Tuesday, March 21, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2168

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

2

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

171

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Japan’s $75 billion boost for free, open Indo-Pacific | India News

0

NEW DELHI: PM Narendra Modi and his visiting Japanese counterpart, Fumio Kishida, reaffirmed commitment to a peaceful, stable, and prosperous Indo-Pacificwith the latter calling India an indispensable partner and announcing $75 billion to bolster Japan’s free and open Indo-Pacific (FOIP) policy, even though Ukraine again loomed large as Kishida used his policy statement to target Russia.
While he did not name China anywhere in his Indo-Pacific statement, Kishida referred to the Ukraine conflict seven times as he condemned Russia’s actions in Ukraine saying Moscow’s aggression had “obliged” the world to face the most fundamental challenge of defending peace. The Indian side was silent on the Ukraine issue but Kishida recalled Modi’s this-isn’t-the-era-of-war remark in a media statement and Japan authorities said after the meeting that both leaders agreed any effort to unilaterally change the status quo anywhere in the world can’t be condoned.

Kishida said he and Modi had agreed to uphold the international order based on the rule of law. There were talks related to Chinese assertiveness over lunch, and while the Ladakh stand-off didn’t figure in the discussions, Japanese officials said Modi and Kishida concurred that any unilateral action meant to disturb the status quo in both South and East China Seas would be unacceptable.
Kishida officially invited Modi for the G7 summit in Hiroshima in May and Modi said he was looking forward to welcoming the Japanese PM in September.

Kishida, again while talking about Russia and Ukraine, said the world was at a turning point of history that was marked by a lack of “guiding perspective” about what the international order was meant to be like as there were differences “in attitudes” to Russian aggression.

PM Narendra Modi meets his Japanese counterpart Fumio Kishida at Hyderabad House in Delhi

02:51

PM Narendra Modi meets his Japanese counterpart Fumio Kishida at Hyderabad House in Delhi

Significantly, Kishida had last week welcomed the arrest warrant against Russian President Vladimir Putin by the International Criminal Court, which is not recognised by India. Despite their common interests in the Indo-Pacific, India’s position on Ukraine remains markedly different from Japan and other Quad members as it refuses to categorically condemn Russia’s military actions. Diplomatic sources said Japan wants India to be more forthcoming on the Ukraine issue and that the two sides agreed to remain in touch on developments related to the conflict.

1/13

PM Modi, Japan counterpart Kishida relish golgappa, idlis at Buddha Jayanti Park in Delhi

Show Captions

Modi and Kishida also discussed in detail defence and economic cooperation. Foreign secretary Vinay Kwatra said Modi emphasised on “co-innovation, co-design and co-creation” in defence and welcomed investment in India’s defence sector.
While listing additional measures to strengthen Japan’s FOIP, Kishida said the policy will be based on four pillars, including “principles for peace and rules for prosperity, addressing challenges in an Indo-Pacific way, multi-layered connectivity, and extending efforts for security and safe use of the sea to the air”. In a remark aimed at China, he warned connectivity that relies solely on one country could be a breeding ground of political vulnerability. Modi and Kishida discussed ways to help Sri Lanka, where India and Japan are among major lenders, to deal with its financial crisis. Without naming China, as he spoke about freedom of the seas, Kishida also said states should make territorial claims based on international law and not use force to back their claims.
The leaders agreed to continue cooperation for the development of India’s north-east under the Japan-India Act East Forum. Kishida said Japan will promote the Bay of Bengal-north-east India value chain concept in cooperation with India and Bangladesh for the development of the entire region.
Asked about the announcement of $75 billion for the Indo-Pacific, a Japanese spokesperson said it wasn’t meant to counter any country but reflected Japan’s commitment to FOIP. Kishida had said in his speech that Japan would mobilise a total of more than $75 billion in public and private funds in the Indo-Pacific region by 2030 in infrastructure “and grow together with other countries”.

