Wednesday, March 22, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2171

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

2

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

172

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

ambernath badlapur municipal corporation, अंबरनाथ-बदलापूर एकत्र महापालिका? मुख्यमंत्र्यांची स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा – chief minister eknath shinde on ambernath badlapur municipal corporation

0

म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ : आगामी निवडणुकांपूर्वी अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांची एकत्र महापालिका करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या दोन्ही शहरांवर बंडखोरीनंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच एकहाती पकड कायम आहे. त्यामुळे भविष्यातील राजकीय गणिते पाहता, अंबरनाथ, बदलापूर या शहरांची एकत्र महापालिका करण्याचे संकेत दिसू लागले आहेत. शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलच्या निमित्ताने अंबरनाथमध्ये आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत दोन्ही शहरांतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी महापालिकेबाबत अनौपचारिक चर्चा केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

गुढीपाडव्यावर अवकाळी पावसाचं सावट, नववर्ष स्वागत यात्रा निघणार की नाहीत?
वेगाने विकसित होत असलेल्या आणि विस्तारणाऱ्या अंबरनाथ, बदलापूर शहरांची लोकसंख्याही वेगाने वाढत आहे. अ वर्गात मोडणाऱ्या या नगरपालिकांची महापालिका करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून प्रादेशिक आराखड्यात या नगरपालिकांचे महापालिकेमध्ये रूपांतर करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यासाठी अधिकचा भाग त्यात समाविष्ट करण्याचाही विचार असून, तत्कालीन कोकण विभागीय आयुक्तांनी याबाबत पाहणी करून राज्य सरकारला सादरीकरण केले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा प्रस्ताव मागे पडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून पालिकांमध्ये प्रशासकीय राजवट लागू असून हाच काळ महापालिका करण्यासाठी योग्य असल्याबाबत स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा केली जाते. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे बालेकिल्ले आहेत. या दोन्ही नगरपालिकांच्या महापालिका केल्यास त्याचा राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर लाभ होण्याची शक्यता आहे. त्यातच अंबरनाथ येथे नुकत्याच पार पडलेल्या शिव मंदिर फेस्टिवलसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही शहरांतील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी शहर विकासाबाबत चर्चा सुरू असताना, अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर या नगरपालिकांच्या महापालिका करण्याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाणून घेतले, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच महापालिकेबाबत मत विचारल्याने अनेक माजी नगरसेवक आणि स्थानिक वरिष्ठ नेत्यांनीही महापालिका करण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे या दोन्ही नगरपालिकांची आगामी काळात महापालिका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भिवंडीत बागेश्वर धामच्या मंदिर व आश्रमाचे धीरेंद्र कृष्ण शास्त्रीच्या हस्ते भूमिपूजन

Gudi Padwa 2023 : शोभायात्रांवर पावसाचे ढग; घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा हवामाची बातमी

0

Maharashtra Weather Update : आज हवामान नेमकं कसं असेल, कुठे पाऊस बरसेल तर कुठे उन्हाचा तडाखा जाणवेल? पाहून घ्या हवामान वृत्त. कारण राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळीनं हाहाकार माजवलाय
 


Updated: Mar 22, 2023, 06:49 AM IST

Gudi Padwa 2023 Weather Update : शोभायात्रांवर पावसाचे ढग; घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा हवामाची बातमी

Gudi Padwa 2023 rain maharashtra weather updates latest Marathi news



Zee24 Taas: Maharashtra News

dont participate in strike, संप, आंदोलनांमध्ये सहभाग नको, अन्यथा…; केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा – dont participate in strike protest or face consequences says govt to employees

0

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : कोणताही संप किंवा निदर्शनांमध्ये सहभागी होऊ नका, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. जुनी पेन्शन योजना (ओपीएस) पुन्हा लागू करण्यासाठी संयुक्त मंचाच्या बॅनरखाली ‘राष्ट्रीय संयुक्त कृती परिषदे’द्वारे (एनजेसीए) मंगळवारी देशभरात जिल्हास्तरीय रॅली आयोजित करण्याच्या निर्णयानंतर हा इशारा देण्यात आला आहे.

