Thursday, March 30, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2198

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

181

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

mbbs student suicide in sasson, पुणेः बाबांनी कॉलेजबाहेर सोडले पण ते शेवटचेच, ससूनच्या इमारतीवरून उडी घेत तरुणीने संपवले जीवन – medical student dies after jumping from terrace of sassoon hospital in pune

0

पुणेः अभ्यासाचा आणि परीक्षेचा बोजा विद्यार्थ्यांना झेपला नाही तर, नैराश्यात कोणत्याही थरला जाऊन टोकाचे पाऊल उचलायला विद्यार्थी तयार असतात. पुण्यातल्या बी.जे मेडिकल कॉलेजमध्ये अशीच एक घटना घडली आहे. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुलीचे वडील मुलीला कॉलेजमध्ये सोडवायला आले होते. पण वडिलांना काय माहिती होतं की आपल्या मुलीचा आजचा शेवटचा दिवस होता. बी.जे मेडिकल कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा परीक्षेचा अभ्यास पूर्ण न झाल्याने त्याच्या नैराश्यातून तरुणीने ससून रुग्णालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला तत्काळ उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

महामार्गावर रस्ता ओलांडताना तोल गेला, त्याचवेळी कंटेनरची धडक, मद्यधुंद तरुणाचा जागीच जीव गेला
अदिती दलभंजन (२०, रा. सिंहगड रोड) असे आत्महत्या करण्यात आलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. याबाबत बंडगार्डन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

नेरुळ सावजीभाई हत्याकांड; एकाने रेकी केली, दुसऱ्याने गोळ्या झाडल्या; मुख्य आरोपी ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, अदिती ही आपल्या आई-वडिलांबरोबर आनंदनगर येथे राहण्यास असून, ती अभ्यासात अतिशय हुशार होती. तिने चांगल्या पध्दतीने अभ्यास करून व चांगले गुण संपादन करून बी.जे. मेडिकलला प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता. परंतु, तिच्या कॉलेजच्या परीक्षेचा अभ्यास न झाल्याने तिला काही प्रमाणात नैराश्य आले होते. तिने वडिलांना याची कल्पनादेखील दिली होती. बुधवारी सकाळी तिचे वडील तिला नेहमीप्रमाणे तिच्या कॉलेजमध्ये सोडून गेले. परंतु, अभ्यास न झाल्याने तिने ससून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिने आत्महत्या करताना तिचा मोबाईल टेरेसवरच ठेवला होता. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहे.

घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स अपडेट; परिवहन विभागाच्या ‘या’ ७ सेवा ‘फेसलेस’, असा करा अर्ज…

मी डेअरिंग केली आणि नाचलो; मोलमजुरी करणाऱ्या आई-बापाच्या लेकानं लावणीमध्ये गौतमीलाही मागे टाकलं

