Sunday, March 26, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2181

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

177

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Congress leader Rahul Gandhi changes his Twitter bio to Dis’Qualified MP | India News

0

NEW DELHI: Congress leader Rahul Gandhi on Sunday told Twitter users about his disqualification from the Parliament.
On Sunday morning, Rahul changed his bio to -Dis’Qualified MP – on his official Twitter account.

rahul gandhi (1)

The development comes a day after Rahul addressed his first press conference at the AICC headquarters in Delhi after he was convicted in a criminal defamation case on Thursday over his ‘Modi surname’ remark in 2019.
On Friday, the Congress leader was disqualified as a Member of Parliament from Wayanad Lok Sabha seat.
The disqualification will bar 52-year-old Gandhi, a four-time MP, from contesting polls for eight years unless a higher court stays his conviction and sentence.
As per the law, Rahul will also be required to vacate his official bungalow in case his conviction is not stayed within a month — an unlikely prospect if he seeks legal remedy against the conviction.
During his press conference on Saturday, Rahul alleged that democracy is under attack and that he is “not scared to ask questions about the relationship between Prime Minister Narendra Modi and the Adani Group”.
He made the remarks while addressing a press conference in Delhi. “My voice is being suppressed,” Rahul Gandhi said and claimed that he spoke to the Speaker against the false accusations made by four ministers but was not allowed to speak.
(With inputs from agencies)

fire at mhada colony karve nagar kanjurmarg east, मुंबईत कांजूरमार्गमध्ये भीषण आग, ५ महिला जखमी; तासाभरात आगीवर मिळवले नियंत्रण – fire at mhada colony karve nagar kanjurmarg east in mumbai five woman injured

0

मुंबई : कांजूरमार्गमधील कर्वेनगर येथील म्हाडा कॉलनीतील इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. आगीनंतर घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या ३ गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर तासाभरात नियंत्रण मिळवण्यात आले, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. या घटनेत आगीच्या धुरामुळे काही नागरिकांचा श्वास गुदमरला.कांजूरमार्ग पूर्व येथे कर्वे नगर याठिकाणी असलेल्या म्हाडाच्या ( P-2 Building ) १४ मजली इमारतीला इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे आज सकाळी भीषण आग लागला. याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आलेल्या ३ गाड्यां आगीवर नियंत्रण मिळवलं. पण आगीमुळे धुराचे लोट परिसरात पसरले. यात या इमारतीमधील ५ महिलांचा श्वास गुदमरला. यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आग नियंत्रणात आल्यानंतर अग्निशमन दलाकडून कुलिंगचे काम सुरू करण्यात आले.
मला तिला मारायचं नव्हतं, पण…; १८ वर्षीय तरुणीच्या खुनाचा चेतन गाला याला पश्चाताप
ही आग इलेक्ट्रिक वायरिंगपर्यंतच मर्यादित होती. तळमजल्यावरील कॉमन इलेक्ट्रिक मीटर केबिनमधील इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन आणि ग्राउंड प्लसवरच्या १४ मजल्यांच्या निवासी इमारतीच्या इलेक्ट्रिक डक्टमध्ये आग मर्यादित होती. या आगीवर सकाळी १० वाजता पूर्णपणे नियंत्रणात आली. या घटनेतील जखमींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. धुरामुळे श्वास कोंडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

आधी एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली, मग म्हणाले संसदीय शब्द आहे हा !

जखमींची नावं

१. विमल जालिंदर साकटे (वय ७४)
२. अल्का साकटे (वय ४०)
३. नताशा साकटे (वय १३)
४. अंजली मालवणकर (वय ६०)
५. करुणा उबाळे (वय ६५)

Akanksha Dubey commits suicide; The actress hangs herself in a hotel room | Bhojpuri Movie News

0

Bhojpuri actress Akanksha Dubey has committed suicide at a hotel in Banaras. The actress hanged herself in one of the rooms of Hotel Sarnath. The actress was a resident of Parsipur which comes under the Chauri police station area of Bhadohi district.
A person close to the actress confirmed the news to ETimes, “It was her first day on the sets of the new film ‘Nayak’. The makers were shooting in Varanasi. Today around 9 am when her makeup boy went to call her at her hotel, she was found dead in the room. She was shooting alongside Aklesh Verma.”