22 year old boy drown in savitri river, सावित्री नदीवर रेड्याला पाणी पाजायला नेलं, रस्सीमुळे खोल पाण्यात ओढला गेला अन् अनर्थ घडला… – 22 year old boy drown in savitri river in poladpur raigad

0

रायगड: कोकणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पोलादपूर तालुक्यातील लोहारे गावातील एका तरूणाचा सावित्री नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या तरूणाच्या अकाली मृत्यूने लोहारे पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

सावित्री नदीपात्रामध्ये होडीनाका पिंपळाचा डोह येथे नेहमीप्रमाणे रेड्याला पाणी पाजण्यासाठी गेलेला २२ वर्षीय तरूण यश सुरेश थिटे याच्या हातात रेड्याची रस्सी होती. रेडा पुढे गेल्यानंतर रस्सीमुळे खोल पाण्यात ओढला जाऊन सावित्री नदीच्या पात्रामध्ये यश बुडाला. या घटनेनंतर नरवीर मदत टीमचे दीपक उतेकर आणि अन्य स्थानिक तरूणांनी यशला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, तत्पूर्वीच यश याचा मृतदेह पाण्यावर तरंगू लागला. त्यानंतर तात्काळ त्याला ग्रामस्थांच्या मदतीने रूग्णवाहिकेतून पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये आणण्यात आले.

ऊसतोड कामगाराच्या ५ वर्षांच्या लेकरानं अखेर बोअरवेलमध्येच जीव सोडला; एनडीआरएफचे आठ तासांचे प्रयत्न निष्फळ

क्षुल्लक कारणावरुन वाद, त्यानं धुणी धुण्याचा दगड उचलला अन् थेट बायकोच्या डोक्यात घातला…
यावेळी माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे तसेच अन्य सामाजिक क्षेत्रातील मंडळी यशच्या दुर्दैवी मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या निवासस्थानी दाखल झाले. यानंतर पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये पोलीस कॉन्स्टेबल पवार यांनी पोलीस उपनिरिक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरीय तपासणी आणि पंचनामा करून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात यश याचे पार्थिव देण्यात आले.

वडिलांनी चुकीच्या केंद्रावर सोडलं, पेपरला १५ मिनिटं; निशाला काही कळेना, तेवढ्यात तो आला…
याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यू र.नं. ०५-२०२३ नुसार सीआरपीसी १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक भोसले करीत आहेत.

husband killed wife in beed, क्षुल्लक कारणावरुन वाद, त्यानं धुणी धुण्याचा दगड उचलला अन् थेट बायकोच्या डोक्यात घातला… – husband killed wife hitting by stone in her head shocking incident in beed

0

बीड: ऊस तोडणीसाठी घेतलेली उचल का खर्चून टाकली याचा जाब विचारल्याने पतीने चक्क धूणी धुण्याचा दगड आपल्या पत्नीच्या डोक्यात टाकून तिला संपवलं आहे. गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. याविषयी पती, दीर आणि पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी आक्रोश केला. इतकंच नाही तर नातेवाईकांनी काही तास शवविच्छेदन देखील रोखून ठेवले.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी या गावातील तांड्यावर राहत असलेल्या सविता सुरेश उर्फ चिंतेश्वर राठोड (वय वर्ष ३८) असं मृत झालेल्या महिलेचं नाव आहे. यातील राठोड कुटुंब हे कर्नाटक येथील एका कारखान्यावर ऊस तोडणीचे काम करतात. मात्र, हे कुटुंब आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी परत आपल्या गावी गेवराई येथील भेंड टाकळी या ठिकाणी आले होते.

वडिलांनी चुकीच्या केंद्रावर सोडलं, पेपरला १५ मिनिटं; निशाला काही कळेना, तेवढ्यात तो आला…
तीन दिवस लग्न समारंभ आटोपल्यानंतर पत्नीने पतीला आपण उचललेली जी उचल आहे ते तुम्ही का खर्चून टाकली, अशी विचारना केली. त्यामुळे दोघांत वाद निर्माण झाला आणि या वादाचं रुपांतर सततच्या कुरुकुरेत झालं.याला कंटाळून आणि रागाच्या भरात चिंतेश्वर राठोड यांनी चक्क त्यांच्या पत्नीच्या डोक्यात धुणी धुण्याचा दगडच टाकला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.