Adani: Gautam Adani pulls back on grand ambitions After Hindenburg bombshell

0

MUMBAI: Two months on from its explosive report into Gautam Adani’s acquisitive conglomerate, short seller Hindenburg Research has left the Indian billionaire’s empire chastened and reevaluating its ambitions.
Hindenburg’s allegations of extensive, years-long corporate fraud at the Adani group have wiped out about $125 billion in market value since January, spurring the tycoon to rein in plans to expand into new sectors, according to people familiar with the company’s inner workings.
The group, which racked up one of India’s heftiest debt loads to fund fresh areas of growth, is pulling back from petrochemicals and is unlikely to go ahead with a planned $4 billion greenfield coal-to-polyvinyl chloride project in Mundra, western India, said the people, asking not to be identified on what are internal discussions.
It’s also dialing back on ambitions to dive further into aluminum, steel and road projects, said the people.
Instead, Adani — who has been closely associated with Indian Prime Minister Narendra Modi’s nation-building efforts — will revert his focus to core projects. They include power generation, ports and newer green energy initiatives, according to the people.
Even in these core areas, the billionaire will proceed in a fundamentally different style. After selling family shares to pre-pay $2.15 billion of margin-linked, share-backed funding taken out to finance a slew of acquisitions, Adani intends to avoid this sort of high-risk financing going forward, the people said.
Adani will stick to fund-raising methods like private bond placements and equity stake sales to specific investors — like its share sale to Rajiv Jain’s GQG Partners — to raise cash in a way that insulates the empire from volatile market movements, they said.
It’s a stark turnaround from 2022, when Adani’s stature and wealth sky-rocketed. At one point the former diamond trader was Asia’s richest man and his investments extended into sectors well beyond his traditional heavy infrastructure bets — including media, women’s cricket and data centers.
Putting debt-driven diversification on the back burner is now seen as key to restoring confidence. The group, which bought a controlling stake in TV channel New Delhi Television Ltd in recent months as the first step in building what the tycoon then called “the Financial Times or Al-Jazeera of India,” is now unlikely to make more purchases in the media space, according to the people familiar with Adani’s planning.
“There’s good reason to believe the company will draw back a bit in order to focus on damage control and other shareholder and wider investor concerns,” said Michael Kugelman, director of the South Asia Institute at the Washington-based Wilson Center. “Reputational considerations are critical.”
Adani has denied all of Hindenburg’s allegations, characterizing it as an attack on India. Representatives for the group didn’t respond to a request for comment. Last week, Adani group said it expects funding for the greenfield coal-to-polyvinyl chloride project to be arranged in the next six months, rebutting a recent report in local media that the initiative had stalled.
The internal reckoning follows a number of fire-fighting moves by the Adani group aimed at shoring up investor sentiment. In the days after the Hindenburg report, the conglomerate pulled a share sale and then proceeded to pre-pay $2.15 billion of debt to stem a mammoth selloff in stock of its Mumbai-listed units. It’s mounted a six-city roadshow aimed at rebutting the short seller’s claims and sold stakes in four companies to top emerging-markets investor GQG Partners.
The pullback is not entirely by choice, with some of its major partners scared off by the turmoil. Paris-based TotalEnergies SE is already putting a green hydrogen partnership project with the group on hold. In February, Adani also shelved plans to buy a coal mine in central India, and has decided against bidding for a stake in state-backed electricity trader PTC India Ltd, a highly symbolic retreat given how vested the group has been in developing India’s electricity infrastructure.
For years, Adani has tied his businesses to Modi’s development plans. The perception he enjoys a cozy relationship with India’s premier has prompted widespread accusations of crony capitalism, and the billionaire has come under invigorated political attack following Hindenburg’s report.
The short seller’s allegations have made Adani’s relationship with Modi and the government fair game, with the opposition Congress Party saying the tycoon benefited from special state treatment. In a stunning move, Congress leader Rahul Gandhi was removed as a lawmaker last week in what he says was retribution for debating Adani’s ties to Modi.
Gandhi, a scion of India’s most famous political dynasty, was ousted from parliament on Friday, after a local court convicted him of defaming Modi during an election speech in 2019. Modi’s ruling Bharatiya Janata Party has said the law applies equally to everyone and Gandhi must face the consequences.
Adani, meanwhile, has consistently denied receiving any favoritism because of his association with the prime minister.
‘Short-term memories’
Hoping to sell the group’s turnaround message, Adani executives have been jetting regularly from the company’s headquarters in Ahmedabad to Dubai, London and New York to personally meet about 100 investors in a month and convince them that the house is in order, according to the people.
Adani group’s deleveraging efforts will see it slash net debt to earnings before interest, taxes, depreciation and amortization (EBITDA) to as low as 2.5, from the current 3.1, resulting in a some stark trade-offs, said the people.
Adani’s ports handle about a quarter of India’s cargo volumes, and the group has expanded overseas from Israel to Sri Lanka. But, in that flagship business, Adani’s plans to halve capital spending and prepay 50 billion rupees ($608 million) of debt to alleviate refinancing concerns, “will impede the company’s ability to boost earnings growth through infrastructure expansion and M&A,” Denise Wong, an analyst at Bloomberg Intelligence, wrote in a report earlier this month.
Whether reining in its ambitions has an impact remains to be seen. Adani group stocks slumped Tuesday after India’s Economic Times reported the group is seeking to renegotiate the terms of $4 billion worth of loans, renewing concerns about the conglomerate’s ability to repay its debt and its access to funds. The losses were compounded by a story from business news website The Ken, which said regulatory filings showed banks have not yet released a large portion of Gautam Adani’s shares. The group denied both reports.
Adani’s actions are being closely watched by credit ratings companies. S&P Global Ratings earlier this month cited a litany of reasons why the group’s ratings on Adani units have downside risks, from the prospect it faces restricted access to funding to the chance it’s the subject of a probe that uncovers “serious wrongdoing.” India’s Supreme Court has set up a panel to investigate Hindenburg’s allegations.
Along with dramatically rising refinancing costs, sentiment is against Adani and “the risk premium will be certainly higher,” said Abhishek Jain, head of research at Mumbai-based brokerage Arihant Capital Markets Ltd, which has advised clients on Adani-related stocks. “The group is doing whatever they can do to restore the confidence of the investors.”

