Friday, March 24, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2176

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

2

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

175

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Chavdar Tale, लेखक राहुल बनसोडेंची मनाला चटका लावणारी अकाली एक्झिट; चवदार तळ्यावर शेअर केलेली अखेरची पोस्ट ठरली होती लक्षवेधी – writer and environmentalist rahul bansode passed away in nashik

0

लेखक, पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि आयटी व्यावसायिक राहुल बनसोडे यांनी फेसबुकवर शेयर केलेली पोस्ट, जशीच्या तशी…चौदार तळ्याचा खिजगणतीतला इतिहास

समाजातल्या वरच्या वर्गाने खालच्या वर्गाला वर्चस्वात ठेवण्यासाठी त्यांच्या अन्न आणि पाणी ह्या दोन जिवनावश्यक घटकांवरती नियंत्रण ठेवण्याच्या उदाहरणांनी अवघा मानव इतिहास बरबटलेला आहे. ह्या दोन गोष्टींवर नियंत्रण ठेवल्यास खालच्या वर्गाच्या जगण्यासाठीच्या हतबलतेचा वापर करुन मोठमोठी साम्राज्ये निर्माण करता आली. कधीकाळच्या ह्या उत्तुंग साम्राज्यांच्या खाणाखुणा मागे राहिलेल्या त्यांच्या बांधकामात दिसुन येतात, त्या बांधकामाच्या तळाशी असलेले शोषितांचे अश्रु वा त्यांचा हिशेब कुणाच्या खिजगणतीतही नसतो. खिज गणती म्हणजे अशी गणती जी सार्वजनिक केली जात नाही कारण मग तिच्यावर टॅक्स बसतो, इतरांना आपल्याकडे असलेल्या वास्तव मालमत्तेबद्दल कळते. खिजगणती म्हणजे खोटे नव्हे तर लपवुन ठेवलेले सत्य, एक असे सत्य जे माहित असणारा माणुसही स्वतःच स्वतः आठवु इच्छीत नाही कारण स्वतःपुरते आठवले तरी तो कुठेतरी ते बोलुन बसेल आणि त्यातुन मग पुढे त्याला समस्या निर्माण होईल.

महाड गावाजवळून सावित्री नदी वहाते. पुराणातल्या एखाद्या महान स्त्रीचे नाव नदीला दिले म्हणजे मग आपसुकच तिला पावित्र्याच्या नावाखाली नियंत्रणात ठेवता येते. भारतात ज्या ज्या म्हणुन नद्यांची नावे अशी पुराणातल्या पवित्र स्त्रीयांच्या नावाने ठेवली गेली आहेत त्या त्या नद्यांच्या गावाजवळचा इतिहास तपासुन पाहिला तर त्यांनी अस्पृश्यतेचे ऐतिहासिक उच्चांक गाठलेले दिसतात. अस्पृश्यता शब्द काढुन तिथे ‘मुलभूत मानवी अधिकारांची पायमल्ली’ अशी शब्दयोजना केल्यास जास्त योग्य होईल. तर ह्या तथाकथीत सावित्री नदीच्या नैसर्गिक स्वभावाचा विचार केला तर तो अतिशय गुंतागुंतीचा आहे. महाबळेश्वरच्या डोंगरात उगम पावल्यानंतर ती आपल्या साठेक मैलाच्या प्रवासात असंख्य वळणे घेते, काही ठिकाणी तिचे पात्र नेहमीपेक्षा जास्त विस्तीर्ण होते तर काही ठिकाणी अरुंद, काही ठिकाणी तिला उगीचच फाटे फुटतात जे पुढे जाउन परत नदीलाच मिळतात. पावसाळ्यात सावित्रीला प्रचंड मोठे पुर येतात इतके की त्यात बरेच काही वाहुन जाते. हीच सावित्री कधीकधी उन्हाळ्यात कोरडी पडते. इतकी कोरडी की पावसाळ्यात दुथडी भरुन वहात होती ही तीच सावित्री का? असा प्रश्न पडावा. पावसाळ्यात सावित्रीचे वहाते पाणी पावसाचे असते, एकदा पाउस संपला म्हणजे मग डोंगरदर्‍यातले जिवंत झरे आणि इतर काही स्त्रोतांवर सावित्री वहाती रहाते. हिवाळ्याच्या शेवटी तिचे पाणी थेट तळ दिसेल इतके स्वच्छ असते.

ईडीवर आपल्याच कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची वेळ; गोपनीय दस्तावेज मूलचंदानीच्या माणसाला पुरवले, ३ अटकेत
झरे जसे नदीला येउन मिळतात तसे नदीतले पाणी झिरपुन एखाद्या ठिकाणी नवा झराही तयार होउ शकतो. सावित्रीच्या प्रवाहापासुन मैल दिड मैलावर असलेल्या चौदार तळ्यात असा एक झरा जमिनीखालुन पोहचायचा. निसर्गाने भेदभाव न करता उपलब्ध करुन दिलेले पाणी. ह्या झर्‍याच्या पाण्याचे मग जलाशय झाले. त्या जलाशयाचे पाणी पित पित प्राचीन भारतातली नदीकाठची संस्कृती तिथे आकार घेत राहिली. पंथ,संप्रदाय आले आणि गेले, जातीयता कधी अंश दोन अंश कमी झाली आणि अधुनमधुन वाढतही राहिली. धातुयुगाच्या परमोच्च काळाची व्यवस्था अनेकवेळा अनेक ठिकाणी इथेतिथे आकारात येत होती. शोषणाची व्यवस्था जिथे म्हणुन शंभरेक वर्षांपेक्षा जास्त काळ तग धरुन रहाते त्या त्या भागाचा ‘विकास’ होतो. हे विकसित भाग धर्माच्या अधिपत्याखाली वर्णव्यवस्थेची उतरंड तयार करतात, त्याच्या अदृष्य उच्चस्थानी परमेश्वराची, आणी दृष्य उच्चस्थानी पुरोहितांची स्थापना केली जाते. अशी स्थापना झाल्यानंतर ह्या व्यवस्थेचा पहिला रोख असतो तो नैसर्गिक साधनसंपत्ती आणि अन्नव्यवस्थेवर आपले नियंत्रण मिळविण्याचा. महाडच्या तळ्याचेही तेच झाले. त्याच्या चहुबाजुंनी तटबंदी बांधण्यात आली, चारी बाजुंनी त्याला दारे बांधण्यात आली. निसर्गाने मुक्तहस्ताने दिलेले पाणी चौकटीत बंद झाले, त्याचे ‘चौदार’ तळे झाले.

