Thursday, June 1, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2537

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

28

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

31

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

24

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

21

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

23

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

22

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

26

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

260

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Protesting wrestlers are changing their demands: WFI chief Brij Bhushan | More sports News

0

GONDA (UP): Wrestling Federation of India (WFI) chief Brij Bhushan Sharan Singh, who is facing sexual harassment allegations, on Thursday said the women wrestlers are changing their demands since they started their protest against him, asserting that the charges are already being probed by the Delhi Police.
“Police is probing the matter. Let it complete. Whatever comes in it, I will act accordingly,” Singh, who is also the BJP MP, said at a press conference here.
LIVE UPDATES: Wrestlers’ Protest
“I request you with folded hands that unnecessary questions should not be asked to me,” he told the reporters.
He reiterated that if the charges levelled against him by women wrestlers were proved in the Delhi Police probe, he would hang himself.
The WFI chief claimed that the protesting wrestlers have been changing their demands.

“When the wrestlers sat on a dharna at Jantar Mantar on January 18, they had put forward some demands. After some days, the demands were changed. They are changing their demands. I had asked women wrestlers what I did to them and when and where, but there is no concrete statement on this,” he said.
Replying to a question, the Kaiserganj MP said, “I have nothing to do with who is saying what against me and reacting to it will not be of any help.”
On Tuesday, Olympic medallists Sakshi Malik and Bajrang Punia, and Asian Games gold medallist Vinesh Phogat went to Har Ki Pauri in Haridwar along with their supporters to throw their medals in the Ganga. However, they relented after khap and farmer leaders sought five days’ time to address their grievances.
The Delhi Police has filed two FIRs against Singh. While the first FIR relates to allegations by a minor wrestler and has been registered under the Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act, the second is related to outraging modesty.

एकीकडे हळदीचा कार्यक्रम, दुसरीकडे जेवणाची पंगत; मेहुण्यांचा हल्ला, लग्न मंडपात तुफान राडा

0

ठाणे: लग्न हळदी समारंभातील मंडपातच दोन मेहुण्यांनी फायटर आणि लाकडी दांडक्याने भावजीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील धाकडे शहाड परिसरात घडली असून मंडपातच हल्ला झाल्याचे पाहून पाहुण्यांमध्ये एकच पळापळ झाली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हल्लेखोर मेहुण्यांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

वरातीचा नाच भोवला; नवरदेव नवरीविनाच परतला

नारायण पाटील, राजेश पाटील (दोघेही रा. वडवली, आंबवली) असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर मेहुण्यांची नावे आहेत. तर गौतम एकनाथ भंडारी (वय ५२ रा. रा. वडवली, आंबवली) असे हल्यात जखमी झालेल्या भावजीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार गौतम भंडारी हे कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील वडवली, आंबवली गावात राहतात. ते जिम ट्रेनरचे काम करतात. तर, हल्लेखोर मेहुणेही वडवली, आंबवली गावातच राहतात. तक्रारदार गौतम यांची भाची सायली हिच्या लग्नाचा हळदी सभारंभ २८ मे रोजी रात्रीच्या सुमारास कल्याण पश्चिम भागातील धाकडे शहाड परिसरात होता. याच हळदी सभारंभाला तक्रारदार गौतम आणि त्यांचे दोन्ही मेहुणे गेले होते.

मध्यरात्री इच्छा राहिली अ’पुरी’, लग्न मंडपात तुंबळ हाणामारी; दगडफेकही झाली, कारण काय?
एकीकडे हळदीचा कार्यक्रम मंडपात सुरू होता. तर दुसरीकडे एका मंडपात जेवणाची पंगत बसली होती. त्याच सुमारास रात्री साडे आठ वाजता तक्रारदार गौतम हे जेवणाच्या मंडपात असतानाच, त्यांच्या हल्लेखोर मेहुण्यांनी येऊन अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यावेळी हल्लेखोर नारायण पाटील याने गौतम यांच्यावर फायटरने हल्ला केला. तर दुसरा हल्लेखोर राजेशने लाकडी दांडक्याने हल्ला करून त्यांना लाथाबुक्याने बेदम मारहाण केली. जेवणाच्या मंडपात हल्ला झाल्याचे पाहून निमंत्रित पाहुण्यांमध्ये एकच पळापळ झाली.

Video: पापडावरून लग्नात झाला तुफान राडा; एकमेकांना टेबल, खुर्च्यांनी जोरदार मारहाण
दरम्यान, तक्रारदार गौतम यांना काही नातेवाईकांनी नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर गौतम यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी दोन्ही हल्लेखोर मेहुण्यांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्याचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही. अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. गवळी करीत आहेत.