IPL 2023: How Royal Challengers Bangalore, Delhi Capitals, Punjab Kings, Sunrisers Hyderabad, Kolkata Knight Riders look like | Cricket News

0

In it’s second part of SWOT analysis of the participating teams, TOI looks at how Royal Challengers Bangalore, Delhi Capitals, Punjab Kings, Sunrisers Hyderabad, Kolkata Knight Riders look like.

It's MS Dhoni vs Hardik Pandya in blockbuster IPL 2023 opener

07:03

It’s MS Dhoni vs Hardik Pandya in blockbuster IPL 2023 opener

ROYAL CHALLENGERS BANGALORE
Can they shed the tag of perennial underachievers? RCB will play six of their seven home matches in the first four weeks of the competition and Faf du Plessis and his men will be keen to cash in on the early home advantage…

STRENGTH: Top-order batting. Virat Kohli‘s recent return to form augurs well. With Glenn Maxwell likely to be fit, the stars seem to have aligned.
WEAKNESS: Middle-order batting and death-overs bowling. RCB also need their battery of domestic bowlers to back pacemen Mohammed Siraj and Harshal Patel.
OPPORTUNITY: In Josh Hazlewood’s absence, focus is on England’s left-arm seamer Reece Topley to deliver with the new ball. Watch out also for Avinash Singh, the new pacer from J&K.
THREAT: The spin department, especially in home conditions. Wanindu Hasaranga and Shahbaz Ahmed are the top picks.

KEY PLAYERS:
Virat Kohli: Having rediscovered his mojo, his form will be crucial for the team.
Faf du Plessis: The Proteas stalwart led from the front in the previous season and emerged the highest run-getter with 468 runs.
Mohammed Siraj: In Hazlewood’s absence, the pacer will have to up his game, especially at the death.

NEW PLAYERS TO WATCH OUT FOR:
Avinash Singh: The former tennis-ball cricketer from Jammu and Kashmir is untested but could be RCB’s surprise package.
Reece Topley: The left-arm pacer from England will be a vital cog in RCB’s foreign-player line-up.

INJURY WATCH
England allrounder Will Jacks is ruled out. Pace ace Josh Hazlewood and batter Rajat Patidar will miss the initial phase.

DELHI CAPITALS
They have been consistent enough in the last four editions under coach Ricky Ponting, but need that extra push under new captain David Warner. . .

STRENGTH: Powerful top order with David Warner, Prithvi Shaw and Mitchell Marsh.
WEAKNESS: Rishabh Pant’s absence has shaken the balance of the side, especially the middle order. With no Indian wicketkeeper matching Pant’s ability, DC may have to compromise their fast bowling department by dropping an overseas pacer.
OPPORTUNITY: Prithvi Shaw and Sarfaraz Khan, who displayed some good form in domestic cricket, have a chance to show they are ready for the big league.
THREAT: Axar Patel and Kuldeep Yadav need to swing matches at crucial junctures, but can they deliver consistently in this format?

KEY PLAYERS
David Warner: One of the most prolific IPL batters. Has the experience of leading an IPL team to the trophy.
Axar Patel: Has developed into a strong allrounder. His batting ability could make up for Pant’s absence in the middle.
Anrich Nortje: Led Capitals’ charge in the last three seasons with his searing pace and wicket-taking ability.