चहुबाजुंनी दारे बंद असलेले हे तळे अर्थात ते ‘राखणार्‍यांच्या’ दॄष्टीने अभिमानाची गोष्ट होते. महाडमध्ये कधीही पाण्याची ददात नसते, पाण्यावर अस्पृश्यांची सावलीही पडत नाही म्हणुन ते स्वच्छ आणि गोड असते, हे पाणी देवकार्यासाठी वापरणे कसे चांगले आहे अशा अनेक कथा कोकणात सांगितल्या जात. ह्या तळ्याचे पाणी पिण्याची परवानगी तर अस्पृश्यांना नव्हतीच पण त्या तळ्याकडे जाणार्‍या रस्त्यांवरही ते कधी चालत नसत. एरव्ही हा प्रश्न फार गंभीर होता असे नाही. त्या काळच्या गावरचनेप्रमाणे पश्चिमेकडे थोडे अंतर चालत गेल्यास सावित्रीचा प्रवाह लागत असे. त्याच्या कडेने आणखी थोडे पुढे गेल्यास अस्पृश्यांची पिण्याचे पाणी भरण्याची आणि आणखी पुढे गेल्यास खालच्या बाजुला आंघोळीचीही सोय होती. प्रश्न तेंव्हा सुरु व्हायचा जेंव्हा सावित्रीचे पाणी आटायला लागायचे. उन्हाळ्यात सावित्री आटुन जायची आणि तिच्या मागच्या पश्चिमेकडच्या भागातल्या खड्ड्यांमध्ये फक्त पाणी रहायचे. पुर्वेकडे उतार जरा तीव्र असल्याने इथे नदी दुभंगायची आणि तिथे पाणीच शिल्लक रहायचे नाही. चैत्राच्या सुरुवातीपासुन वरच्या भागात बनलेले डोह मग जातीच्या उतरंडीनुसार वापरात यायचे. हेही महिनाभर चालायचे आणि मग उरलेसुरले डोहही आटायला लागायचे. पश्चिमेकडे मग आणखी वर जिथे सावित्री तुटते त्या ‘तुटकी’च्या भागापर्यंत माणसांना पायपीट करावी लागायची. तिथुन पाणी आणतांना खालच्या वर्गातल्या लोकांना आपल्याजवळ असलेली एकमेव तांब्याची वा पितळेची कळशी वापरावी लागे, कित्येकांकडे तीही नसायची. संस्कृतीसाठी धातुयुग सुरु होउन हजारो वर्षे झालेली असली तरी ह्या धातुसंस्कृतीतला किमान वाटाही ह्या लोकांना मिळालेला नव्हता.

गावच्या अत्यंसंस्कारात वापरली गेलेली धातुची लहानसहान भांडी, कपडे वा गाडगीमडकी ही अस्पृश्य लोकं आपल्या वापरासाठी घेउन जात. त्यातल्याच एखाद्या छोट्याश्या भांड्यात वा गाडग्यात हे डोहातले पाणी भरुन चीर्‍याच्या झोपडीपर्यंत आणले जाई. काहींकडे पिढीजात वापरात असलेला एखादा रांजण असे. वापरुन वापरुन जुन्या झालेल्या त्या रांजणाची पाणी थंड करण्याची क्षमता कधीच संपलेली असे. ह्या रांजणात पिण्याचे पाणी साठवुन ठेवले जाई. छोट्या गाडग्याचा वा धातुच्या कळशीचा फायदा असा की लहानसहान मुलांना त्यातुन पाणी आणने शक्य असे. कुटुंबातली दोनतीन लहान मुले आणि स्त्रीया लांब डोहावरुन पाणी आणण्याच्या कामातच गर्क असत. हे पाणी आणायला जात असतांना पलिकडच्या रस्त्यावर एक तळे आहे, ज्यात बारमाही पाणी असते आणि ते विशेष कष्ट न करता गावातल्या इतर लोकांना उपलब्ध असते ही माहिती लोकांना होती, पण ते पाणी आपल्या नशिबातच नाही, त्यावर आपला कुठलाही हक्क नाही हा अजाणतेपणाने माहित असलेला नियमही त्यांच्या अंगवळणी पडलेला होता. तिथुन पाणी घेण्याचे प्रयत्न व्हायचेच नाही असे नाही पण नाईलाजातुन झालेल्या ह्या कृत्याचे गंभीर परिणाम पाणी घेणार्‍याला भोगावे लागत, त्यांना ह्या कृत्यासाठी शिक्षा केली जाई. ह्या शिक्षा इतक्या अमानुष असत की त्या तळ्याच्या पाण्याचा मोह पडण्यापेक्षा अस्पृश्यांना त्याची भीतीच जास्त वाटत असावी.

बाबा धीरेंद्र कृष्ण महाराज अडचणीत; वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल, काय कारवाई होणार?
वैशाखात परिस्थीती गंभीर व्हायची. नदी जवळजवळ पुर्ण आटायची आणि डोहही आटायचे किंवा नासुन जायचे. आगोदर गावाच्या वापरासाठी असलेला डोह नासुन गेल्यानंतर अस्पृश्याना उपलब्ध असायचा पण हे नेहमीच व्हायचे असेही नाही. काही डोह हे गावातल्या उच्चभ्रुंच्या कपडे धुण्यासाठी व आंघोळीसाठी वापरले जात असत. ‘तुटकी’ पासुन आणखी पुढे चालत गेल्यावर ‘डबकी’ लागायची. ह्या डबक्यातले पाणी गढुळ आणि बरेचसे प्रदुषित असायचे. त्याच्या आसपास मुस्लिमांची वस्ती असल्याने ते पाणी घ्यायला निर्बंध नव्हते पण अतिवापरामुळे पाणी खुपच दुषित होउन जाई. वैशाखाच्या शेवटी शेवटी मग आटुन गेलेल्या नदीचा तळ उकरुन तिथे ‘झिरे’ उपसले जात आणि त्यात जमा होणारे थेंब थेंब पाणी वाटी अथवा खापराने सोबतच्या भांड्यात जमा करुन मग ते घरी नेले जाई. झिरा झिरपुन त्याला पाणी लागेपर्यंत लोक इतके तहानलेले असत की ते पाणी निवळुन स्वच्छ व्हायची वाट पहाण्यापर्यंत त्यांच्याकडे वेळ नसायचा. पाण्याचा प्रचंड तुटवडा कधीकधी सगळ्या कुटुंबालाच ह्या झिर्‍यापर्यंत घेउन यायचा. तहान किती प्रखर असु शकते हे ह्या लोकांना हजारो वर्षांपासुन माहिती होते पण ती तहान सहन केली जायची कारण जेष्ठात लवकरच पाउस येणार असायचा. हा पाउस कधीकधी लांबायचा आणि मग घोटभर पाण्यासाठी लोक विहीरीच्या मालकांकडे गयावया करु लागायचे. पाण्यासाठी एखादा जीव इतका लाचार करणे ही इथल्या उदात्त संस्कृतीची सर्वात मोठी देणगी असावी.