On the work front, Akanksha Dubey recently completed the shooting of ‘Mitti’ with Bhojpuri singer-actor Yash Kumar. The movie also stars Raksha Gupta in a pivotal role. It is directed by Chandan Upadhyay and produced by Arvind Prasad and Prem Shanker.

nashik shivsena news, उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वीच एकनाथ शिंदेंचा धमाका; ३ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा प्रवेश – eknath shinde set back for uddhav thackeray before rally in malegaon 3 former corporators to join shivsena

0

नाशिक : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्ह्यात प्रथमच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगाव येथे सभा होत आहे. या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं असतानाच नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला आहे. कारण ठाकरे गटातील काही पदाधिकारी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामध्ये तीन माजी नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार आणि नाशिकची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते संजय राऊत नाशिक जिल्ह्यात असतानाच शिंदे गटाने ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे.नाशिकच्या मालेगावमध्ये आज सायंकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेसाठी उद्धव ठाकरे हे नाशिकला येण्यापूर्वीच नाशिक महानगरपालिकेतील दोन माजी नगरसेवक व एक माजी नगरसेविका तसेच तीन महिला जिल्हा आघाडीप्रमुख, विद्यमान उपमहानगरप्रमुख आणि काही कार्यकर्त्यांचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश होणार आहे. एकीकडे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत सभेसाठी नाशिकमध्येच गेल्या दोन-तीन दिवसांपासून तळ ठोकून असताना दुसरीकडे ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे.

मला तिला मारायचं नव्हतं, पण…; १८ वर्षीय तरुणीच्या खुनाचा चेतन गाला याला पश्चाताप

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ज्या ज्या वेळी संजय राऊत हे नाशिकमध्ये यायचे त्यावेळी वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचा व माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश व्हायचा. त्यानंतर आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत असताना पुन्हा ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता स्वतः उद्धव ठाकरे सभेसाठी नाशिकमध्ये येण्यापूर्वीच त्यांना शिंदे गटाकडून धक्का देण्यात आला आहे.

हे नेते करणार आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

उत्तम दोंदे – माजी नगरसेवक, प्रभाकर पाळदे-माजी नगरसेवक, शरद देवरे-माजी उपमहानगरप्रमुख, अॅड. श्यामला हेमंत दीक्षित- माजी नगरसेविका, शोभा गटकाळ-महिला आघाडी जिल्हाप्रमुख, मंगला भास्कर-महिला आघाडी जिल्हाप्रमुख, शोभा मगर- महिला आघाडी जिल्हाप्रमुख, अनिता पाटीस, ज्योती देवरे, आशा पाटील, सीमा पाटील आणि शशिकांत कोठुळे माजी सभापती, शिक्षण मंडळ, नाशिक महानगर पालिका तसेच विद्यमान उपमहनगर प्रमुख शिवसेना व माजी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख, विद्यार्थी सेना यांच्यासह इतर काही नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

liquor bottles found in school, ७ रुम, १२ बेड्स, १६ बाटल्या, ‘ती’ पाकिटं; प्रसिद्ध शाळेवर अचानक धाड; आत नेमकं काय चालायचं? – liquor bottles condom packets found in principal room during inspection at an english medium school in madhya pradesh