NCERT drops chapters on democracy, periodic table from class 10 textbooks

0

NEW DELHI: The National Council of Educational Research and Training (NCERT) on Thursday said it has dropped chapters on Periodic Classification of Element, Democracy, political parties (full page) and Challenges to Democracy from class 10 textbooks “to reduce the content load on students in view of the Covid pandemic”.
The three topics deleted from the science textbook are Periodic Classification of Elements, Sources of Energy and Sustainable Management of Natural resources.
In the Social Studies textbook, three chapters from Democratic Politics-1 have been dropped including Popular Struggles and Movements, Political Parties and Challenges to Democracy.
Students can still learn about these subjects, but only if they opt for the relevant subject in class 11 and 12.

The NCERT also recently decided to remove the Theory of Biological Evolution from the class 10 curriculum. The move was widely criticised by experts.
The NCERT had said that the decision to cut chapters was taken as it was “imperative to reduce the load on students in light of the coronavirus pandemic”.
“Difficulty level, overlapping content, and content irrelevant in the present context” are some of the reasons listed by NCERT for dropping these chapters from the curriculum.
Some other topics that have already been axed citing the need for reducing content-load include chapters on Fibre and Fabrics in classes VI, VII and VIII, and a chapter in the history textbook of class VI that had a reference to Mahatma Gandhi and the charkha.
A chapter in the class IX science textbook ‘Why do we fall ill’, has also been deleted.
The chapter introduces students to viruses and air-borne diseases such as Covid-19.

Delhi Sakshi Murder Case Update Sahil Praveen And Neetu Shocking Instagram Chats; साक्षी मर्डर केसमध्ये नवा ट्विस्ट, साक्षी, साहिल, प्रविण आणि नीतूचे इन्स्टा चॅट समोर

0

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये झालेल्या साक्षी मर्डर केसमध्ये आतापर्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी साहिल खान याला अटक केल्यानंतर त्यानेही आपल्या सर्व गुन्ह्यांची कबुली दिली असून पोलीस आता घटनेच्या खोलात तपास करत आहे. अशात आता साक्षी, साहिल, नीतू आणि प्रविण यांचे इन्स्टाग्राम चॅट्स समोर आले आहेत. यामध्ये एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. ज्यामुळे या हत्याकांडामध्ये नवीनच ट्विट्स आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल ते ६ मेपर्यंत हे चॅटिंग समोर आले असून यामध्ये ६ तारखेला साक्षीने इन्स्टाग्रामवर साहिलला ‘Hi’ असं लिहलं होतं. इतकंच नाहीतर १४ एप्रिलच्या रात्री २ वाजता प्रविणने साक्षीला रिप्लाय म्हणून ‘Hi’ असा मेसेज केला. ‘तुझ्याशी बोलायचं आहे’ असंही तिने यामध्ये लिहलं होतं. इतकंच नाहीतर साक्षीने या मेसेजचा स्क्रीनशॉट नीतूला पाठवल्याचीही माहिती समोर आली आहे.

Sakshi Murder Case: सिद्धू मुसेवाला, हुक्क्याचा चस्का ते हत्येपूर्वीचा नवा CCTV; या ५ मुद्द्यांनी साक्षी मर्डर केसला नवं वळण

तर दुसरीकडे नीतू आणि साक्षी यांच्यातील संभाषणही समोर आलं आहे. ६ तारखेला नीतूने ‘साक्षी, तू कुठे आहेस, माझ्याशी बोलणार नाहीस?’ असा मेसेज केला होता. यानंतर साक्षीने उत्तर दिलं, की ‘यार, आई-वडिलांनी मला घरात कोंडून ठेवलं आहे. ते फोनही देत नाही आहेत. मी काय करू, मी पळून जाईन’ असा रिप्लाय साक्षीने दिला आहे. हत्येनंतर समोर आलेल्या या चॅटिंगमधून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. साक्षी पळून जाण्याबाबत का बोलत होती? तसेच नीतू ‘तू कुठे आहेस साक्षी, माझ्याशी बोलणार नाहीस’ असं का म्हणाली? या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळी पोलिसांनी साहिल याला साक्षीला ज्या ठिकाणी मारले त्या ठिकाणी नेले होते. या प्रकरणात साहिल, प्रविण, अजय अशा तिघांचीही नावं समोर आली असून त्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. अशात आता साहिल आणि साक्षी यांच्याबद्दलचे आणखी काही भयंकर मुद्दे पोलीस तपासात समोर आले आहेत.