NEW PLAYERS TO WATCH OUT FOR:
Aman Khan: Capitals traded Shardul Thakur with this 26-yearold seam-bowling allrounder. Ponting has been very impressed with his power hitting.
Ishant Sharma: Discarded from India’s Test squad, Ishant is back in the IPL. He could make up for the lack of experience in the fast-bowling department. Can be used as an ‘Impact Player’ too.
Mukesh Kumar: Bought for Rs 5 crore, this pacer from Bengal has been making all the right noises.

INJURY WATCH
Rishabh Pant is out with injury. South African pacers Anrich Nortje and Lungi Ngidi will miss the first match since are busy playing the World Cup qualifiers against the Netherlands.

1/20

Best bowling spells in IPL history

Show Captions

PUNJAB KINGS
Have never won the title and are prone to making wholesale changes after nearly every season. The last time they reached the playoffs was back in 2014. . .

STRENGTH: The batting looks strong with several power-hitters in the line-up. Shikhar Dhawan offers solidity as well as consistency at the top. Liam Livingstone, Bhanuka Rajapaksa, Jitesh Sharma, Shahrukh Khan and Sam Curran can go ballistic.
WEAKNESS: Lack of credible death-overs specialists. Sam Curran is good towards the end with his wide yorkers and slower deliveries but lacks support.
OPPORTUNITY: On paper, have the personnel to maximise boundary hitting.
THREAT: Bowling attack lacks a bit of the oomph that defines their batting.

KEY PLAYERS
Shikhar Dhawan: The captain, known to keep his cool in crunch situations, is also the second highest run getter in IPL history.
Sam Curran: The star allrounder helped CSK win their fourth IPL title in the 2021 season before giving the last season a miss due to back injury.
Arshdeep Singh: Was India’s main man at the T20 World Cup in Australia. Is known to swing the new ball both ways and then bowl toe-crushing yorkers at the death.

NEW PLAYERS TO WATCH OUT FOR
Sam Curran: Punjab picked Curran at the auction for Rs 18. 50 crore, making the Englishman the most expensive player in IPL history. His addition to the team brings in a lot of depth in both the bowling and batting departments.
Sikandar Raza: The Zimbabwean has been in brilliant form over the last two years. Starred for his country at the 2022 T20 World Cup in Australia. Also helped Lahore Qalandars win the PSL this year. A handy spinner too.
Vidwath Kaverappa: Remember the name. Pace-bowling sensation from Karnataka who impressed one and all in his debut season (2022-23). Gets awkward bounce and has a mean yorker. Was the second-highest wicket-taker in the 2022-23 Syed Mushtaq Ali T20 with 18 wickets from 8 games.

INJURY WATCH
Englishman Jonny Bairstow continues to recover from a leg injury that he suffered in September last year while playing golf. Liam Livingstone suffered a knee injury during England’s tour to Pakistan last year and is likely to miss the first couple of matches.

1/11

Fastest centuries in IPL history

Show Captions

SUNRISERS HYDERABAD
A new-look team with a new captain in Aiden Markram. Most of their overseas players come into IPL in red-hot form. It’ll be a toss-up between Mayank and Bhuvneshwar to lead in the first two games as the South African players are not available. . .

STRENGTH: Potent bowling line-up comprising Umran Malik, Bhuvneshwar Kumar, Marco Jansen, T Natarajan, Fazalhaq Farooki, Washington Sundar and Adil Rashid. Plenty of variety.
WEAKNESS: Below-par performance of domestic players.
OPPORTUNITY: The likes of Rahul Tripathi, Abdul Samad, Abhishek Sharma, Vivrant Sharma and Samarth Vyas can prove their mettle.
THREAT: The challenge is to ensure Natarajan and Washington are back to full fitness and Bhuvneshwar stays injury-free.

KEY PLAYERS
Aiden Markram: In great form. Was player of the tournament in CA T20 and was part of the T20I in which South Africa chased down a record total set by the West Indies.
Harry Brook: It will be the Englishman’s first IPL experience. He’s been scoring centuries for fun in Test cricket.
Umran Malik: Fast and exciting. Opponents will have enough data on him by now, but he can beat the best by sheer pace.

NEW PLAYERS TO WATCH OUT FOR
Adil Rashid: Will hope to fill the big shoes of Rashid Khan.
Harry Brook: Unknown commodity but has the licence to go bang-bang in the middle.
Aiden Markram: His batting and man-management will be tested.