0

भोपाळ: मध्य प्रदेशच्या मोरेनामध्ये मिशनरी स्कूलच्या फादर (मुख्याध्यापक) आणि व्यवस्थापकाच्या खोलीत दारुच्या बाटल्या, महिलांचे अंडरगारमेंट्स आणि आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत. शहरातील प्रसिद्ध शाळांपैकी एक असलेल्या शाळेत बाल संरक्षण आयोगाच्या पथकानं अचानक धाड टाकली. त्यावेळी त्यांना शाळेत अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. प्रकरण समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा बंद करण्याचा आदेश दिला.मध्य प्रदेशच्या बाल संरक्षण आयोगाच्या सदस्या निवेदिता शर्मा यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ च्या शेजारी असलेल्या मिशनरी स्कूलची तपासणी केली. त्यांच्यासोबत जिल्हा शिक्षण अधिकारी ए. के. पाठकदेखील हजर होते. निवेदिता शर्मांनी शाळेचे फादर (मुख्याध्यापक) आणि व्यवस्थापकांच्या खोल्यांची तपासणी केली. दोघांच्या खोलीतून दारुच्या विविध ब्रँडच्या १६ बाटल्या, कंडोमची पाकिटं आणि आपत्तीजनक सामान सापडलं. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी शाळेत पोहोचून सामान जप्त केलं.
मी पण तुमच्यासोबत कामावर येते! बायको मुलांना घेऊन नवऱ्यासह निघाली; बाईक कालव्याजवळ जाताच…
शाळेत सापडलेल्या दारुच्या बाटल्यांची आणि आक्षेपार्ह साहित्याची माहिती जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अंकित अस्थाना यांना दिली. यानंतर अस्थाना यांनी शाळा सील करण्याचे आदेश दिले. मिशनरी स्कूल सील करण्यात आलं असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शाळेच्या आडून नेमकं काय सुरू होतं, याचा तपास करण्यात येत आहे.
खेळता खेळता गेला, तरुण डॉक्टरचा चटका लावणारा अंत; कुटुंबानं कबरीवर लावला QR कोड, कारण काय?
धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी वापरलं जाणारं साहित्य, दारुच्या बाटल्या आणि आक्षेपार्ह वस्तू शाळेत सापडल्या असल्याची माहिती बाल संरक्षण आयोगाच्या सदस्या निवेदिता शर्मांनी दिली. या शाळेत चर्चदेखील आहे. शाळेच्या परिसरात कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मात्र ज्या खोल्यांमध्ये दारुच्या बाटल्या आणि आक्षेपार्ह वस्तू सापडल्या, त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेले नाहीत, याकडे शर्मांनी लक्ष वेधलं.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

एका व्यक्तीला राहण्यासाठी सात खोल्यांची आवश्यकता कशी भासते? या ठिकाणी १२ बेड आहेत. स्वयंपाकघर आहे, असं शर्मांनी सांगितलं. या ठिकाणी मुख्याध्यापक आणि व्यवस्थापकाचं वास्तव्य आहे. ‘मुख्याध्यापक आणि व्यवस्थापकांच्या खोल्या ग्रंथालयाला लागून आहेत. नियमानुसार हे चुकीचं आहे. कोणीही व्यक्ती शाळेच्या परिसरात घर तयार करून राहू शकत नाही,’ असं जिल्हा शिक्षण अधिकारी ए. के. पाठक म्हणाले.

Rishabh Pant must take his time to heal properly: Sourav Ganguly | Cricket News

0

NEW DELHI: Former India captain Sourav Ganguly says India’s star wicketkeeper-batter Rishabh Pant “must take his time to heal properly” from his injuries, before making a comeback to competitive cricket.
Pant was involved in a road accident in the early hours of December 30 as he was driving from New Delhi to Roorkee. He is currently recovering after undergoing treatment for his injuries.
Ganguly said that the Delhi Capitals franchise, of which Pant has been the skipper in last few seasons, will definitely miss the wicketkeeper-batter in the upcoming Indian Premier League. Ganguly is serving as DC’s director of cricket.
“I am sure that the national team is missing him as well. He’s young and he has got a lot of time left in his career. He’s a special player and he must take his time to heal properly. We wish him all the best and I’ll meet him as well,” Ganguly said in a release issued by the IPL franchise.
Ganguly has been keenly observing all the players during the pre-season camp at the Arun Jaitley Stadium here in the lead-up to IPL 2023.
Speaking about the season, he said, “It’s been great to work with the boys and I am looking forward to the season starting. Net practice is good, but we want to get into match mode. And (coach) Ricky (Ponting) has been fantastic. He brings a lot of intensity during training.”

Cricket Batsmen.

When asked about David Warner, the Delhi Capitals captain for this season, Ganguly said, “David Warner is looking forward to leading the side. He’s always up for the challenge and he’s a great player. He has got a lot of runs and experience under his belt.”
Delhi Capitals will take on Lucknow Super Giants in their first game on Saturday.
(With inputs from PTI)

msrtc news today marathi, एसटीच्या सवलती वाढवल्या, पण गाड्या कुठे?, प्रवाशांनी महामंडळाकडे केली मागणी – increase the number of st buses in maharashtra

0

MSRTC News: सवलती वाढल्या एसटीच्या गाड्या वाढवा अशी मागणी एसटी महामंडळाला प्रवाशांकडून केली जात आहे. सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना पत्र लिहले आहे.