एकोणीसाव्या शतकाच्या शेवटच्या पंधरा वर्षांत आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रशासनाच्या सोयीसाठी किंवा ब्रिटीशांच्या अतिंमतः फायद्यासाठी भारताची कायदेव्यवस्था अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. पुढे युद्धात भाग घेणार्‍या ब्रिटनला आवश्यक उत्पादने वेगाने निर्मीत करण्यासाठी एका सुत्रबद्ध समाजाची गरज होती, भारतातला जातीवाद आणि मागास प्रथा अंतिमतः ब्रिटींशाच्या उत्पादनावर थेट परिणाम करीत असल्याने जिल्हापातळीवर आणि किमान घोडागाडीने जोडल्या गेलेल्या विकसित खेड्यांवर ब्रिटीशांनी आपले कायदे शक्य तितक्या प्रभाविपणे लावण्यास सुरुवात केली. इथल्या रुढी परंपरांमधुन भारतीयांना मुक्ती देण्याचा उद्देश मात्र ब्रिटीशांचा नव्हता, आपले साम्राज्य आणि उत्पादन वाढविण्यासाठी रुढीपरंपरांचा उपयोग होत असल्यास ब्रिटीश तो अवश्य करुन घेत होते, कित्येकदा समाजातल्या उच्चवर्णियांकडुन आपल्याला त्रास होउ नये म्हणुन उच्चवर्णियांच्या रुढींना अधिक चांगल्या प्रकारे उत्तेजनही देत होते. तरीही प्रशासनावरचा तणाव कमी व्हावा आणि आर्थिक व्यवहार सर्वसंमत होण्यासाठी मुलभुत परस्परव्यवहारही सर्वसंमत होणे गरजेचे असल्याने १९२३ साली तत्कालीन बॉम्बे लेजीस्लेटीव्ह काउंसीलने अस्पृश्यांना सार्वजनिक संसाधनांचा वापर करु देण्याची कायद्याने परवानगी दिली.

ह्या काळात महाड हे एका अर्थाने महत्वाची नगरपरिषद म्हणुन विकसित होउ लागले होते. तिथुन दहा किलोमिटर अंतरावर असलेल्या दासगाव बंदरात मालाची वहातुकही चालायची आणि सैन्याची ये जा असायची. ह्यात कधीकाळी सैन्यात असलेल्या अस्पृश्यांचाही समावेश होता. ह्यातल्या काही सेवानिवृत्त सैनिकांनी त्यांच्या कम्युनिटीसाठी लहान मुलांची शाळा आणि प्रथमोपचारासाठी जागाही बांधली होती. मुख्य म्हणजे इथे ब्रिटीश इंडीया सबमरीन टेलीग्राफ कंपनीमार्फत तारेची सोय उपलब्ध होती. इतके सामाजिक परिवर्तन घडत असुनही ह्या लोकांना महाडच्या बाजारात मात्र पिण्याचे पाणी मात्र मिळत नसे, त्यांना तळ्यावरही प्रवेश नव्हता. १९२३ साली पारीत केलेल्या कायद्याचा आधार घेउन महाड नगरपरिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुरबानाना टिपणीस ह्यांनी चवदार तळे अस्पृश्यांसाठी आदेश देउन खुले करविले होते परंतु ह्या निर्णयाला उच्चवर्णियांचा तिव्र विरोध होता. ह्याशिवाय तळ्याच्या आसपास अनेक उच्चवर्णियांचा पहारा व लक्ष असल्याने अस्पृश्यांना ठरवुनही पाणी पिणे शक्य नव्हते. सुरबानाना टिपणीस ह्यांचे तरुण मित्र रामचंद्र बाबाजी मोरे हे ह्या परिस्थीतीवर काहीतरी तोडगा काढुन चवदार तळे सर्व जातीधर्मियांना खुले करता येईल ह्यासाठी प्रयत्नशील होते. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली होती. १९२४ साली झालेल्या कुलाबा डिस्ट्रीक्ट डिप्रेस्ड क्लास मिशनच्या सभेत रामचंद्र मोरे ह्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेउन चवदार तळ्याबद्दलची स्थिती कथन केली. तळे सर्वांना खुले व्हावे ह्यासाठी सत्याग्रह हा एकमेव मार्ग उपलब्ध असल्याची सर्वांचीच खात्री पटली. हा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली होणार असला आणि त्यात अनेक परिवर्तनवादी उच्चवर्णियांचा पाठिंबा आणि थेट सहभाग असला तरी पाणी पिण्याचे मुलभुत कार्य अस्पृश्यांनाच करावे लागणार होते.