INJURY WATCH
All are fit. SRH must keep an eye on the workload of Bhuvneshwar, Washington and Natarajan.

1/12

10 fastest half-centuries in IPL history

Show Captions

KOLKATA KNIGHT RIDERS
The two-time champions grossly underperformed last season, finishing seventh. Can the new management comprising head coach Chandrakant Pandit, bowling coach Bharat Arun and captain Nitish Rana deliver this time?

STRENGTH: Allrounders. In Russell, Narine, Hasan and Thakur, they have players who can be useful with both bat and ball. Then there are Venkatesh Iyer, David Wiese and Shakib Al Hasan who can play more than just one role.
WEAKNESS: Unsettled look at the top. Prone to using various opening combinations. May miss someone to anchor the innings.
OPPORTUNITY: The likes of Russell, Narine and Venkatesh Iyer have the potential to single-handedly pull off a win. Then there’s the presence of some very hard hitters in Litton Das, David Wiese, Narayan Jagadeeshan and Afghanistan’s Rahmanullah Gurbaz.
THREAT: If their leading lights fail, KKR may lose direction. Too much dependence on individuals.

KEY PLAYERS
Nitish Rana: It remains to be seen whether the added responsibility of captaincy helps his batting.
Shardul Thakur: Apart from intelligent bowling, he is very useful as a lower-order batter.
Andre Russell: Always the key man. If he gets going, job is done.

NEW PLAYERS TO WATCH OUT FOR:
Litton Das: Bangladesh wicketkeeper-batter has been on fire in recent times.
David Wiese: Not exactly young at 37, but this ex-South African-now Namibian player can make useful contributions. Back in the IPL after seven long years.
Narayan Jagadeeshan: The Tamil Nadu wicketkeeper-batter can be an answer to KKR’s opening woes, given that he has been in excellent form with five consecutive centuries in List A cricket.

INJURY WATCH
Regular skipper Shreyas Iyer is out with back injury. It is not clear when he will be available.

(Text by Manuja Veerappa, Arani Basu, Hindol Basu, JAC Gladson, Saibal Bose)

nanded bride father accident, लेकीच्या डोक्यावर अक्षता टाकण्याआधीच वधूपित्याचा करुण अंत, ट्रकच्या धडकेत प्राण गमावले – maharashtra accident news today nanded bride father dies after truck hits cycle

0

नांदेड : घरात मुलीच्या लग्नाची लगबग सुरू होती. कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र काही क्षणातच त्यांच्या या आनंदावर विरजण पडलं. लेकीच्या लग्नापूर्वीच पित्याचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात मंगळवारी रात्री हा हृदय पिळवून टाकणारा प्रसंग घडला. वाघजी सखाराम लिंगायत ( वय ४५ वर्षे ) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वाघजी लिंगायत हे अर्धापूर तालुक्यात सालगडी म्हणून काम करायचे. आपल्या कुटुंबियांच्या सोबत शेतीचे काम देखील करायचे.

मंगळवारी रात्री वाघजी लिंगायत हे किराणा सामान खरेदी करण्यासाठी सायकल वर जात होते. रात्री 8 वाजताच्या सुमारास शहरातील कृषी कार्यालयासमोर पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने वाघजी यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलीस आणि अर्धापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मयताचे पार्थिव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

मयत वाघजी यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यातील नेहा या मुलीचा एप्रिल महिण्यात विवाह ठरला होता. लग्नाला काही दिवस शिल्लक असल्याने कुटुंबियांची लग्नाची लगबग देखील सुरु होती. मात्र लेकीच्या लग्नापूर्वीच वधू पित्याचे अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणी अर्धापूर पोलिसांनी ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अशी वेळ कुठल्याही माऊलीवर नको; बाईकवरच तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, आईच्या कुशीत अंग टाकलं

जड वाहनाच्या प्रवेश बंदीचा फज्जा

अर्धापूर शहरात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात जड वाहनास प्रवेश बंदी आहे. परंतु बंदी असताना देखील दररोज जड वाहनांची वाहतूक सुरु आहे. पोलिसांकडून देखील जड वाहनांवर कुठलीच कारवाई केली जात नसल्याचा आरोप होत आहे. जड वाहनांच्या वाहतुकीचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास देखील सहन करावा लागत आहे.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रीकरणावेळी दरीत कोसळलेल्या युवकाचा मृत्यू