 

एसटी महामंडळाच्या ताज्या बातम्या
अहमदनगर: एसटीने प्रवास करण्यासाठी विविध घटकांना आधीपासूनच सवलती देण्यात आलेल्या आहेत. आता महिलांना प्रवास भाड्यात सवलत दिल्याने एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ही गर्दी पेलण्याची क्षमता सध्याच्या व्यवस्थेत नसल्याने नियमित प्रवासी आणि सवलतीचे प्रवासी यांनाही त्रास आणि विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सवलती वाढल्या तशी यंत्रणाही वाढवावी, अशी मागणी होत आहे. सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना पत्र लिहून काही सूचना केल्या आहेत.हेरंब कुलकर्णी यांनी म्हटले आहे, राज्यसरकारने नुकताच महिलांसाठी मोफत प्रवास सुरू केला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या अगोदर ज्येष्ठ नागरिकांना ६५ वर्षानंतर अर्धे तिकीट व ७५ नंतर मोफत अशा सुविधा दिल्या आहेत. पण ज्या गाडीत इतके वृध्द नागरिक व महिला आता मोठ्या संख्येने प्रवास करतात. त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणारी पासधारक तरुण मुलांची व इतर पुरुषांची संख्या खूप मोठी आहे. अगोदरच बसेसची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे गर्दी खूप असते. एकदा बस आली की ही तरुण मुले बॅग खिडकीतून आत टाकतात. त्यामुळे निम्म्या बसमधील जागा अडून जातात. काही मुले चालकाचे दार उघडुन आत घुसतात. या ढकला ढकलीत वृद्ध व महिलांना जागा मिळत नाही व आत घुसताना होणाऱ्या गर्दीत अनेकजण जखमी होतात.

तीन मुलींच्या पाठी मुलाचा जन्म, तरीही घरात आनंद नाही, कारण ठरली लेकाची जन्मरास, बापाचा भलताच गैरसमज
यावर उपाय सूचविताना कुलकर्णी यांनी म्हटले आहे, सवलती देताना त्या प्रमाणात बसेसची संख्या तातडीने वाढवण्याची गरज आहे. मुंबईत बेस्ट प्रवासी जसे बस येण्याअगोदर रांगेत उभे राहतात तशा रांगा फलाटावर करण्याचा नियम करून रांगेत आत जाण्याचा नियम करावा. प्रवाशांनी उतरताना खिडकीची काच लावण्याचे वाहकाने सतत सांगितले तर बॅग, पिशवी टाकून जागा धरण्याचे प्रकार थांबतील त्यातून अनेकदा मारामारी होते. इतके हे गंभीर आहे. प्रत्येक स्टँड वर आपण नेमलेले डेपोचे वॉचमन यांना अशा रांगा करणे,खिडकीतून आत जाणे असे प्रकारात लक्ष घालण्याचे काम देऊ शकता. रांग न केल्याने त्या गर्दीत चोरीचे प्रमाण खूपच मोठे आहे. या सूचना एस टी लिहिणे व सतत माईकवर टेप करून ऐकवणे सहज शक्य आहे. सवलती देताना सुरक्षित व सुलभ प्रवासाची हमी देणेही गरजेचे आहे. थोडे दिवस लागतील पण त्यातून एक शिस्त प्रवाशांना येऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महिलांसाठी गुड न्यूज; ST पाठोपाठ खाजगी ट्रॅव्हल्सकडून 50 टक्के सूट

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

In 99th ‘Mann Ki Baat’, PM Modi warns against rising Covid cases, raises awareness about organ donation | India News