भ्याड, सत्तालोभी हुकुमशहापुढे कधी झुकणार नाही; प्रियांका गांधी यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
दासगाव बंदरातल्या सुस्थीतील्या अस्पृश्यांखेरीज इतर फाटक्या, दारिद्र्याने ग्रस्त आणि लिखीत भाषेतला कुठलाही जनसंपर्क नसणार्‍या दलित लोकांना सत्याग्रहासाठी एकत्र करणे अवघड काम होते. सत्याग्रहाची रुपरेषा आणि तिचे उद्देश ठरविणेही आवश्यक होते. पाण्याचा सत्याग्रह मुलभूत स्वरुपाचा असणार आहे ह्याची कल्पना स्पष्ट होती. सत्याग्रहानंतर उद्भवणार्‍या संभाव्य हिंसक प्रतिक्रीयेवर नेमकी काय पुनःप्रतिक्रीया असावी ह्याचाही विचार करणे आवश्यक होते. पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या ह्या संभाव्य सत्याग्रहासाठी एकुण चार वर्षे विचारमंथन आणि पुर्वतयारी चालु होती. १९२७ साली आपण पाण्याच्या हक्कासाठी सत्याग्रह करणार असल्याबद्दल आंबेडकरांनी अधिकृत घोषणा केली. ह्या सत्याग्रहासाठी महाड हे ठिकाण निश्चित करण्यात आले. सत्याग्रहात जी.एन, सहस्त्रबुद्धे हे चित्पावन ब्राह्मण समाजाचे सुधारक, ए.व्ही चित्रे हे चांद्रसेनिय कायस्थ प्रभुंचे समाजसुधारक, आणि ह्याच समाजाचे दुसरे सुरबानाना टिपणीस हे महाड नगरपरिषदेचे तत्कालीन अध्यक्ष थेट सहभागी असणार होते. २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची सुरुवात झाली. एक सार्वजनिक सभा घेउन सुरबानाना टिपणीस ह्यांनी सर्व सार्वजनिक ठिकाणे आणि तळी अस्पृश्यांसाठी खुली करण्यात येत असल्याचे जाहीर केले आणि बाबासाहेब आंबेडकरांना ह्याबाबत नेतृत्व करण्याचे आवाहन केले, आंबेडकरांनी सभेचे नेतृत्व करुन चवदार तळ्याकडे पायी चालण्यास सुरुवात केली. त्यांच्यापाठोपाठ तीन हजार अस्पृश्य लोकांचा जमाव चालु लागला ज्यात काही मुस्लीम लोकांचाही समावेश होता. लवकरच हा जमाव चवदार तळ्यावर पोहचला. चवदार तळ्याच्या पायर्‍या उतरत आंबेडकर पुढे सरसावले आणि आपल्या ओंजळीत पाणी घेउन ते पाणी सावकाश प्यायले.

चवदार तळ्यांच्या उजव्या बाजुच्या पायर्‍यांचे सद्य बांधकाम आता थोडे बदलेले असले तरी त्या पायर्‍या उतरुन खाली तळ्याकडे जातांना सद्भावना असलेला कुठलाही माणुस शहारतो. महाड गावची स्थानिक हवा चवदार तळ्याच्या पायर्‍यांच्या आडोश्याच्या भागात एक विशिष्ट वातावरण तयार करते. ह्या जागेला इतिहास नसता तरी तळ्याचा पायर्‍या उतरुन पाण्याला पहिला स्पर्श करण्याची अनुभूती मानवी भावनांचा अभ्यास करणार्‍या लोकांसाठी विशेषच राहिली असती. त्या पायर्‍यांना जगातल्या अत्यंत मुलभुत संघर्षाची जोड मिळाल्याने त्यांच्यावरुन उतरुन खाली जातांना येणारा अनुभव हा अनेकांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा अनुभव आहे. ह्या सत्याग्रहात सहभागी झालेल्या वर्गातल्या पुर्वास्पृश्य लोकांना ह्या पायर्‍या उतरतांना आजही अंगावर शहारा येतो. ह्या शहार्‍याचे दुसरे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे. आंबेडकरांनी फक्त नवा इतिहासच नाही तर नवा भुगोलही घडविला आणि हा इतिहास-भुगोल इत्यंभुत माहिती करुन घेणार्‍यांसाठी त्या शहार्‍यातुन नव्या युगाच्या माणसाच्या स्वतंत्र मानसिकताही घडवली.

आंबेडकरांनी सुरु केलेला पाण्याचा संघर्ष आज एका नव्या टप्प्यात असुन फक्त श्रीमंतांना परवडणारे बाटलीबंद पाणी हे नवे चवदार तळे आहे. सावित्रीसह भारतातल्या इतर सर्व नद्यांचे पाणी हे प्रचंड प्रदुषित झाले असुन त्यांतल्या कोणत्याही नदीचे पाणी आता पिण्यायोग्य राहिलेले नाही. भारतातले अनेक झरे कायमस्वरुपी आटत चालले असुन तळ्यांची संख्या कमी होत आहे, तळी दुषित होत आहेत, काही ठिकाणी ती पुर्णतः कोरडी पडली आहे. केमीकल्स आणि सांडपाण्याने दुषित झालेले पाणी आजही कोट्यावधी लोकांना प्यावे लागत आहे. शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नसल्याने अनेक लोकांना चवदार तळ्याच्या सत्याग्रहापुर्वीच्या परिस्थीत जीवन जगावे लागते आहे. पिण्याच्या पाण्यासाठीचा मुलभुत संघर्ष पुन्हा करण्याची नितांत गरज असुनही आता आपल्याकडे कॉ.रामचंद्र मोरे, सुरबानाना टिपणीस, जी.एन सहस्त्रबुद्धे किंवा भाई चित्रे नाहीत.

‘पिण्याच्या पाण्याच्या हक्कासाठी’ जगातला पहिला संघर्ष करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्याकडे नाहीत.

(समाप्त)

– राहुल बनसोडे (नाशिक)

– शेअर व कॉपी करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.

Issy Wong: MI vs UPW Highlights: Issy Wong, Nat Sciver-Brunt shine as Mumbai Indians thrash UP Warriorz to reach the final | Cricket News

0

NEW DELHI: Young pacer Issy Wong (4 for 15) on Friday became the first bowler to take a hat-trick in the Women’s Premier League (WPL) as she fired Mumbai Indians into the final of the inaugural edition. Mumbai outclassed UP Warriorz by 72 runs in the Eliminator at DY Patil Stadium in Navi Mumbai.
With the big win, Mumbai set up a mouth-watering summit clash with Delhi Capitals on Sunday.
As it happened: Mumbai Indians vs UP Warriorz
Wong’s historic achievement helped Mumbai bowl out UP for 110 in 17.4 overs after setting a challenging 183-run target.
Sent in to bat first, Mumbai rode on the blistering knock of 72 not out, off 38 balls, from Nat Sciver-Brunt to post a massive 182 for 4 in their 20 overs. Amelia Kerr contributed 29 off 19 balls for Mumbai too, with the duo adding 60 for the fourth wicket in 6.1 overs.
The final of the inaugural WPL will be played between the two best sides that occupied the top two spots of the points table with 12 points each, Delhi and Mumbai at the Brabourne Stadium.