गुत्तेदारांचा हलगर्जीपणा

अर्धापूर शहरात रस्त्याचे काम सुरू आहे. गुत्तेदाराकडून वाटेल तिथे खोदकाम करण्यात आल्याने वाहतुकीवर याचा परिणाम होत असल्याचा दावा केला जात आहे. रस्त्यावरील धुळीमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
एकच विनंती आहे, मी आरोपी नाही… जितेंद्र आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाने आयुष्य संपवलं

Konkan Railway : सुट्टीच्या निमित्तानं कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

0

Konkan Railway : मे – जून महिन्यात कोकणच्या दिशेनं प्रवास करण्याचा बेत तुम्हीही आखताय का? जर उत्तर ‘हो’ असेल तर ही बातमी लगेच वाचा. कारण, कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळं तुम्ही प्रवास नेमका कधी कराचा हे ठरवू शकणार आहात. 
 


Updated: Mar 30, 2023, 08:33 AM IST

Konkan Railway : सुट्टीच्या निमित्तानं कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Konkan railway express trains to get extra compartment on vacation days latest Martahi news

nagpur traffic police carjacked, सिग्नल तोडल्याने थांबवलं, कार चालकाने पोलिसालाच बोनेटवर फरफटत नेलं; पादचाऱ्यांकडून चोप – nagpur crime traffic police car accident

0

नागपूर : सिग्नल तोडणाऱ्याला अडवण्याचा प्रयत्न करच असलेल्या वाहतूक पोलिसाला कारचालकाने आपल्या कारच्या बोनेटवर सुमारे १०० मिटटर अंतरापर्यंत नेले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, संतप्त नागरिकांनी या उन्मत्त कारचालकाला पकडून चांगलाच चोप दिला. ही धक्कादायक आणि तेवढीच संतापजनक घटना वर्धा मार्गावरील कृपलानी चौक परिसरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक शाखेच्या सीताबर्डी विभागात कार्यरत असलेले पोलिस शिपायी प्रफुल्ल बोंद्रे आणि अन्य काही वाहतूक पोलिस कर्मचारी गुरुवारी सायंकाळी गजबजलेल्या कृपलानी चौकात वाहतुकीचे व्यवस्थापन करत होते. कृपलानी चौक आणि रहाटे कॉलनी चौकाला जोडणाऱ्या रस्त्याची लेन सिमेंट रस्त्याच्या कामासाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी अधिक होते. आरोपी कारचालक प्रतीक मोटघरे (रा. कामगारनगर, कपिलनगर) हा कृपलानी चौकातून रहाटे कॉलनी चौकाकडे जात होता. त्याने सिग्नल तोडला. त्यामुळे वाहतूक पोलिस कर्मचारी प्रफुल्ल बोंद्रे यांनी गाडी थांबवून मोटघरे याला गाडी रस्त्याच्या कडेला घेण्याचा इशारा केला.

नामिबियाच्या चित्त्याची गोड बातमी! ‘भारतीय’ चित्त्यांची पहिली पिढी अवतरली, आले नवे पाहुणे
मोटघरेने गाडी काही काळासाठी थांबवली. मात्र, त्यानंतर त्याने अचानक सुसाट वेगाने गाडी दामटून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोंद्रे यांनी बोनेटवर उडी मारली आणि बोनेटला पकडले. तरीसुद्धा मोटघरेने सुमारे १०० मीटरपर्यंत कार पळवली. अखेर त्याने कार थांबवली. या प्रकारामुळे उपस्थिती नागरिकांनी त्याला जाब विचारला असता त्याने उद्धटपणे उत्तरे दिली. यावर नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. अखेर त्याला बजाजनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी त्याच्यावर भादंविच्या कलम २७९ आणि १८६ नुसार गुन्हे दाखल केले. याच प्रकारची एक घटना यापूर्वी सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.

