील तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. अर्थात लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने मोकळ्या मैदानात कार्यक्रम घेणे कठीण होणार आहे. त्यामुळे यासंबंधी काय निर्णय होतो, याकडे नगरच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1 PM 06 June 2023

0

Top Headlines

31 May, 08:44 AM (IST)

TOP Headlines ABP Majha 7 AM : आत्ताच्या ताज्या हेडलाईन्स : 31 मे 2023

Team ‘Adipurush’ reserves a seat in every theatre for Lord Hanuman as a gesture of respect | Telugu Movie News

0

The much-awaited film ‘Adipurush,’ starring Prabhas and directed by Om Raut, is generating a lot of buzz as its release date approaches. In an interesting move, the ‘Adipurush‘ team has announced that they will be dedicating one seat in every theatre screening the film to Lord Hanuman. This decision aims to celebrate the beliefs and reverence people hold for the deity.
Scheduled to hit theatres on June 16, ‘Adipurush’ will be released in five languages: Telugu, Hindi, Tamil, Malayalam, and Kannada. As part of the unique gesture, the makers have decided to keep one seat unsold in every theatre during the screening of ‘Adipurush.’ This seat will be reserved exclusively for Lord Hanuman.
The official statement from the ‘Adipurush’ team reads, “Lord Hanuman appears wherever the Ramayana is recited. It is our belief. Respecting this belief, every theatre screening Prabhas’ Rama-starrer Adipurush will reserve one seat for Lord Hanuman without selling it. Hear the history of paying respects to the greatest devotee of Rama. We started this great work in an unknown way. We all must see the Adipurush built with great grandeur and grandeur in the presence of Lord Hanuman.”

‘Adipurush’ is a mythological film that draws inspiration from the Indian epic Ramayana. Directed by Om Raut and written by the same, the film features Prabhas, Kriti Sanon, and Saif Ali Khan in lead roles, with Sunny Singh and Devdatta Nage in supporting roles.
Despite facing numerous obstacles since its inception, including controversies surrounding Saif Ali Khan’s remarks on Ravana and criticism of its visual effects, ‘Adipurush’ has managed to build anticipation among the audience. With a massive budget of Rs 500 crore, the film promises to be a grand cinematic experience.

‘Adipurush’ Pre-Release Event LIVE Updates: Fans across states are on their way to Tirupati…!

WTC Final: India face Australia in quest to end ICC title drought | Cricket News

0

NEW DELHI: To end their decade-long global trophy drought, the Indian team will need a perfect blend of skills and temperament when they take on an equally-strong Australia in the World Test Championship final, starting at The Ova on Wednesday.
India’s consistent performances in the past two WTC cycles highlight their dominance in the longest format of the game. Their success can be attributed to a talented pool of cricketers who have displayed exceptional skills and determination.

WTC-Gfx

Furthermore, India’s bowling attack is one of the best in the world and has the ability to trouble even the most experienced batsmen.
However, winning a global trophy requires more than just skill. It demands a combination of skill, temperament, and performing under pressure. India have come close to winning major white-ball tournaments in the past decade, reaching the knockout stages but falling short of claiming the trophy. Therefore, it is crucial for the Indian cricketers to maintain their composure and handle the pressure situations effectively.

1/11

India vs Australia WTC Final: Players to watch out for

Show Captions

Facing Australia, a team known for its competitive spirit and history of success, adds an extra layer of challenge. Australia has a formidable team with experienced players who have consistently performed well in crucial matches. India will need to strategize and execute their plans flawlessly, making use of their strengths while countering Australia’s tactics.
The last major ICC trophy India won was way back in 2013 when it bagged the Champions Trophy in England. Since then, the side has lost three finals and on four occasion it bit dust at the semifinal stage. It also made an exit at the preliminary stage of the 2021 T20 World Cup.
The country has been pretty much driving the finances of the sport and considering the vast talent pool on offer, the expectations of dominating the game on field seem only fair.

WTC-Gfx2

Out of the six series India played in this cycle, their only series loss came in South Africa and that led to an unexpected change of guard with Rohit Sharma taking over the leadership role from Virat Kohli.
They remained unconquerable at home, drew a hard-fought series in England before surviving a slight scare in Bangladesh.
Winning the big titles is what defines the legacy of a team but whatever may be the outcome of the final at The Oval, India head coach Rahul Dravid’s opinion about his team won’t change.
“In the context of things, you look at this and you see this is the culmination of two years of work. It’s a culmination of a lot of success that gets you here,” said Dravid ahead of the title clash.
“Winning the series in Australia, drawing series here, being very competitive everywhere that this team has played in the world over the last five or six years. I think those are things that will never change just because you have or you don’t have an ICC trophy,” he said.