Having set a daunting 183-run target, Mumbai Indians blew away what had been a resolute top and middle-order of the UP Warriorz, with Wong producing a superb hat-trick in the 13th over to seal the outcome in favour of her side.
After removing the dangerous Alyssa Healy (11) early and getting rid of an on-song Kiran Navgire (43), Wong cleaned up Simran Sheikh (0) and Sophie Ecclestone (0) to take a wicket each on the second, third and the fourth deliveries of her third over to produce a match-winning spell.
UP Warriorz were shot out for a mere 110 in 17.4 overs.
Navgire waged a lone battle for UP Warrioz with an entertaining 27-ball 43 with four fours and three sixes, but none of the other batters troubled the scorers in what turned out to be a one-sided contest.
UP Warriorz were off to a disastrous start, losing openers Healy and Shweta Sehrawat (1) inside the first three overs.

While Saika Ishaque (2.4-1-24-2) produced a wicket-maiden second over that included the scalp of Sehrawat, Wong got Healy caught by her counterpart Harmanpreet Kaur at mid-off in the third.
Mumbai dealt another severe blow on the UP Warriorz when batting mainstay Tahlia McGrath (7) was run out in the fifth over while trying to steal a single from a packed off-side field.
With their backs pressed firmly against the wall, Navgire took the attack to Mumbai with two fours and a six off Ishaque and Grace Harris also got a four. The sixth over yielded 20 runs for UP Warriorz, who were 46/3 at the end of the powerplay.
Navgire also got a lifeline when she tried to clear the ropes again, off Amelia Kerr, with Hayley Matthews (1/13) spilling a regulation chance.

Navgire and Harris’ fourth-wicket stand for 35 runs was eventually broken in the eighth over when Sciver-Brunt claimed her first wicket, getting the latter caught by Wong for 14. At the halfway stage, UP Warriorz were 63/4.
Navgire then smacked two sixes off Kerr and Deepti Sharma (16) got a four to collect 19 runs from the 12th over, but Mumbai Indians broke their stand soon.
Navgire perished after playing one straight to deep midwicket, after a quickfire 43, off Wong. The English bowler struck on the next delivery to clean up Sheikh and had Ecclestone chop one on to her wickets to complete her hat-trick.
Earlier in the first innings, Sciver-Brunt’s blistering unbeaten 72 powered Mumbai Indians to a daunting total.
Sciver-Brunt was at her brutal best with the bat, clobbering nine fours and two sixes to make an unbeaten 72 and certainly made the most of an early lifeline when she was on six, with Sophie Ecclestone (2/39) dropping a regulation catch off Rajeshwari Gayakwad at mid-off.

UP Warriorz controlled the first half of the knockout clash largely through their spin bowlers, not allowing Mumbai batters to get away or notch up any big individual totals, barring Sciver-Brunt, who seemed unstoppable.
The right-handed Sciver-Brunt provided much-needed impetus late for Mumbai Indians in the company of Kerr (29 off 19 balls, 5x4s), adding 60 runs for the fourth wicket.
Having added 78 runs from overs 5-15, Mumbai Indians smashed 66 runs in the last five overs to put up a stiff total.
The likes of Yastika Bhatia (21), Matthews (26) and Kaur (14) got starts but UP Warriorz kept control for the large part of the game after an erratic start.
(With inputs from PTI)

vinayak raut vs gautam adani company, रत्नागिरीतील ५००० एकर जमिनी मूळ मालकांना माहिती न देता अदानींच्या कंपनीला दिल्या, विनायक राऊतांचा गंभीर आरोप – mp vinayak raut alleges that land mafia grabbed 5000 acre land and give it to gautam adani company from sangameshwar taluka ratnagiri

0

रत्नागिरी: कोकणात संगमेश्वर तालुक्यात जमिनीचे गैरव्यवहार झाले असून ATL म्हणजे अदानी ट्रान्समिशन लिमिटेडसाठी हे जमिनीचे व्यवहार झाले आहेत, असा खळबळजळक आरोप खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. अदानी कंपनीला वनजमीन देण्यासाठी दलालांमार्फत कोकणात ५,००० एकर जमिनी बळकावल्याचा आरोप विनायक राऊतांनी केला आहे. संगमेश्वर तालुक्यातील कुंडी परिसरात झालेल्या या सगळ्या जमीन व्यवहारांची चौकशी करून ते रद्द करावेत, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. चंद्रपूर येथील कंपनी म्हणजेच अदानी ट्रान्समिशन लिमिटेड या कंपनीला २८४ एकर जागा वनखात्याने दिली आहे. त्या बदल्यात आता कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील जागा वनखात्याला देण्यासाठी दलांकडून जमीन खरेदी करण्यात आली आणि त्यावेळी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी महाराष्ट्रातील एका जबाबदार मंत्र्याचे फोन जात होते, असा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

महिला रेल्वे कर्मचाऱ्याची धडाकेबाज कारवाई, विना तिकीट प्रवाशांकडून तब्बल १ कोटींचा दंड वसूल
कोकणात संगमेश्वर तालुक्यात जमिनीचे गैरव्यवहार झाले असून अदानी ट्रान्समिशन लिमिटेडसाठी हे जमिनीचे व्यवहार जमीन दलालांच्या टोळीकडून झाले आहेत, असा खळबळजळक आरोप खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. संगमेश्वर तालुक्यातील कुंडी परिसरात झालेल्या या सगळ्या जमीन व्यवहारांची चौकशी करून ते रद्द करावेत अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केले आहे. २०१५ ते २०१८ या कालावधीत ही जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी संगमेश्वर तालुक्यातील आंगवली गावचे उपसरपंच दिनेश कांबळे आणि माजी सरपंच संतोष आणेराव उपस्थित होते. कांबळे यांना शासनाने ताबडतोब संरक्षण द्यावे अन्यथा त्यांचा पत्रकार शशिकांत वारीशे होऊ शकतो अशी भीती खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे.

ईजा-बीजा-तीजा, तिसऱ्यांदा आपटायचं असेल तर निवडणुकीत उभे राहा; विनायक राऊतांचं निलेश राणेंना आव्हान

कोकणातील गोरगरिबांच्या जमिनी हडप करण्याचा रॅकेट अख्ख्या देशातून ज्या दलालांनी सुरू केल आहे. या रॅकेटची दखल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि कोकणात आलेली ही भूमाफिया यांची टोळधाड ताबडतोब रोखावी, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे. पश्चिम घाटाच्या आजूबाजूला असलेली ही संघर्ष तालुक्यातील गाव कुचांबे ते ओझरे या परिसरातील वीस गावांमधील झालेले जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार हे ताबडतोब रद्द करून चंद्रपूरला वनविभागाची २८४ हेक्टर जागा इन ऍडव्हान्स एटीएल म्हणजेच अदानी ट्रान्समिशन लिमिटेड या कंपनीला शासनाकडून दिली गेल्याचा खळबळजनक आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

घोटाळेबाज अधिकारी, २९ बँक खात्यात कोट्यवधींचा पैसा, गर्लफ्रेंड-कॉलगर्ल्सला वाटले पैसे…
ही जमीन ताबडतोब ताब्यात घेण्यात यावी आणि ज्या दलालांनी कोकण हे अदानींनकरता शासनाच्या आशीर्वादाने विक्रीस काढला आहे हे प्रकार ताबडतोब थांबवण्यात यावेत अन्यथा कोकणवासियांना आपली भूमी वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.