नवऱ्याच्या सुट्टीसाठी आंदोलन करणं पडलं महागात, एसटी प्रशासनाकडून थेट निलंबन

ही घटना घडल्यानंतर तात्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. मात्र, यानंतर काही काळ जिल्हा रुग्णालयात तणावाचा निर्माण झाला होता. यामध्ये नातेवाईकांनी पती, दीर आणि पुतण्या या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. यामध्ये काही काळासाठी शवविच्छेदन देखील रोखण्यात आलं होतं. मात्र, पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत या तीन व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आणि मृत महिलेवर शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्यांच्या गावी पाठवण्यात आला. या घटनेमुळे गेवराई तालुक्यासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

२५ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला अन् गुजरात कनेक्शन; नवी मुंबईतील हत्या प्रकरणाला वेगळं वळण

nerul savji patel murder case update, २५ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला अन् गुजरात कनेक्शन; नवी मुंबईतील हत्या प्रकरणाला वेगळं वळण – crime news navi mumbai nerul businessman savji patel murder case latest update police arrest 4

0

नवी मुंबई: नवी मुंबई येथील नेरुळमध्ये १५ मार्च रोजी दोन बाईकस्वारांनी बांधकाम व्यवसायिकाच्या छातीत आणि पोटात तीन गोळ्या झाडल्याची घटना घडली होती. यामुळे बांधकाम व्यावसायिक सावजी मंजिरी उर्फ पटेल यांचा जागीच मृत्यू झाला होता. या हत्येचा उलगडा करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी रात्रीचा दिवस करून आरोपींना शोधू काढले आहे. सावजी मंजिरी उर्फ पटेल यांच्या हत्ये संदर्भात तपास करून आज नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषद घेत प्रकरणाचा छडा लावल्याचे सांगितले आहे.

१५ मार्चला संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास मुंबईतील नेरुळ सेक्टर ६ येथे सावजी मंजिरी उर्फ पटेल या बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या बांधकाम व्यावसायामुळे झाली असावी, असा अंदाज सुरुवातीला होता. मात्र, या हत्येचे धागेदारे २५ वर्षांपूर्वीच्या एका हत्येशी निगडित असून, गावातील दोन गटांतील वादात पटेल यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी एक रेकी करणारा, एक गोळ्या झाडणारा, तर एक दुचाकी चालवणारा आणि सुपारी देणाऱ्यापैकी एक असे एकूण चार आरोपी अटक करण्यात यश आले आहे.

कारमध्ये जाताना अडवलं, धाड…धाड…धाड तीन गोळ्या झाडल्या, नवी मुंबईत दिवसाढवळ्या व्यावसायिकाची हत्या
या प्रकरणाचा पूर्ण उलगडा झाला असला तरी सर्व मारेकरी अद्याप अटक करण्यात आलेले नसल्याने पूर्ण माहिती देण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शिवली. मेहेक नारिया, कौशल यादव, गौरव कुमार यादव, सोनुकुमार यादव असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील मेहेक याला गुजरातमधून, तर अन्य आरोपींना बिहार येथून अटक करण्यात आलेली आहे. आरोपी अन्यत्र पळून जाऊ नये म्हणून वेगवान हालचाली करीत त्यांना अटक करण्यासाठी विमानाने पथक तेथे रवाना झाले होते. तेथील उच्च पदस्थ एका पोलीस अधिकाऱ्याने या कामी नवी मुंबई पोलिसांना मोलाची मदत केली. पटेल यांची हत्या झाल्यानंतर ४८ तासांत पोलिसांना या प्रकरणातील सत्य समजले होते. मात्र आरोपी किती, कोण, या बाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही.

१५ मार्चला संध्याकाळी पाचच्या सुमारास सावजी मंजिरी उर्फ पटेल हे नेरुळ सेक्टर ६ अपना बाजार समोरील आपल्या कारमध्ये जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी त्यांना गोळ्या झाडल्या होत्या. त्यात दोन छातीत आणि एक पोटात गोळी लागल्याने त्यांचा जागेवर मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी आले होते. स्वतः आयुक्त भारंबे या प्रकरणात लक्ष देत पाठपुरावा करीत होते. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपास करीत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले, अशी माहिती पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच आरोपींना हस्तांतर कोठडीअंतर्गत लवकरच नवी मुंबईत आणले जाणार आहे, असेही भारंबे यांनी सांगितले.

पोलिसांनी वेळीच दखल घ्यायला हवी होती; लेकीच्या न्यायासाठी आई-बापाची आरोपींना फाशी देण्याची मागणी

गुजरात येथील सायंगाव, तालुका रापर, जिल्हा कच्छ हे पटेल यांचे मूळ गाव आहे. गावातील वाद आणि २५ वर्षांपूर्वी बचूभाई पटनी या इसमाच्या झालेल्या हत्येचा बदला म्हणून मंजिरी उर्फ पटेल यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. पटनी यांची हत्या सावजी यानेच केली असल्याचे आजही गावात बोलले जात असून त्याला या प्रकरणात अटकही करण्यात आली होती.