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून सोमवारी केंद्र सरकारच्या सर्व विभागांच्या सचिवांना यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली. सरकारी कर्मचाऱ्यांना सामूहिक किरकोळ रजा, निषेध किंवा धरणे आदीसह कोणत्याही प्रकारच्या संपात सहभागी होण्यास किंवा सीसीएस (आचार) नियम, १९६४च्या नियम ७चे उल्लंघन करून कोणत्याही प्रकारच्या संपाला प्रोत्साहन देणारी कृती करण्यास मनाई करा, असे यात नमूद करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांना संपावर जाण्याचे अधिकार देणारी कोणतीही वैधानिक तरतूद नाही. तसेच, आचार नियमांनुसार संपावर जाणे हे एक गंभीर गैरवर्तन असून, सरकारी कर्मचाऱ्यांवर यासाठी कायद्यानुसार कारवाई करणे आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे निषेधासह कोणत्याही स्वरूपाच्या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनकपातीव्यतिरिक्त अन्य प्रकारच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईदेखील केली जाईल, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

तुमच्या मंत्रालय/विभागांतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या सूचना आणि सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेल्या मुद्द्यांबाबत योग्य माहिती द्या. यामुळे निषेधासह कोणत्याही संपात सहभागी होण्यापासून कर्मचारी परावृत्त होऊ शकतात, असे सर्व विभागांना सूचित करण्यात आले आहे.

मला पवारांचा चाकर म्हणता, मग तुम्ही मोदी आमचा बाप म्हणता तेव्हा चालतं का? राऊतांचं शिंदे गटाला चोख प्रत्युत्तर
प्रस्तावित निषेध किंवा संपाच्या कालावधीत कर्मचाऱ्यांना किरकोळ किंवा इतर प्रकारची रजा मंजूर न करण्याच्या सूचना जारी केल्या जाऊ शकतात. तसेच कामावर येऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या आवारात अडथळामुक्त प्रवेश दिला जाईल, याची खबरदारी घेतली जाऊ शकते. यासाठी संयुक्त सचिव (प्रशासन) यांच्याकडे सुरक्षा कर्मचाऱ्यांशी समन्वय साधण्याचे काम सोपवले जाऊ शकते. शिवाय मंत्रालय/विभागाची विविध कामे पार पाडण्यासाठी योग्य आकस्मिक योजना तयार केली जाऊ शकते, असे अधिसूचनेत सांगण्यात आले आहे.

दिल्ली-एनसीआरपासून लखनऊपर्यंत भुकंपाचे तीव्र धक्के, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात
कर्मचाऱ्यांची संख्या कळवा

सरकारी कर्मचारी प्रस्तावित धरणे, निषेध किंवा संपात सहभागी झाले तर त्यांच्या संख्येसह तपशीलवार अहवाल त्या दिवशी संध्याकाळी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला सादर करण्यात य़ावा, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

‘Amritpal changed in village gurdwara, fled on bike’; 4 more held | India News

0

CHANDIGARH: Four more associates of Amritpal Singh were arrested Tuesday for allegedly helping him sneak past multiple police teams and reach a gurdwara in Jalandhar’s Nangal Ambian village, where he apparently changed from traditional Sikh attire into a shirt and trousers before fleeing with three others on two motorbikes.
IGP (headquarters) Sukhchain Singh Gill said the National Security Act (NSA) had been invoked to strengthen the case against Amritpal, who also stands accused of forcibly entering the house of sarpanch Manpreet Singh of Udhowal village near Mehatpur and intimidating his family into providing him shelter.

A seventh FIR was lodged at Mehatpur police late Monday against Amritpal, his arrested uncle Harjit Singh and associate Harpreet Singh, based on the sarpanch’s complaint about trespass with criminal intent, wrongful confinement and threatening his family with weapons.
Appealing to the public to help police trace Amritpal and his absconding associates, Gill released a set of pictures of the Khalistan advocate in various looks and attire, including a mirror selfie in which he is seen wearing short hair and a cropped beard.
Besides Amritpal, NSA has been invoked against two others arrested for collaborating with him — Kulwant Singh of Raoke village in Moga and Gurinderpal Singh, alias Guri Aujla, of Kapurthala. Charges under the stringent law had been previously slapped on five of Amritpal’s arrested aides, including his uncle. They are all being kept in a jail in Assam’s Dibrugarh.

Gill said a Maruti Brezza was seized at Nawan Kila village in Jalandhar’s Shahkot from one of the four men arrested for allegedly aiding Amritpal’s escape on Saturday, when he threw a police team off his trail after a 20-25km chase through the countryside. A .315-bore gun, swords and a pair of walkie-talkies were found in the seized car.
The arrested quartet was identified as Manpreet Singh, alias Manna, of Nawan Kila, Gurdeep Singh, alias Deepa, of Nakodar, Harpreet Singh, alias Happy, of Hoshiarpur and Gurbhej Singh, alias Bheja, of Faridkot.
On whether investigators were looking at reports of Amritpal working on a plan to unleash “human bombs”, IGP Gill said, “Nothing of the sort has come up in our probe so far.”
He said police were trying to establish Amritpal’s suspected links with Pakistani spy agency ISI, including a training stint in Georgia and living in Dubai for some years before returning to Punjab.
Gill refuted reports about the National Investigation Agency being involved in the investigation, saying the agency would step in only if the police required its help. “Punjab is getting full support from central agencies and other states, and police will act per law.”
A total of 154 people have been taken into preventive custody as part of the crackdown so far.