1/13

India road to WTC Final against Australia

Show Captions

Need to learn from past mistakes
India ignored the conditions and went with their traditional strength — two spinners – against the Black Caps in the final at Southampton two years ago but the move backfired.
As The Oval gears up to host its first ever Test in June in its 143-year existence, India are heading into the unknown and face a couple of key selection calls that might decide the fate of the game.
It will always be a temptation to play both Ravindra Jadeja and R Ashwin in the same team but considering that it is only the start of the summer and pitches are fresh, there is a strong case for a fourth pace bowling option.
In the batting department, Rishabh Pant is not available to bail the team out in case of a top-order collapse. Therefore, the management needs to decide whether it need the ‘x-factor’ of Ishan Kishan or the more reliable wicket-keeping skills of K S Bharat.
The wily Mohammed Shami and Mohammed Siraj pick themselves in the pace department and a call needs to be made between old-horse Umesh Yadav and all-rounder Shardul Thakur.

WTC-Gfx3

The quick switch from IPL to playing red ball cricket
Majority of India’s squad members were involved in two-month long IPL and only got a week to train together in the scenic town of Arundel before heading to London.
As a modern-day cricketer, one is expected to smoothly switch formats but playing Test cricket in England is never easy.
The job gets tougher when one has to face the likes of Pat Cummins, Mitchell Starc and Scott Boland, who is expected to start in place of injured Josh Hazlewood.
It is being as billed as the ‘Ultimate Test’ and it will indeed be one for proven performers like Rohit Sharma and Virat Kohli as well for a rising star like Shubman Gill. Cheteshwar Pujara will look to extend the rich form he has shown in County cricket while Ajinkya Rahane will be itching to deliver in his comeback game.

1/13

Australia road to WTC Final against India

Show Captions

For Australia, it’s a high-stake ‘warm up’ for Ashes
In comparison to Indians who are match-fit after a long IPL season, Australians will go into the final with fresher mind and body.
Only three of their players were part of the league in India. Players like Cummins chose to prepare back home while Marnus Labuschagne and Steve Smith got themselves ready for the long summer with County stints.
The game could well be decided by how the top-order of either team fares against high-quality pace. After a couple of prolific seasons, opener Usman Khawaja will be expected to shine on the big stage while David Warner will have a point to prove in the twilight of his career.
Smith averages close to 100 at this ground and India will need to get rid of him early before he takes the game away from their grasp.
No matter how the surface will behave, veteran off-spinner Nathan Lyon will continue to ask questions and Cameron Green’s contribution as an all-rounder will be invaluable.

Squads:
India: Rohit Sharma (captain), Ravichandran Ashwin, KS Bharat, Shubman Gill, Ravindra Jadeja, Virat Kohli, Ishan Kishan, Cheteshwar Pujara, Axar Patel, Ajinkya Rahane, Mohammad Shami, Mohammad Siraj, Shardul Thakur, Jaydev Unadakat, Umesh Yadav
Reserves: Yashasvi Jaiswal, Mukesh Kumar, Suryakumar Yadav
Australia: Pat Cummins (captain), Scott Boland, Alex Carey, Cameron Green, Marcus Harris, Josh Hazlewood, Travis Head, Usman Khawaja, Marnus Labuschagne, Nathan Lyon, Josh Inglis, Todd Murphy, Steve Smith, Mitchell Starc, David Warner
Reserves: Mitch Marsh, Matt Renshaw
(With PTI inputs)

CRICKET-AI-1

Cyclone Biperjoy Cyclonic Storm Over East Central Arabian Sea Alert to Mumbai and Konkan; मुंबईसह कोकण किनारपट्टीला अलर्ट! चक्रीवादळ येणार, अरबी समुद्रात मोठी घडामोड

0

मुंबई : अरबी समुद्रात खोल समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन तासांत या चक्रीवादळाचा वेग हा ११ किलोमीटर प्रतितास इतका आहे. हे चक्रीवादळ आता उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ पुढे सरकेल तसं पुढील १२ तासांत त्याची तीव्रता वाढत जाईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हे चक्रीवादळ खोल समुद्रात असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर फार पावसाची शक्यता नाही, असं प्रादेशिक हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. चक्रीवादळ हे खोल समुद्रात आहे. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
ताज्या माहितीनुसार अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती तयार झाली आहे. पुढील २४ तासांत उत्तरेच्या दिशेने ते पुढे सरकेल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. आज पहाटेच्या स्थितीचा अभ्यास करून हवामान विभागाने ही माहिती दिली आहे. पुढच्या २४ तासांत ते उत्तर दिशेने सरकणार आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रात आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात सध्या ही स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईपासून ११२० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.