0

NEW DELHI: Amid rising Covid cases in India, Prime Minister Narendra Modi on Sunday asked the citizens, during his 99th episode of ‘Mann ki Baat‘, to remain vigilant. India reported 1,890 new Covid cases in the last 24 hours, highest in 149 days.
The PM started his third ‘Mann Ki Baat’ of this year by remembering two organ donors — one a 39-day-old baby girl from Punjab’s Amritsar, youngest till date, and another 63-year-old woman from Jharkhand.
He talked to the parents of the infant, Sukhbir Singh Sandhu and Supreet Kaur, and the son of the elderly woman over phone, saying that their families took very inspiring decision.
The PM said when a person donates one’s body after death, it creates a possibility for eight to nine people to get a new life. “It is matter of satisfaction, that today awareness about organ donation is also rising in the country. The families of the people who have donated their organs have actually accomplished a lot of ‘punya’, In our country altruism is held in such a high place that people do not hesitate to sacrifice their everything for the happiness of others. For this reason, we are told the stories of those who gave their bodies like King Shibi and Dadichi Rishi from childhood,” said the PM, urging the countrymen to come forward in this direction. “One decision of yours can save the lives of many people.”
He added the awareness about organ donation is increasing in the country today. “In 2013, there were less than 5,000 cases of organ donation in our country. But in 2022, their number has increased to more than 15,000.”
Here are the other points he touched during his address:
Women empowerment
Prime Minister Modi talked about a number of women who achieved newer heights in their respective fields over the last few days like film director Kartiki Gonsalves who documentary won an Oscar award and India’s Under-19 women’s cricket team members.
“Today, our woman power has a very big role in the country. India’s Nari Shakti is leading from the front, imparting new energy to India’s dreams,” he said giving example of some women achievers.
“Producer Guneet Monga and director Kartiki Gonsalves brought laurels to the country by winning an Oscar for their documentary, ‘The Elephant Whisperers’ … Earlier this year, India’s Under-19 women’s cricket team created history by winning the T-20 World Cup,” said PM Modi.
Asked for suggestions on 100th episode
Prime Minister Modi said he was happy that there is a lot of enthusiasm among the countrymen regarding the 100th episode of Mann Ki Baat. “I am getting a lot of messages, phone calls. I am very eager to know your suggestions and opinions regarding the 100th episode.”
‘Mann ki Baat’ is a monthly address, aired on All India Radio on the last Sunday of every month, through which Prime Minister Modi interacts with countrymen. The programme started on the occasion of Vijayadashami on October 3, 2014.
The show airs on All India Radio and Doordarshan’s entire network, as well as on the AIR News website and newsonair mobile app. Following the Hindi broadcast, AIR broadcasts the programme in regional languages.
‘Mann Ki Baat’, will complete its 100th edition on April 30.
In the run-up to the centenary episode, AIR launched a campaign from March 15, focussing on the impact of the programme on the transformation of India, according to a statement.
The campaign brings out 100 identified themes highlighted by the PM in Mann Ki Baat episodes till date. The relevant sound bytes of the PM from each episode of Mann ki Baat is being broadcast in all bulletins and other programmes across the AIR network including 42 Vividh Bharati stations, 25 FM Rainbow channels, 4 FM Gold channels and 159 primary channels.
The campaign will concludes on April 29, a day before the 100th episode.
(With inputs from agencies)

‘I hope I keep improving’: Manu Bhaker hopes Bhopal World Cup bronze is a sign of good days ahead | More sports News

0

BHOPAL: The wide smile on Manu Bhaker‘s face said it all. Before the 25m pistol final on Saturday here at the ISSF World Cup, and even before the rapid stage of qualification, Manu was trying her best to hide her nervousness. Her father was by her side for all this while, perhaps because he had spotted the jitters in her daughter and tried comforting with his presence.
It’s been two years, since the Delhi World Cup in 2021, that Manu was on the podium of a senior international event. She had come close a few times and was close again now. Quite clearly, she didn’t want to let it slip.
She started the ranking match nervously, but held her nerve to find 14 hits, the same as eventual gold medal winner Doreen Vennekamp of Germany, and leave compatriot Esha Singh behind to enter the medal match.
While the second ranking match was on, Manu laid back in her chair, closing her eyes and throwing her head back in some sort of meditation routine. She wanted it badly, and once China’s Yaxuan Xiong was eliminated in the medal match, a podium place for Manu was confirmed.
It turned out to be bronze for Manu, before Ziyue Du of China lost a close battle to Vennekamp to settle for silver.