UIDAI tightens processes to secure Aadhaar | India News

0

NEW DELHI: The Unique Identification Authority of India on Tuesday said that it has taken a series of measures to secure Aadhaar, by initating a biometrics based de-duplication exercise, as well as tightening the enrolment and updating the ecosystem.
“As part of Aadhaar 2.O, a roadmap has been drawn covering areas like continued focus on resident centricity, enhancing the use of Aadhaar; further strengthening the people’s trust on Aadhaar, adoption of new technologies and upgradation of existing technologies; and increasing the international outreach. A number of initiatives for strengthening the Aadhaar System have been taken in the recent past,” the statement said .
As part of the biometrics based de-duplication exercise, BSPs are using facial image as an additional biometric attribute for de-duplication along with 10 fingerprints and two iris.
The agency said that face authentication, with liveliness check, is helping in higher authentication success rate.
It said that the BSPs have the capability to detect mixed biometrics of different persons and identify use of unusual biometrics from multiple individuals for a single enrolment.
Further, it said that capability is available to detect attempted enrolment by using wrong fingers, non-human fingers, gummy fingers, inverted iris images, closing of eyes, and other similar aspects.
A new two-layer authentication process has also been rolled out by UIDAI to validate the genuineness or liveness of the fingerprint as part of an initiative to eliminate chances of any spoofing attempts.

CBI urges Interpol to restore Mehul Choksi’s Red Corner Notice | India News

0

NEW DELHI: The CBI has asked the Commission for Control of Interpol’s Files (CCF) for restoration of Red Notice against fugitive diamantaire Mehul Choksi wanted in bank fraud cases to the tune of over Rs 13,900 crores.
In a statement issued on Tuesday, the agency said the CBI had taken up the “serious shortcomings, procedural violations, over reach of mandate and mistakes committed by CCF” in the manner of reaching this unfounded and perfunctory decision.
Asserting that the Red Notice was neither a pre-requisite nor a requirement for extradition proceedings, the agency said that it continues to exercise available remedial and appellate options within Interpol for rectification of this faulty decision.

“The Global Operations Centre of CBI continues to closely monitor movements of wanted criminals like Mehul Chinubhai Choksi in direct coordination with foreign law enforcement agencies and is not reliant only on Interpol channels,” a CBI spokesperson said.

Sources said that the Indian law enforcement had contended that Choksi had fraudulently taken the Antiguan citizenship in November 2017 while falsely declaring that he had no pending criminal cases against him. In its communication with the Antiguan authorities, the CBI is learnt to have detailed FIRs registered in Delhi, Bangalore and Rajasthan against Choksi, calling him a serial offender. The cases pertain to Choksi selling fake diamonds, they added.
Sources also pointed out that he took the Antiguan citizenship without surrendering the Indian citizenship and fled India on January 4, 2018 along with Nirav Modi. In 2022, five more cases were registered against him. According to CBI, it had issued a diffusion to locate absconding criminal Mehul Chinubhai Choksi in February, 2018.

3 Maharashtra GST officials involved in fake raid dismissed through newspaper ad | India News

0

MUMBAI: The state goods and service tax department led by senior bureaucrat Rajeev Mittal on Tuesday dismissed three GST inspectors after it was confirmed they were involved in a fake raid and decamped with Rs 11 lakh from a leading trader.
It was for the first time in the history of the state administration that it issued an advertisement to announce dismissal of errant officials.
Mittal confirmed to TOI that after completing the entire administrative and legal procedure, the three were dismissed from service with immediate effect. “Police probe against the three inspectors will continue; on our side, we initiated a departmental probe against them, a show cause notice was issued to them and after hearing their contention, it was decided to dismiss them to protect the image of the department,” said Mittal.
In the run-up to the dismissal of three GST inspectors—Hitesh Vasaikar, Machindra Kangane and Prakash Shegar—a probe had revealed that they had conducted a fake raid on the premises of a leading trader, were in the process of extortion and left the premises with Rs 11 lakh cash, a senior state official said.
The LT Marg police had on September 17, 2021, arrested three GST inspectors and one private person for cheating and extortion. The three inspectors had inspected the premises of a businessman in Kalbadevi on June 14, 2021. They entered the office of businessman Lalchand Wanigota and identified themselves as GST inspectors. The owner was asked to place the entire cash in the office before them on the table. Accordingly, the office staff placed Rs 30 lakh before them. The officials then asked Wanigota for relevant GST documents and subsequently took Rs 11 lakh from him, saying it will be deposited as GST.
Wanigota then approached the GST office in Mazgaon, but was told that there was no such raid and it appears that he had been cheated. Later, he approached the LT marg police station. Based on CCTV footage in the area, all the four were identified and arrested. After completion of the departmental probe, they were dismissed from service.
“Mittal has taken a bold step; it will go a long way in providing result-oriented administration and restore the confidence of the people in government departments,” a senior bureaucrat said.