Crime Diary: प्रेयसीचा पती गावी येणार तोच प्रियकराचं प्लॅनिंग, युपीहून मुंबईत आला अन्…; कांदिवली व्यापाऱ्याच्या हत्येचं भयानक सत्य

तू खूप आगाऊ आहे… साक्षीचा ऑडिओ मेसेज…

साक्षीने साहिलला एक ऑडिओ मेसेज पाठवल्याचीही माहिती आहे. ज्यामध्ये ती त्याला ‘तू खूप आगाऊ आहेस. आता कुठे गेली तुझी गुंडगिरी?’ असं म्हणत आहे. या ऑडिओमुळे साहिलला राग आला असावा, असाही पोलिसांचा संशय आहे. साहिलने १५ दिवसांआधीच हरिद्वार इथून हत्येसाठी चाकू आणला होता. त्यामुळे तो त्याने कुठे फेकला याचा पोलीस अद्यापही शोध घेत असल्याची माहिती आहे.

Crime Diary: साहिल, प्रविण अन् अजय; प्रेमाचं जाळं खूनापर्यंत गेलं; साक्षी मर्डर केसची स्टार्ट टू एण्ड कहाणी

GST collection rises 12% to Rs 1.57 lakh crore in May

0

NEW DELHI: GST collection in May rose 12% to Rs 1.57 lakh crore, the finance ministry said on Thursday.
The gross Good & Services Tax (GST) revenue collected in the month of May, 2023 is Rs 1,57,090 crore of which Central GST is Rs 28,411 crore, State GST is Rs 35,828 crore, Integrated GST is Rs 81,363 crore (including Rs 41,772 crore collected on import of goods) and cess is Rs 11,489 crore (including Rs 1,057 crore collected on import of goods).
“The revenues for the month of May 2023 are 12 per cent higher than the GST revenues in the same month last year,” the ministry said in a statement.
During the month, revenue from import of goods was 12 per cent higher and the revenues from domestic transactions (including import of services) are 11 per cent higher than the revenues from these sources during the same month last year.
Goods and Services Tax (GST) collection in May last year was about Rs 1.41 lakh crore.
Last month, GST collection was at a record high of Rs 1.87 lakh crore.

Guys kissing in uttar pradesh viral lip lock on moving scooty in rampur; धावत्या स्कूटरवर दोन तरुणांचा रोमान्स, अश्लील चाळे व्हिडिओत कैद

0

लखनौ : धावत्या बाईकवर रोमान्स करणाऱ्या जोडप्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अधूनमधून व्हायरल होताना दिसतात. देहभान आणि आजूबाजूची परिस्थिती विसरुन असे प्रेमी युगुल अश्लील चाळे करत असल्याच्या क्लीप्स समाज माध्यमांवर याआधी अनेकदा व्हायरल झाल्या आहेत. मात्र आता जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ते पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. दोन तरुण भररस्त्यात अश्लील कृत्य करत असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळतंय?

धावत्या स्कूटरवर लिप लॉक किस करणाऱ्या दोन तरुणांचा एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. तिघे जण स्कूटरवर बसले आहेत. ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणांपैकी मागचे दोघं एकमेकांचं चुंबन घेताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशातील हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. मात्र हे तरुण नेमके कोण आहेत, याविषयी माहिती उपलब्ध झालेली नाही.

विवाहितेला लॉजवर बोलवून गळा चिरला, शेवटचा सेल्फी ठरला टर्निंग पॉईंट
सात सेकंदाची व्हिडिओ क्लीप ट्विटरवर शेअर करण्यात आली आहे. स्कूटरच्या मागून धावणाऱ्या कार चालकाने हा व्हिडिओ शूट केला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील हा व्हिडिओ असल्याचा दावा ट्विटरवर करण्यात आला आहे.

अर्रर्रर्रर्र… पगार झाल्याच्या आनंदात तळीरामाचा प्रताप; दोन दिवस थेट गटारीच्या पाइपमध्ये दोन वास्तव्य

या तिन्ही तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीची पावलं उचलली आहेत. भररस्त्यात स्कूटरवर एकमेकांचं चुंबन घेत अश्लील कृत्य करणाऱ्या दोघा तरुणांचा आणि त्यांच्या साथीदाराचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. आता पोलिस त्यांच्यावर काय कारवाई करतात याकडे नेटिझन्सचं लक्ष लागून राहिलं आहे.