बॉयफ्रेंडसोबत मिळून भावाला संपवलं, शरीराचे तुकडे करुन फेकले; कर्नाटकातील हत्याकांडाचं नाशिक कनेक्शन
११ महिने तुरुंगात राहिल्यावर त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या गावात सावजी पटेल याचे वागणे अरेरावीचे असल्याने त्यांच्याविषयी चीड निर्माण झाली होती. त्यात दोन महिन्यांपूर्वी सावजी याचे नारिया यांच्या कुटुंबासोबत जमिनी आणि जुन्या वादावरून भांडण झाले होते. कदाचित सावजी आपल्याला ठार करेल, अशी भीती वाटत असल्याने त्यापूर्वीच आपण त्याला संपवावे म्हणून ही हत्या करण्यात आली. यासाठी बिहार येथील तीन आरोपींना २५ लाखांची सुपारी देण्यात आली होती.

US prepares for unprecedented likely arrest of Trump

0

NEW YORK: America readied itself Monday ahead of the possible historic indictment of Donald Trump over a hush-money case, with the former president calling for mass demonstrations if he is charged.
Trump supporters were scheduled to protest in New York later Monday as Manhattan district attorney Alvin Bragg weighs charging the ex-president over a payment to porn actress Stormy Daniels in 2016.
Trump would become the first former or sitting president to ever be charged with a crime if an indictment is filed — a move that would send shockwaves through the 2024 White House race, in which Trump is running to regain office.
Bragg, an elected Democrat, has not confirmed any plans to indict, but has indicated that prosecutors are nearing a decision by putting key witnesses in front of a grand jury in recent weeks and offering Trump the opportunity to testify.
The 76-year-old former Republican president said over the weekend that he expects to be “arrested” on Tuesday and urged supporters to “Protest, take our nation back!”
“They are MANY years beyond the Statute of Limitations which, in this instance, is TWO YEARS. More importantly, THERE WAS NO CRIME!!!” Trump wrote on his Truth Social platform Monday.
Law authorities are gearing up for an unprecedented arrest that would see an ex-leader of the free world fingerprinted and possibly even handcuffed.
More than a dozen senior New York officials met with senior safety aides of city mayor Eric Adams on Sunday to discuss security and contingency plans for any protests, the New York Times reported.
NBC News said that police and other law enforcement agencies had conducted “preliminary security assessments,” including placing a security perimeter around the Manhattan Criminal Court where Trump would likely appear before a judge.
“The NYPD’s state of readiness remains a constant at all times, for all contingencies. Our communications and coordination with our partners in government and in law enforcement are fundamental tenets of our commitment to public safety,” a police spokesperson told AFP.
Senior Democrats have warned that Trump’s calls could trigger a repeat of the violence that his supporters unleashed on the US Capitol in January 2021.
The New York Young Republican Club announced a “peaceful protest” of Bragg’s “heinous attack” on Trump for 6:00 pm (2000 GMT) in lower Manhattan Monday but it was unclear how many would turn out.
Trump has blasted the investigation as a “witch hunt,” while his vice-president Mike Pence described the probe as a “politically charged prosecution.”
Bragg’s inquiry centers on $130,000 paid weeks before the 2016 polls to stop Daniels from going public about an affair she says she had with Trump years earlier.
Trump’s ex-lawyer-turned enemy Michael Cohen alleges that he made the payment and was later reimbursed.
The payment to Daniels, if not properly accounted for, could result in a misdemeanor charge for falsifying business records.
That might be raised to a felony if the false accounting was intended to cover up a second crime, such as a campaign finance violation.
Cohen testified in front of the grand jury last week while Daniels is cooperating with prosecutors.
An indictment would begin a lengthy process that could last several months, as the case would face a mountain of legal issues and move toward jury selection.
Trump has denied having had an affair with Daniels, whose real name is Stephanie Clifford.
He is facing several criminal probes at state and federal level over possible wrongdoing that threaten his new run at the White House.
In Georgia, a prosecutor is investigating Trump and his allies’ efforts to overturn his 2020 election loss in the southern state. The grand jury in that case has recommended multiple indictments, the forewoman revealed last month.
The former president is also the subject of a federal probe into his handling of classified documents as well as his possible involvement in the January 6 rioting.
Some observers believe an indictment bodes ill for Trump’s 2024 chances, while others say it could boost his support.