After returning from the medal ceremony, a relieved Manu Bhaker talked to Timesofindia.com, among other reporters, to put her sense of relief into words.
Talk us through your state of mind and preparation en route to winning this bronze medal…
Entire day, the second half, I was very nervous. I was trying to do whatever I had planned. I was able to do, say, 70% of that. The match was good, so was the qualification. There’s always scope to do better in the final. Today in some seires I was good, some series could have been better, technically. I think the whole day I kept fighting to do better and better. As you saw, in some series there were 3 hits, 5 in another, 2 in the next, then 5 again. Like this, I was putting in a lot of effort. I got the medal, so it was worth it.
Were there more nerves involved in qualifying for the final or was the pressure more in the medal match?
Definitely, it (nervousness) was more in the final. There were a lot of people cheering, and I wanted to give them something at least. I was happy that there were so many people to support us. It’s good for shooting that so many people are turning up.
Before the rapid stage of qualification, you were seen sitting in the lawns doing some juggling with tennis balls. Is that part of preparation?
Juggling – it’s just timepass, to keep my head clear so that no other thoughts occupy my head. It is a fun way to improve concentration. I was sitting in the sun for Vitamin D, nothing as a ritual (laughs).

Embed-Manu-2603-TOI

TOI Photo
Have you introduced any change in your technique after the disappointment of the Tokyo Olympics?
There isn’t a major change, honestly. I would say I have done whatever the coaches tell us to and performed accordingly in matches. The way the national camp went, it was good. Coaches are supportive, so I am working with all of them. They are always there to support and guide me whenever there’s any need. Munkh (pistol coach Munkhbayar Dorjsuren) ma’am, I was working with her, then Ronak (Pandit) sir, Samaresh (Jung) sir. All of them are very, very good coaches, experienced.
What’s the role of the high performance director Dr. Pierre Beauchamp?
He supervises everything and if any athlete needs certain guidance with any specific thing, he is always there to help us psychologically or strategically. Plus, he also monitors every athlete.
Have you analysed anything about yourself after winning this medal?
I was in many World Cups during the last 2-3 years. I would say I am really happy how I am improving in the 25m sports pistol. I definitely need to work more in the 10m (air pistol). I was fourth in the Korea World Cup, I missed the final in Egypt by 10x. I hope I’ll keep improving.
What went wrong in the 10m event here?
Only one series was very, very bad (89). Apart from that, after the bad series, I was able to shoot a series of 99, which is good. There’s not a lot wrong with 10m, just some minute things that we’ll work on in the next camp with our coaches. I have taken note of that.

Embed-Manu2-2603-TOI

TOI Photo
What have been the inputs of foreign coach Munkhbayar?
Plans are made by the coaches, Munkh ma’am, and I am following that. She told me to do certain things, and I was able to do those 75% of the time, not 100%. It will definitely improve with time. Munkh ma’am is very experienced. She has played in so many Olympics, I think 5 or 6. That definitely adds up to something. We need guidance.
What are your takeaways from the Bhopal WC?
The major difference (between the Olympics and this edition of the WC) is that I was not very experienced at that time (Tokyo Olympics). I was a newbie – well, not exactly a newbie (smiles). I won the quota and was 19 when I played the Olympics. This cycle is shorter and I think from all the competitions I have played, there have been ups and downs. I have faced difficulties like weapon malfunction on the biggest stage and how to deal with that. I hope all this will add up to something really great.

India summons Canada high commissioner over protests by Khalistan supporters | India News

0

NEW DELHI: The Indian government summoned the Canadian high commissioner and expressed deep concern regarding the recent actions of separatist and extremist groups towards its diplomatic mission and consulates in Canada.
In a statement released by the Ministry of External Affairs on Saturday, the Government of India sought an explanation on how such elements were allowed, in the presence of police, to breach the security of its diplomatic mission and consulates.
Canada was reminded of its obligations under the Vienna Convention, and asked to arrest and prosecute the individuals who have already been identified as being involved in such acts, the statement said.

The ministry hoped that the Canadian government will take all steps needed to ensure the safety of its diplomats and security of its diplomatic premises so that they are able to fulfil their normal diplomatic functions.
On Sunday last, an event to be attended by the Indian envoy to Canada in British Columbia province had to be cancelled due to security concerns after a violent protest by Khalistan supporters.
The event was organised at the Taj Park Convention Centre Surrey to welcome the high commissioner of India, Sanjay Kumar Verma’s first visit to the west coast.
The event was ultimately cancelled for security reasons, Global News, the news and current affairs division of the Canadian Global Television Network, had reported.
Indian-origin journalist Sameer Kaushal, who was at the venue to cover the protest, was also assaulted by protesters.
Canada has also seen a rise in anti-India activities recently by Khalistan supporters who have vandalised some Hindu temples.
Last September, the ministry of external affairs issued a statement condemning the rise of hate crimes against Indians and anti-India activities in Canada.

Latest posts