Video: रेल्वे पकडताना तोल जाऊन पडली, आईला पाहून लेकीची धावत्या गाडीतून उडी; थरारक प्रसंग

Blast in Jammu and Kashmir’s Kathua, no injury reported | Jammu News

0

KATHUA: (ANI) A massive search operation has been launched in Jammu and Kashmir‘s Hiranagar after a blast in the area on Wednesday night.
Mukesh Singh, the ADGP Jammu, reported that a sound similar to an explosion was detected in the vicinity of BPP Sanyal situated along the International Border (IB) in Hiranagar, which is located in the Kathua district. The incident took place during the late evening hours on Wednesday.
The explosion was heard within the limits of the Hiranagar police station near the international border in the Kathua district of Jammu and Kashmir, the official said.
After receiving the information about the blast, a police team led by SSP Kathua Shivdeep Singh rushed to the site and started a search operation.
No injury has been reported so far.
The official further said during the preliminary search it has observed that no movement of any article or human being has been found.
“As soon as we got information of big bang sound blast, our police teams immediately rushed to the site and started a search operation,” SSP Kathua Shivdeep Singh said.
However, he ruled out any possibility of infiltration across the border.
He also said that further investigation will be launched in the morning as our forensic team has collected the samples from the site.
A local resident Ram Lal Kalia who is living in the Sanyal village said that the blast created panic among the villagers.
With inputs from ANI

amravati accident news, महामार्गावर रस्ता ओलांडताना तोल गेला, त्याचवेळी कंटेनरची धडक, मद्यधुंद तरुणाचा जागीच जीव गेला – drunk man drags with container truck in amravati

0

अमरावती: मद्यप्राशन करून महामार्ग ओलांडणाऱ्या अज्ञात इसमाला भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास बोरगाव धर्माळे येथील हॉटेल किशन (बाप्पू चा ढाबा) समोर घडली. घटनेनंतर कंटेनर चालकाने वाहन न थांबवता तेथून पोबारा केला आहे. नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर मृतकाची ओळख पटलेली नव्हती.दुपारच्या सुमारास एक अनोळखी इसम बोरगाव धर्माळे येथील महामार्गावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी गेला होता. तेथून परत जात असताना महामार्गावरून दुभाजक ओलांडतांना तो तोल जाऊन खाली पडला आणि दरम्यान नागपूरकडे भरधाव जाणाऱ्या कंटेनर खाली आला. भरधाव कंटेनरचे चाक डोक्यावरून गेल्याने तो जागीच गतप्राण झाला. कंटेनर चालकाने घटनेनंतर वाहन न थांबवता थेट नागपूरच्या दिशेने सुसाट वाहन काढून पोबारा केला.

नामिबियाच्या चित्त्याची गोड बातमी! ‘भारतीय’ चित्त्यांची पहिली पिढी अवतरली, आले नवे पाहुणे
घटनेनंतर बघ्यांची एकच गर्दी झाली. नांदगाव पेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला व मृतदेह तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला. मृतकाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांच्या वतीने सुरू असून फरार कंटेनर चालकाचा शोध देखील पोलीस घेत असल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी सांगितले.

नेरुळ सावजीभाई हत्याकांड; एकाने रेकी केली, दुसऱ्याने गोळ्या झाडल्या; मुख्य आरोपी ताब्यात
अवैध देशी दारू विक्रीचा अड्डा

महामार्गालगत मोठ्या प्रमाणत अवैधरित्या देशी दारूची विक्री होत असून आजूबाजूचे मद्यपी याठिकाणी येतांना महामार्ग ओलांडून येतात. अनेकदा याठिकाणी किरकोळ अपघात झाले असून प्रशासनाने याबाबत दखल घेणे गरजेचे झाले आहे.

महिला-पुरुषांसाठी एकच बाथरुम; भाड्याच्या घरात असलेलं पोलीस ठाणे अडचणीत, कर्मचारी हतबल