Sri Lanka: IMF approves $2.9 billion bailout for Sri Lanka

0

The International Monetary Fund’s executive board has approved a $2.9 billion bailout for Sri Lanka, President Ranil Wickremesinghe‘s office said on Monday.
“The IMF Executive Board approved Sri Lanka’s program under the Extended Fund Facility (EFF) that will enable Sri Lanka to access up to $7 billion in funding,” the president’s office said.

Mumbai Indians vs Delhi Capitals Highlights: Delhi go top of the table with thumping win over Mumbai | Cricket News

0

NEW DELHI: Delhi Capitals exacted a sweet revenge of their loss as they produced an all-round display to annihilate Mumbai Indians by 9 wickets in their penultimate group stage match of the Women’s Premier League on Monday.
With this astonishing victory, Delhi now stand golden chance to seal the direct qualification into the final as they moved ahead of MI on net run rate. Both teams have 10 points from 7 matches.
Scorecard | As it happened
After opting to bowl, Delhi first have done a spectacular job of limiting the strong batting unit of Mumbai to 109/8 in 20 overs and pulled off a chase in just 9 overs to jolt Mumbai’s chances of securing a direct berth in the final.
Shafali Verma and skipper Meg Lanning took Mumbai bowlers to the cleaners from the word go piling 50 runs on the board in just 4 overs. Shafali’s blitz of 33 runs from 15 balls laid the foundation for Delhi’s big win.
Alice Capsey then took the charge and forged an unbeaten 54-run stand with Lanning to take Delhi home. Lanning played a few delightful strokes to finish with an unbeaten 32 off 22 balls while Capsey cracked 38 not out off just 17 balls laced with 5 sixes and one four.
More to follow

police help girl to reached exam center, वडिलांनी चुकीच्या केंद्रावर सोडलं, पेपरला १५ मिनिटं; निशाला काही कळेना, तेवढ्यात तो आला… – police inspector escorts the girl student and drop at right examination centre for board exam gujarat kutch

6

अहमदाबाद: दहावी बोर्डाच्या सध्या परीक्षा सुरु आहेत. मात्र, यादरम्यात गुजरातमध्ये एक विचित्र प्रकरण घडलं. येथे एका पित्याने आपल्या मुलीला चुकीच्या परीक्षा केंद्रावर सोडलं. जेव्हा ही मुलगी जेव्हा त्या परीक्षा केंद्राच्या आत गेली तेव्ही ती तिचा रोल नंबर शोधत होती. तेव्हा एका पोलीस निरीक्षकाची नजर तिच्यावर पडली. पोलीस निरीक्षकाने तिच्याकडे विचारपूस केली तेव्हा त्याला झालेला गोंधळ कळाला. तिचे वडील तिला चुकीच्या परीक्षा केंद्रावर सोडून गेले होते. त्यानंतर या पोलीस निरीक्षकाने क्षणाचाही विलंब न करता तिची मदत करण्याचा निर्णय घेतो.

या पोलीस निरीक्षकाने पुढच्या १५ मिनिटांत २० किलोमीटरचे अंतर कापले आणि मुलीला तिच्या योग्य परीक्षा केंद्रावर पोहोचवले. विद्यार्थिनीला वेळेवर परीक्षा केंद्रावर आणण्यासाठी पोलीस निरीक्षकांने शासकीय वाहन आणि दिवे असलेल्या हूटरचा वापर केला. त्यामुळे विद्यार्थिनीचं वर्ष वाया गेलं नाही. भुज ए विभागाचे पीआय जेव्ही धोला असे या पोलीस निरीक्षकाचे नाव असल्याची माहिती आहे. विद्यार्थिनीला मदत केल्याने सोशल मीडियावर त्यांचे खूप कौतुक होत आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनीही ट्विटरवर हॅट्स ऑफ लिहून या पोलिसाचे कौतुक केले.