Pact on ‘air information sharing’ soon: US secretary of Air Force | India News

0

NEW DELHI: India and the US are now working to finalise an “air information sharing agreement”, even as they explore opportunities under the Defence Technology and Trade Initiative (DTTI) for co-development and co-production of high-tech weapon systems as well as the much broader Initiative on Critical and Emerging Technologies (iCET).
Visiting US secretary of the Air Force Frank Kendall, who met external affairs minister S Jaishankar, defence secretary Giridhar Aramane and others, on Tuesday said he “hoped to have additional pacts like the air information sharing agreement in place soon” to allow the two countries to work even more closely after the “foundational military” pacts were inked earlier.
India and the US signed the Basic Exchange and Cooperation Agreement for Geospatial Cooperation (BECA) in 2020, the Communications, Compatibility and Security Arrangement (COMCASA) in 2018, the Logistics Exchange Memorandum of Agreement (LEMOA) in 2016 and the General Security of Military Information Agreement (GSOMIA) in 2002.
“The overarching idea is to go in for co-development and co-production, to facilitate partnerships at the level of the industries,” Kendall said, adding that the two countries had made a lot of progress in building trust.
The US government is, for instance, now considering an application by engine manufacturer General Electric to jointly produce jet engines in India.
“This is very much a step in the right direction,” Kendall said. Despite certain requirements under the “Make in India” policy on what percentage should be produced in India “can be problematic and difficult to meet”, he said he was “hopeful we can move forward”.

Rajasthan becomes first state to guarantee right to health | India News

0

JAIPUR: Rajasthan on Tuesday passed a landmark Right to Health (RTH) Bill under which private hospitals will not be able to charge emergency patients and will be compensated by the state — a “controversial” provision according to such hospitals and doctors who continued protests against the move for the second day and were later joined by government doctors.
As the stir crippled access to treatment in the Congress-governed state and fuelled fears of worse to come, they cast a shadow on a standout feature of the bill: once signed into law by the governor, it will make Rajasthan the first state in the country to guarantee such a right to health to its residents through a statute. Assembly polls are due later this year.

Times View

Right to health is fundamental to a modern welfare state. But often there are financial considerations that prevent it from happening. Rajasthan has taken a bold step. But the scheme’s success will depend on how it is implemented on the ground. Other states will be closely watching.

CM Ashok Gehlot expressed surprise at the protests. “I do not know why they have taken to the roads. We agreed on their demands and made the changes they wanted in the bill,” Gehlot said in Jodhpur.
On the contentious emergency treatment clause, the minister contended that the category was not open-ended. “We have kept only three emergency categories — animal bite, snake bite and accident emergency,” health minister Parsadi Lal Meena said, highlighting the provision of state reimbursements for emergency treatments.
But the private hospitals and doctors did not appear convinced. Their representatives clashed with the police amid water cannons as they urged governor Kalraj Mishra not to clear the bill.

‘Is it the big one?’ Strong tremors spark late-­night panic in Delhi­-NCR | India News

0

NEW DELHI: Strong tremors jolted parts of north India sending shock waves across Delhi-NCR at 10.17pm on Tuesday as an earthquake of magnitude 6.6 struck the Hindu Kush region in Afghanistan.
The tremors lasting about 30 seconds forced panic-stricken people to rush out of buildings and take refuge in open areas as fears of a “big earthquake” hitting the Indian Himalayan region, as forecast by experts, were revived. There was no immediate report of any loss of life or property.

fff

The fire department received a complaint regarding a building tilting in east Delhi’s Shakarpur area but it turned out to be a “goodwill call made by cautious neighbours”.

1/16

Strong earthquake tremors jolt Delhi-NCR

Show Captions

Officials at National Centre for Seismology (NCS) said that the depth of the earthquake was 156km. According to J L Gautam of NCS, the reason that strong tremors were felt in Delhi-NCR was because of the great depth of the quake. “Quakes last for a very short period. So, if you live in a highrise, rather than attempting to access an open area, take refuge under a table or sit next to beams,” he said.

Latest posts