Spouses of H-1B visa holders can work in US, says judge

0

WASHINGTON: A US District Judge, Tanya Chutkan, has granted foreign workers in the US tech sector a significant relief by ruling that spouses of H-1B visa holders are eligible to work in the country. This decision was made as Judge Chutkan dismissed a lawsuit filed by Save Jobs USA, who aimed to revoke the Obama-era regulation that granted employment authorization cards to spouses of certain categories of H-1B visa holders. The lawsuit was opposed by prominent tech companies such as Apple, Amazon, Google, and Microsoft. Almost 100,000 work authorizations have been issued by the US to spouses of H-1B workers, with a considerable number of them being Indians.
Judge Chutkan stated that Congress had empowered the US Government to authorize employment as a permissible condition for H-4 spouses’ stay in the United States, rejecting Save Jobs USA’s argument that Congress had not granted the Department of Homeland Security the authority to permit foreign nationals, such as H-4 visa holders, to work during their stay in the United States. The judge wrote that both the explicit and implicit congressional ratification of that practice, as well as decades of executive-branch practice, run headlong into the text of the Immigration and Nationality Act.
The ruling has been applauded by Ajay Bhutoria, a community leader and advocate for immigrant rights, who praised the decision, stating that it would provide much-needed relief to families who have been struggling financially. The H1B visa program allows skilled foreign workers to come and work for American companies, but until recently, their spouses were not permitted to work, placing a significant financial burden on families. Bhutoria hopes that this decision will lead to a more compassionate and equitable immigration system. However, Save Jobs USA has stated that it plans to appeal against the court’s ruling.

nashik pregnant doctor drives ambulance, देवदूत असे दिसतात! रुग्णाला वाचवायला जीवाची बाजी, गरोदर डॉक्टरने स्वतः रुग्णवाहिका चालवली – maharasahtra nashik pregnant lady doctor priyanka pawar drives ambulance to save life of man who drank poison

0

नाशिक : विष प्राशन केलेल्या तरुणासाठी नाशिकमधील एक महिला डॉक्टर अक्षरशः देवदूत ठरली आहे. डॉक्टर महिलेने गरोदर असूनही जीवाची बाजी लावत तरुणाला जीवदान दिले. रुग्णवाहिका चालक रजेवर असल्याने स्वतः गर्भवती महिला डॉक्टरने कुठलाही विचार न करता रुग्णवाहिका चालवत नेली आणि तरुणाचे प्राण वाचवले.विषप्राशन केलेल्या युवकावर नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने त्याला तातडीने निफाडच्या ग्रामीण रुग्णालयात पोहोचविण्याची गरज होती. मात्र रात्रीच्या वेळी वाहनांची उपलब्धता नव्हती. अशा परिस्थितीतही पाच महिन्यांची गरोदर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका पवार यांनी स्वतः शासकीय रुग्णवाहिका चालवत निफाडच्या रुग्णालयात तरुणाला नेले.

नेमकं काय घडलं?

नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात असलेल्या मांजरगाव येथील २२ वर्षीय तरुणाने विष प्राशन केले होते. त्यामुळे त्याला तात्काळ उपचारांची गरज होती. यावेळी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळसाकोरे येथे दाखल करण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार देखील करण्यात आले. परंतु रुग्णाची परिस्थिती बिकट असल्याने तातडीने पुढील उपचाराची आवश्यकता होती. त्यासाठी त्याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नेणे गरजेचे होते.

एकच विनंती आहे, मी आरोपी नाही… जितेंद्र आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाने आयुष्य संपवलं
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळसाकोरे येथे रुग्णवाहिका होती, परंतु वाहन चालक रजेवर होता. तसंच जवळपास कुठल्याही वाहनाची सुविधा नव्हती आणि कुठलाही पर्याय नव्हता. परंतु या रुग्णाचा जीव वाचवणंही प्राधान्याचं होतं. अशावेळी या प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी या महिला डॉक्टरने कुठलाही विचार केला नाही आणि गरोदर असतानाही ती मागे हटली नाही.

आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आरोग्य व्यवस्थेचे वाजले बारा, संभाजीराजेंकडून पोलखोल

दरम्यान, विष प्राशन केलेल्या युवकाला वाचवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर महिलेने आरोग्य सेवक संसारे यांना सोबत घेऊन रुग्णवाहिका चालवत ग्रामीण रुग्णालय निफाड येथे पोहोचवली. यावेळी विष प्राशन केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांसह कर्मचारी, आणि सामान्य नागरिकांकडून वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.

अशी वेळ कुठल्याही माऊलीवर नको; बाईकवरच तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, आईच्या कुशीत अंग टाकलं

Latest posts