भारतीय हवामान विभागानुसार याबाबत ५ जूनला म्हणजेच कालच माहिती दिली होती. दक्षिण पूर्व अरबी समुद्रात एक चक्रीवादळासारखी निर्माण होत आहे. यामुळे पुढील काही तासांत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलं होतं. या चक्रीवादळाला बिपरजॉय असं नाव देण्यात आलं आहे. हे चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टी आणि उत्तरेच्या दिशेने सरकत जाईल, असं स्कायमेट या खासगी संस्थेनं म्हटलं आहे.
Cyclone Prediction: कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका? हवामान विभागाचं मात्र सावधगिरीचं आवाहन
चक्रीवादळाला बांगलादेशने बिपरजॉय, असं नाव दिलं आहे. उष्ण कटिबंधातील चक्रीवादाळांना प्रादेशिक स्तरावरील नियमांनुसार नाव दिलं जातं. हिंदी महासागरातील चक्रीवादळांना नाव देण्यासाठी २००४ मध्ये एका सूत्रावर सहमती झाली होती. या क्षेतील आठ देशांनी म्हणजेच भारत, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड यांनी नावांची एक यादी दिली आहे. चक्रीवादळ येतं तेव्हा क्रमवारीनुसार ही नावं दिली जातात.
Maharashtra Monsoon: मान्सून रखडण्याची चिन्हे , राज्याला आणखी प्रतीक्षा करावी लागणार, हवामान विभागाने म्हटलं…
असं दिलं जातं नाव

लक्षात राहील, सहज उच्चारता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे ते अपमान करणारं आणि वादग्रस्त नसेल असं नाव चक्रीवादळाला दिलं जातं. ही नावं वेगवेगळ्या भाषेतूनही निवडली जातात. विविध भागातील नागरिक ते ओळखू शकतील. नामकर यंत्रणा काळानुसार विकसित केली गेली आहे. अभ्यासाच्या सुरुवातीला नावांची निवड वर्णानुक्रमाने केली जात होती. यात वर्णमालेतील प्रत्येक अक्षरानुसार एक नाव दिलं जात होतं. पण ही यंत्रणा भ्रम निर्माण करणारी आणि लक्षात ठेवण्यासाठी अवघड होती. यामुळे सध्या असलेली प्रणाली विकसित करण्यात आली.

How To Use UPI for Cash Withdrawal From ATM;

0

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने (BOB) इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल (ICCW) सुविधा सुरू केली आहे. ज्यामध्ये ग्राहक युपीआय वापरून बँकेच्या ATM मधून पैसे काढू शकतात. BOB ने निवेदनात म्हटले की UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्याची सुविधा देणारी ही सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक आहे.

डेबिट कार्डशिवाय एटीएममधून काढा पैसे
BOB ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्याची सुविधा देणारी ही सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक आहे. बँकेने म्हटले की त्यांच्या ICCW सुविधेचा लाभ घेऊन भीम UPI आणि इतर UPI ऍप्लिकेशन्स वापरणारे इतर सहभागी बँकांचे ग्राहक त्यांच्या ग्राहकांसह ATM मधून पैसे काढू शकतील. बँक ऑफ बडोदा एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना डेबिट कार्ड वापरण्याची आवश्यकता नाही.

ATM मधून पैसे काढताय? मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा अन्यथा क्षणात रिकामे होऊ शकते तुमचे बँक खाते
युपीआयच्या माध्यमातून पैसे काढण्याची प्रक्रिया
या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये ‘यूपीआय कॅश विथड्रॉल’चा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर काढायची रक्कम टाकल्यानंतर एटीएमच्या स्क्रीनवर एक क्यूआर कोड दिसेल. व्यवहार अधिकृत करण्यासाठी ICCW साठी अधिकृत UPI ऍप वापरून हा कोड स्कॅन करावा लागेल.

चक्क एटीएममधून बोटाच्या सहाय्यानं लाखो रुपये काढले; आंतरराज्य टोळी पोलिसांच्या जाळ्यात

एका दिवसात दोनवेळा व्यवहार शक्य
बँकेचे मुख्य डिजिटल अधिकारी अखिल हांडा म्हणाले की, ICCW च्या सेवेमुळे ग्राहक डेबिट कार्डशिवाय पैसे काढण्याचे स्वातंत्र्य असतील. ग्राहक एका दिवसात दोन वेळा डेबिट कार्डाशिवाय UPI द्वारे पैसे काढू शकतात. म्हणजेच तुम्ही दिवसातून फक्त दोनदा या सुविधेचा लाभ घेऊ शकता आणि एकावेळी ५,००० रुपयांपेक्षा जास्त काढू शकता. बँक ऑफ बडोदाचे भारतात ११,००० पेक्षा जास्त एटीएम आहेत. दरम्यान, तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक नसले तरीही तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता.

Latest posts