भरधाव वेगातील दुचाकी कंटेनरला धडकली; हँडल तुटलं, हेल्मेटची काच डोक्यात घुसली अन् घात झाला
कच्छ हा गुजरातमधील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे इथे असलेले परीक्षा केंद्र हे एकमेकांपासून फार लांब आहेत. गांधीधाम येथे राहणारी दहावीची विद्यार्थिनी निशा जयंतीभाई सवानी परीक्षेच्या पहिल्या दिवशी गुजराती पेपर देण्यासाठी भुजला पोहोचली होती. निशाच्या वडिलांनी तिला भुजमधील मातृछाया शाळेत सोडले. पण, निशाला नंतर कळले की तिचं परीक्षा केंद्र हे आर. डी. वरसानी हायस्कूल आहे. ती चुकीच्य परीक्षा केंद्रावर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत निशा अस्वस्थ झाली. पण, पीआय जेव्ही धोला तिच्या मदतीसाठी पुढे आले आणि तिला योग्य परीक्षा केंद्रावर पोहोचवलं. पीआयने विद्यार्थिनीला योग्य परीक्षा केंद्रावर पोहोचवलं आणि तिला परीक्षेसाठी शुभेच्छा देखील दिल्या. निशासाठी ही एक अविस्मरणीय घटना ठरली.

राज्यातील पहिली तृतीयपंथीयांची पोलीस भरती साताऱ्यात; ३ जणांसाठी अख्खी पोलीस यंत्रणा कामाला

या घटनेचा फोटो व्हायरल झाल्यानंतर स्थानिक मीडियाशी बोलताना पीआय जेव्ही धोला म्हणाले की, मी त्या मुलीला परीक्षा केंद्रावर घेऊन गेलो याचा मला आनंद आहे. धोला म्हणाले की, ही काही पहिली घटना नाही, जेव्हा जेव्हा मला लोकांना मदत करण्याची संधी मिळते तेव्हा मी ती करतो. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर धोलाच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. सोशल मीडियावर या फोटोवर यूजर्सच्या सकारात्मक प्रतिक्रियाही येत आहेत. लोक खाकी गणवेश परिधान केलेल्या जे.व्ही. धोलाचे ते कौतुक करत आहेत.

बॉयफ्रेंडसोबत मिळून भावाला संपवलं, शरीराचे तुकडे करुन फेकले; कर्नाटकातील हत्याकांडाचं नाशिक कनेक्शन