Trump warns of ‘death & destruction’ if charged with a crime

0

WASHINGTON: Former US President Donald Trump warned of potential “death & destruction” if he faces criminal charges, hours after New York prosecutors probing his hush-money payment to porn star Stormy Daniels said they would not be intimidated.
The early Friday post on Trump’s Truth Social media site was the latest in a string of verbal attacks on Manhattan District Attorney Alvin Bragg since last Saturday when Trump wrongly predicted he would be arrested three days later.
Trump falsely claims his defeat in 2020 was the result of fraud – a claim that inspired his followers to launch a deadly January 6, 2021, assault on the US Capitol in a failed bid to stop Congress from certifying the election of Democratic President Joe Biden, who bested the Republican Trump by more than 7 million votes.
“What kind of person can charge another person, in this case a former President of the United States, who got more votes than any sitting President in history, and leading candidate (by far!) for the Republican Party nomination, with a Crime, when it is known by all that NO Crime has been committed, & also known that potential death & destruction in such a false charge could be catastrophic for our Country?” wrote Trump, who is seeking the 2024 Republican presidential nomination.
Bragg’s office, in a letter to Republican committee chairmen in Congress on Thursday, challenged their standing to investigate his office and said Trump had “created a false expectation that he would be arrested” in his Saturday post.
The letter called the chairmen’s request for communications, documents and testimony an “unlawful incursion into New York’s sovereignty.”
Stormy Daniels, an adult film actress and director whose real name is Stephanie Clifford, has said she received the money in exchange for keeping silent about a sexual encounter she had with Trump in 2006.
Trump has denied ever having an affair with Daniels, and has called the payment a “simple private transaction.” He has said he did not commit a crime and has called the investigation politically motivated.
The Manhattan grand jury probing Trump is not due to reconvene until next week.
In other cases, Georgia prosecutors are looking into Trump’s attempts to overturn his election defeat there, and a federal special counsel is investigating both his attempts to overturn his loss and the removal of classified documents from the White House after Trump left office.
On Saturday, Trump will hold a campaign rally in Waco, Texas, 30 years after a raid on the Branch Davidians religious sect there by federal agents resulted in 86 deaths, including four law-enforcement officers.
The event has become a symbol of government overreach for some and is a seminal moment for some right-wing extremist groups.
In an e-mail, a Trump campaign spokesperson said Waco was chosen because it is situated between several major population centers and has the infrastructure needed to host a large event.

ईडीवर आपल्याच कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची वेळ; गोपनीय दस्तावेज मूलचंदानीच्या माणसाला पुरवले, ३ अटकेत – three employees of ed have been arrested for leaking confidential documents

0

मुंबई : गोपनीय दस्तावेज आरोपींपर्यंत पोहोचविल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तिघांना अटक केली आहे. पुण्यातील सेवा विकास सहकारी बँकेशी निगडित हे प्रकरण आहे. अटक करण्यात आलेले हे तिघे ईडीच्या कार्यालयातच ऑफिसबॉय म्हणून काम करत असल्याची माहिती मिळत आहे.‘ईडी’कडून या बँकेतील घोटाळ्याबाबत माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्याविरुद्ध तपास सुरू आहे. या तपासाशी निगडित गोपनीय दस्तावेज ईडीच्या मुंबई कार्यालयातील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुलचंदानी यांचे मित्र असलेल्या बबलू सोनकर यांना पुरवले. याबद्दल दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांसह सोनकर यांना ‘ईडी’ने शुक्रवार, २४ मार्चला अटक केली.

बाबा धीरेंद्र कृष्ण महाराज अडचणीत; वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल, काय कारवाई होणार?
ईडीने अटक केलेल्या या दोघांची नावे योगेश वागुले व विशाल कुडेकर, अशी असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांनी अवघ्या १३ हजार रुपयांच्या लाचेसाठी हे दस्तावेज संबंधितांना पोहोचविले, असे ‘ईडी’ च्या तपासात समोर आले आहे.

भ्याड, सत्तालोभी हुकुमशहापुढे कधी झुकणार नाही; प्रियांका गांधी यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
सेवा विकास सहकारी बँकेतील ४२९ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्याच्या आधारे ‘ईडी’ने तपास सुरू केला आहे. अमर मुलचंदानी हे अध्यक्ष असताना या बँकेने दिलेली ९२ टक्के कर्जे बुडित खात्यात गेली. त्याबद्दल ‘ईडी’ने तपास सुरू केला आहे. त्याचेच गोपनीय दस्तावेज पुरविल्याप्रकरणी ‘ईडी’ने तिघांना अटक केली.

सातारा हादरले! इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दोन मुलांनी संपवले जीवन, पालकांना बसला मोठा धक्का
हे दस्तावेज सोनकर यांच्या ताब्यात आढळले आहेत. या तिघांनाही विशेष पीएमएलए न्यायालयाने २८ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.

Ews: Karnataka decides to abolish 4 per cent reservation for religious minorities, places them in EWS category | India News

0

BENGALURU: The Karnataka government on Friday announced its decision to abolish the four per cent quota for ‘religious minorities’ and add it to the existing quota of two dominant communities of the poll-bound state.
The four per cent reservation will now be divided into two equal parts and added to the existing quota for the Vokkaligas and Lingayats for whom two new reservation categories of 2C and 2D were created during the Belagavi Assembly Session last year.
The cabinet decided to bring the religious minorities under the EWS category.
The decision comes ahead of the assembly elections. Briefing reporters after the cabinet meeting, chief minister Basavaraj Bommai said the religious minorities quota would be done away with and brought under the 10 per cent pool of the EWS group without any change of condition.
“The four per cent (reservation for minorities) will be divided into two between 2C and 2D. The four per cent reservation for the Vokkaligas and others will enhance to six per cent and Veerashaiva Panchamasali and others (Lingayats), who were getting five per cent reservation will now get seven per cent,” the CM explained.

nashik niphad truck accident news, भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं घात, भाविकांचा ट्रक शेतात उलटला; २१हून अधिक जखमी – nashik niphad devotees truck accident 21 injured

0

नाशिक : नाशिक जिल्ह्यात असलेल्या निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथे भाविकांच्या ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक उलटल्याने सुमारे २१हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव आणि चाळीसगाव तालुक्यातील भाविक मंडळी येथील सती माता-सामत दादा देवस्थानच्या दर्शनासाठी एमएच १५ एजी ५७८२ या क्रमांकाच्या ट्रकने आले होते. दर्शन आटोपून सायंकाळच्या सुमारास परतत असताना निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथील वळणावर ट्रक चालक लक्ष्मण राठोड यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रक थेट रस्त्यालगतच्या शेतात उलटला. या अपघातात २१हून अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेत जायचं होतं, उत्तर आलं ‘नॉट इंटरेस्टेड’; हर्षवर्धन जाधवांनी क्लीप ऐकवली
या अपघाताची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिका घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या. त्यानंतर जखमींना उपजिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. तर यामध्ये चालक आणि एक महिला गंभीर जखमी असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे.

नाशिक अपघातातील जखमींची नावे

मांधु चोखा राठोड (वय ४९, रा. कासारी, ता. नांदगाव), गोकुळ मंटु राठोड (वय ३५), मनीष गोकुळ राठोड (वय ‌८९), काप्पल गोकुळ राठोड (वय १०), भाऊलाल सायतान राठोड (वय २०), एकनाथ सलतान राठोड (वय २०, सर्व रा. घोडेगाव, ता. चाळीसगाव), सुरेश मोहन जाधव (वय २७, नांदगाव), कांताबाई चव्हाण (वय ६०, रा. जातेगाव), महुबाई शंकर चव्हाण (वय ६०, रा. जातेगाव), सुनीता आप्पा राठोड (वय ३५, रा. घोडेगाव), सुवर्णा आप्पा राठोड (वय १६, रा. घोडेगाव), सविता किशोर पवार (वय ४०), विमलबाई सलतान राठोड (वय ३०, रा. घोडेगाव), शितल दत्तू राठोड (वय ४५, रा. घोडेगाव), धोंडीराम राठोड (वय ४०, रा. घोडेगाव), किशोर राजेंद्र पवार (वय २४, रा. चाळीसगाव) यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात तर संता राठोड (रा. घोडेगाव, ता. चाळीसगाव), वाडीलाल राठोड, राकेश राठोड, राहुल राठोड, अनिता राठोड (सर्व रा. घोडेगाव, ता. चाळीसगाव) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

बाबा धीरेंद्र कृष्ण महाराज अडचणीत; वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल, काय कारवाई होणार?

बाबा धीरेंद्र कृष्ण महाराज अडचणीत; वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल, काय कारवाई होणार? – fir against dhirendra shastri of bageshwar dham against statement given in udaipur program

0

उदयपूर : राजस्थानमधील उदयपूर येथील बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावना भडकावणारे भाषण आणि भावना दुखावल्याच्या आरोपाखाली धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रशील ठाकूर यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, गुरुवारी उदयपूरच्या गांधी मैदानावर आयोजित धर्मसभेत कार्यक्रमादरम्यान धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी कथित प्रक्षोभक भाषण केले होते, असे ठाकूर यांनी सांगितले. त्यांच्या भाषणाबाबत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर हातीपोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेतकाय म्हणाले होते धीरेंद्र कृष्ण शास्त्री ?

कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले होते की, ‘कुंभलगडमध्ये १०० हिरवे झेंडे आहेत, ते भगव्याने बदलले पाहिजेत. हा भगव्याचा देश आहे, ‘हिरव्या’चा नाही.’ धीरेंद्र शास्त्री त्यांनी आपल्या भाषणात अनेकवेळा हिंदू राष्ट्राची मागणी केली. व्यासपीठावर बागेश्वर धाम सरकार यांच्यासह कथा वाचक देवकीनंदन ठाकूर उपस्थित होते.

भ्याड, सत्तालोभी हुकुमशहापुढे कधी झुकणार नाही; प्रियांका गांधी यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
उदयपूर पोलिसांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वक्तव्याची स्वत:हून दखल घेतली. धर्माच्या आधारावर समाजात तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १५३-अ अंतर्गत धीरेंद्र शास्त्री यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

नागपुरात खळबळ! मोमीनपुरा येथे खुलेआम गोळ्या झाडल्या; नेम चुकल्याने वाचला जीव
झेंडे काढून भगवे झेंडे लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना अटक

दरम्यान, उदयपूरच्या केलवाडा भागात कुंभलगडमधील धार्मिक स्थळावरील झेंडे काढून त्याऐवजी भगवे झेंडे लावण्याचा प्रयत्न करताना पाच जणांना अटक करण्यात आली. केलवाडा पोलीस ठाण्याचे (राजसमंद) एसएचओ मुकेश सोनी यांनी सांगितले की, कुंभलगड शहराजवळील एका धार्मिक स्थळावरील झेंडे हटवण्याचा प्रयत्न करताना आरोपींना पकडण्यात आले.

सातारा हादरले! इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दोन मुलांनी संपवले जीवन, पालकांना बसला मोठा धक्का

clerk transfer 5 crore rupees in 29 accounts, घोटाळेबाज अधिकारी, २९ बँक खात्यात कोट्यवधींचा पैसा, गर्लफ्रेंड-कॉलगर्ल्सला वाटले पैसे… – collectorat corrupt clerk milap chauhan fraud of 5 crore rupees transfer money in 29 people in indore

0

इंदूर: इंदूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी सरकारी निधीतील हेराफेरी पकडली आहे. कोट्यवधी रुपयांची हेराफेरी करणारा हा दुसरा कोणी नसून जिल्हाधिकारी कार्यालयातील बाबू मिलाप चौहान होता. सुरुवातीला एक कोटी रुपयांच्या फेरभार केल्याचा अंदाज होता. मात्र, दोन-तीन दिवसांत हा आकडा पाच कोटींच्या पुढे गेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून आलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बाबू मिलाप चौहान, त्यांची पत्नी आणि इतर नातेवाईकांसह एकूण २९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात असलेल्या बाबू मिलाप चौहान यांच्यावर कोट्यवधींच्या घोटाळ्याचे गंभीर आरोप आहेत. तो बारावी उत्तीर्ण असून त्याला अनुकंपा नियुक्ती मिळाल्यानंतर नोकरी मिळाली होती. शासनाच्या लेखाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणाचा त्याने पुरेपूर फायदा घेत लाभार्थी उन्मुख योजनेच्या परताव्याच्या पैशात गडबड करून हे पैसे त्याच्या पत्नी आणि मेहुण्याच्या खात्यात वर्ग केले. तर हा खेळ बराच काळ चालू राहिला.