Putin: ‘Dear friends’ Xi and Putin meet in Moscow as Ukraine war rages

0

Chinese President Xi Jinping met his “dear friend” Vladimir Putin in Moscow on Monday, seeking both to deepen economic ties with an ally he sees as a useful counterweight to the West and to promote Beijing’s role as a potential peacemaker in Ukraine.
Xi was the first leader to meet the Russian president since the International Criminal Court (ICC) issued an arrest warrant for him on Friday over the deportation of Ukrainian children to Russia during its year-old invasion of Ukraine.
Moscow said the charge was one of several “clearly hostile displays” and opened a criminal case against the ICC prosecutor and judges. Beijing said the warrant reflected double standards.
Russia is presenting Xi’s trip, his first since securing an unprecedented third term this month, as evidence that it has a powerful friend in its standoff with a hostile West.
The two men greeted one another as “dear friend” when they met in the Kremlin on Monday afternoon before a dinner, to be followed by formal talks on Tuesday.
Putin told Xi he viewed China’s proposals for a resolution of the Ukraine conflict with respect and was also “slightly envious” of China’s rapid development in recent decades.
“China has created a very effective system for developing the economy and strengthening the state. It is much more effective than in many other countries,” he said.
For Xi, the visit is a diplomatic tightrope.
China has released a broad 12-point proposal to solve the Ukraine crisis, while strengthening relations with Moscow.
Beijing has repeatedly dismissed Western accusations that it is planning to arm Russia but says it wants a closer energy partnership after boosting imports of Russian coal, gas and oil.
“Both sides are continuously strengthening political mutual trust, creating a new paradigm of relations between major powers,” Xi wrote in an article published in Russia ahead of his trip.
Western sanctions made Russian energy cheaper, saving China billions of dollars, but its top trade partners remain the United States and European Union.
Ukraine said China should press Russia to stop its invasion.
“We expect Beijing to use its influence on Moscow to make it put an end to the aggressive war against Ukraine,” Ukrainian foreign ministry spokesperson Oleg Nikolenko said.
Xi said China’s Ukraine peace proposal, an unspecific document released last month, reflects global views.
“Complex problems do not have simple solutions,” he wrote in Rossiiskaya Gazeta, a daily published by the Russian government, according to a Reuters translation from Russian.
Western scepticism
Ukraine and its Western allies say any truce would just buy Putin time to reinforce ahead of a planned Ukrainian counter-offensive and that for Russia and China to uphold international law as they say they do, they must agree to Russia’s withdrawal.
White House national security spokesperson John Kirby reiterated that call, adding that US President Joe Biden wanted to speak with Xi to keep communication channels open.
Putin signed a “no limits” partnership with Xi last year shortly before he sent tens of thousands of troops into Ukraine to end what he said was a threat to Russia from its neighbour’s moves towards the West. The year-long war has killed tens of thousands of people, destroyed cities and forced millions to flee.
The Kremlin said Putin would provide Xi with detailed “clarifications” of Russia’s position, without elaborating.
Washington has noted that China has declined to condemn Russia and has given it an economic lifeline.
Putin said Russia was helping to build nuclear power reactors in China and the two countries were deepening cooperation in space exploration and new technologies.
As Western pressure on Russia grows, Putin’s administration has told officials to stop using Apple iPhones because of concerns the devices are vulnerable to Western intelligence agencies, a newspaper reported on Monday.
“Either throw it away or give it to the children,” the Kommersant daily quoted a participant of the meeting as saying.
Justice ministers from around the world met in London on Monday to discuss support for the ICC, whose chief prosecutor Karim Khan called on Russia to repatriate the Ukrainian children to prove it is acting in their best interests as it says it is.
Several European Union countries agreed in Brussels to jointly buy 155 mm artillery shells for Ukraine, which sees them as critical as both sides fire thousands of rounds every day.
Fierce fighting continued in the eastern Ukrainian town of Bakhmut where Ukrainian forces have held out since last summer in the longest and bloodiest battle of the war.
Giving its regular morning roundup from the front, Ukraine’s military said defenders in Bakhmut, Lyman, Ivanivske, Bohdanivka and Hryhorivka – all towns in the Donetsk region – had repelled 69 Russian attacks in the past day.
British intelligence said Ukrainian supply lines both west of Bakhmut and west of the town of Avdiivka, further south, were under pressure.
Ukraine’s military said that Russian forces were on the defensive in the Kherson and Zaporizhzhia regions to the south.

pune parvati newly married women suicide, लग्नात हुंडा दिला नाही, नवविवाहितेचा सतत छळ; कंटाळून तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल – pune parvati newly married women tired trouble from her father in law finish her life

0

पुणे : हुंड्यासाठी सासरच्या जाचाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पर्वती भागातील जनता वसाहतीत घडली. तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी पतीला अटक केली. रुकय्या शहानजवाज शेख (वय २१, रा. जनता वसाहत) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पती शहानवाज कासीम शेख याला अटक करण्यात आली आहे. अल्ताफ अन्सारी (वय ४९, रा. गाढवे कॉलनी, कोथरुड) यांनी या संदर्भात दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

रुकय्या आणि शहानवाज यांचा गेल्या वर्षी विवाह झाला होता. विवाहात हुंडा न दिल्याने पती शहनवाज पत्नी रुकय्या हिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. तो रुकय्याकडे सतत माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत होता. या छळामुळे रुकय्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रुकय्याचा छळ तसेच तिच्या आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी पती शहानजवाजसह त्याच्या नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्ताफला अटक करण्यात आली आहे.

रिलसाठी कारमधून नोटा फेकल्या; यूट्यूबरला पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रुकय्या शहानवाज शेख, पती शहानवाज कासीम शेख आणि सासू राजमा कासीम शेख हे तिघे जनता वसाहत येथील गल्ली क्रमांक ९३ येथे राहत होते. रुकय्या शेख आणि शहानवाज शेख या दोघांचा २० मे २०२२ रोजी विवाह झाला होता. तेव्हापासून १८ मार्च २०२३ पर्यंत रुकय्या यांना पती आणि सासूकडून “लग्नामध्ये हुंडा दिला नाही. तुला काही काम येत नाही”, अशा शब्दात सतत टोमणे मारले जात होते.

या मानसिक त्रासाला कंटाळून रुकय्या शेख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी मयत रुकय्या यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आणि सासू विरोधात दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पती शहानवाज कासीम शेख याला अटक करण्यात आली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला, पण मुख्यमंत्री विधिमंडळात काय म्हणाले बघा….

Latest posts