हार्ट अटॅकनं जीव गेला, पुन्हा जिवंत झाला; मृत्यूनंतर काय झालं सारं सांगितलं, डॉक्टरही हैराण
सुरुवातीला तपासादरम्यान केवळ १.०४ कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. ज्यामध्ये त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या खात्यात किती रक्कम जमा झाली हे उघड झाले होते. मात्र नंतर कळाले की चौहान याने सुमारे २९ खात्यांमध्ये पैसे जमा केले होते. ही किंमत तब्बल ५ कोटींवर पोहोचला होता. यामध्ये तो स्वत:च्या खात्यात आणि पत्नी, मेहुणा, भाऊ आणि इतर नातेवाईकांच्या खात्यात पैसे जमा करत असे. मिलाप चौहान याच्या या कामात जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर दोन कर्मचारीही सहभागी असल्याची माहिती आहे.

मनपाची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार; छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे

पत्नी आणि नातेवाईकांसह २९ जणांवर गुन्हा दाखल

मिलाप चौहानचा घोटाळा उघडकीस येताच जिल्हाधिकारी इलैया राजा टी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची टीम तयार केली होती. या पथकाचे नेतृत्व एडीएम राजेश राठोड करत होते. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर राठोड यांनी स्वत: मिलाप चौहान यांच्याकडे सखोल चौकशी केली. तसेच, तांत्रिक तपासही केला. जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे रावजी बाजार पोलीस ठाण्यात मिलाप चौहान आणि त्यांच्या पत्नीसह एकूण २९ जणांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकशीदरम्यान मिलापने अधिकाऱ्यांना सांगितले की, तो खातेदारांनाही काही रक्कम देत असे आणि ही रक्कम घोटाळ्याची नसून ती सरकारी रक्कम असल्याचं तो सांगत होता. हे कोणाच्याही लक्षात येणार नाही, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहिती आहे. असे सांगून तो खातेदारांना विश्वासात घेत असे, असं त्याने सांगितलं.

कॉल गर्ल आणि गर्लफ्रेंडच्या खात्यातही पैसे ट्रान्सफर केले

गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी घोटाळेबाज बाबू मिलाप चौहान याला अटक केली आहे. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. प्राथमिक चौकशीत आरोपीने आपली फेरफार केलेली रक्कम ही मालमत्ता आणि बाहेरगावी फिरण्यावर खर्च केल्याचं मान्य केले आहे. तपासादरम्यान, त्याच्या अनेक विमान प्रवासाची माहितीही समोर आली आहे. त्याने अनेक कॉल गर्ल्स आणि गर्लफ्रेंडना पैसेही ट्रान्सफर केले आहेत. अतिरिक्त डीसीपी अभिनय विश्वकर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा घोटाळा आणखी वाढू शकतो. तसेच यात आणखी अनेक आरोपी सामील असण्याची भीती पोलिसांना आहे.

harshvardhan jadhav, ठाकरेंच्या शिवसेनेत जायचं होतं, उत्तर आलं ‘नॉट इंटरेस्टेड’; हर्षवर्धन जाधवांनी क्लीप ऐकवली – maharashtra political news chhatrapati sambhajinagar kannad former mla harshvardhan jadhav claims he attempt to join uddhav thackeray shivsena

0

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांचं चिन्ह ज्या दिवशी काढून घेतलं, त्या दिवशी मी खूप भावूक झालो. मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, प्रतिसाद मिळाला नसल्‍याचा दावा कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. जाधवांनी नुकताच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षात प्रवेश केलाभाजपला ठोकायच म्हणून मी ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे यांना सपोर्ट केला. मी कन्नडच्या आमदारांना देखील सर्पोट करायला तयार झालो. मी ही भूमिका उद्धव ठाकरेंकडे पोहोचवली. पण ‘नॉट इंटरेस्टेड’ असं उत्तर आल्याचा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला. त्यांनी माजी मंत्री बबनराव घोलप आणि आपल्यातील कॉल‌ रेकॉर्डिंग पत्रकार परिषदेत ऐकवत हा गौप्यस्फोट केला. तसेच हा उद्धव ठाकरेंच्या पर्सनालिटीचा ड्रॉबॅक असल्याचंही जाधव म्हणाले.

बीआरएस पक्षाने सांगितल्यास कन्नड विधानसभा आणि जालना लोकसभा निवडणूक लढवणार. पक्ष जिथे सांगेल तिथून निवडणूक लढवणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. तसेच नामांतरावरुन आक्षेप नोंदवण्याची काय फॅशन आहे. बॉम्बेच मुंबई झालं; तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही. तुमचं हिंदुत्ववादी सरकार आहे, घ्या निर्णय, कोणी अडवलं? काहीही नाव ठेवा पण पाणी द्या, रस्ते द्या अशी भूमिका हर्षवर्धन जाधव यांनी घेतली.

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव गेल्या काही वर्षांपासून या ना त्या वादाच्या रूपाने चर्चेत असतात. गेली लोकसभा निवडणूक लढवून त्यांनी लाखो मतं मिळवली होती. परिणामी शिवसेनेचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभेत शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा फटका बसला होता. पर्यायाने एमआयएम पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील हे खासदारपदी निवडून आले होते.

राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी, महाराष्ट्र काँग्रेसमधील बड्या नेत्याची मागणी

कोण आहेत हर्षवर्धन जाधव?


हर्षवर्धन जाधव मनसेचे माजी आमदार आहेत. विधानसभेवर निवडून गेलेल्या १३ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केलेला. शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक जिंकलीही. मात्र अल्पावधीतच त्यांनी सेनेलाही जय महाराष्ट्र केला. त्यानंतर जाधवांंनी स्वत:चा शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले, परंतु निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

५० नाही, विधानसभेला १२६ जागा सोडाव्याच लागतील, कीर्तिकरांनी भाजपला ठणकावलं

Latest posts