मधुचंद्राला बायकोचा नकार, नाशिकच्या नवरदेवाने खडसावतच म्हणाली, दोनदा लग्न झालंय, तुमचे…

पाहा व्हिडिओ :

नेटिझन्सचा संताप

या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. कोणी कलियुग आल्याचं म्हणत आहे, तर कुणी ‘आता हेच पाहायचं राहिलं होतं’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत. काही जणांनी या तरुणांना काय शिक्षा सुनवावी, हेसुद्धा सुचवलं आहे.

बाईकला धडकून कार खिंडीतून खाली कोसळली, नवविवाहित तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
व्हायरल व्हिडिओमध्ये रामपूर विकास प्राधिकरण असा बोर्ड लिहिल्याचं दिसत आहे. त्यामुळे या कृत्याशी संबंध जोडत अनेकांनी रामपुरात अखेर विकास झाला, असा टोलाही लगावला आहे. आता पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Kalyan Married Woman Beaten In Front Of Police Station; पोलीस स्टेशनच्या बाहेरच सुनेला मारहाण; पोलीस म्हणतात…

0

ठाणे : कल्याणमध्ये पोलीस स्टेशनच्या बाहेरच एका विवाहित महिलेला सासरकडच्या लोकांनी मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या मारहाणीत गायत्री परमार (वय २०) ही महिला जखमी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस स्टेशनच्या बाहेर हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

साधारण एक वर्षापूर्वी गायत्रीचा विवाह कल्याणमध्येच राहणाऱ्या चंदन परमार याच्यासोबत झाला होता. लग्नाच्या महिनाभरानंतर चंदन हा किरकोळ कारणावरुन गायत्रीशी वाद घालू लागला, असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर तिला मारहाण करू लागला. गायत्रीने याबाबत बाजरपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. या पीडित महिलेने त्यानंतर खडकपाडा येथील महिला तक्रार निवारण कक्षात देखील अर्ज केला होता.

Maharashtra SSC Result Date 2023: प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यापासून गायत्री ही आपल्या माहेरी बिर्ला शाळेजवळ, कल्याण येथे राहात होती. महिला निवारण कक्षात दोन वेळा चर्चा झाली. शेवटच्या मिटींगवेळी गायत्रीने आपण चंदन परमार याच्यासोबत नांदत नसल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे गुन्हा ही दाखल करणार असल्याच ती म्हणाली होती.

निवारण कक्षातील बैठकीनंतर सर्व जण खाली आले. त्यावेळी परमार कुटुंबाने गायत्री आणि तिच्या आई वडिलांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. गायत्रीने ही बाब पोलिसांना सांगितली. पण पोलिसांनी योग्य ते सहकार्य केले नाही, उलट “अर्धा तास थांबा, त्यांना आधी जाऊ द्या, मग तुम्ही जा”, असा सल्ला दिला. त्यानुसार गायत्री आणि तिचे आई वडील अर्धा तासाने बाहेर पडले.

मात्र, बारावे गाव रिक्षा स्टॅण्ड, पटेल मार्टजवळ परमार कुटुंबीयांनी गायत्री आणि तिच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. चंदनच्या भावाने गायत्रीला दगड मारल्यामुळे तिला दुखापत झाली. जर पोलिसांनी आधीच तक्रार घेतली असती तर हे सर्व घडलं नसतं, असं गायत्रीच म्हणणं आहे. पती चंदन विनोद परमार, सासरे विनोद विरा परमार, सासु हेमा विनोद परमार, दिर दिपेश विनोद परमार आणि अन्य दोघांविरोधात खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बृजभूषणसंबंधीचं ते ट्विट पोलिसांनी डिलीट केलं, पत्रकारांना पाठवलेला तो मेसेजही डिलीट, दिल्ली पोलिसांचं चाललंय काय?

‘Sarkar nahin, riwaz badlenge’: Now Congress to use BJP’s Himachal Pradesh slogan in Rajasthan | India News

0

NEW DELHI: The Congress is seen to be getting its acts together in Rajasthan for the assembly election to be held later this year. While doing so, it has planned to take a leaf out of the BJP’s book and use it in the poll-bound state.
The BJP had contested the Himachal Pradesh in November-December last year with the main slogan: “Sarkar nahin, riwaaz badlenge” (We will not change the government, but we will change the practice).
Himachal Pradesh
The practice the BJP referred to was changing the government in every assembly election. Himachal Pradesh came into being as a state in 1971. The first assembly election was held in 1972 with the Congress coming to power and Yashwant Singh Parmar becoming the state’s first chief minister.
The Janata Party replaced the Congress in the 1977 assembly election and Shanta Kumar became the first non-Congress CM.
Since then, the state has witnessed rotation of power between the Congress and the Bharatiya Janata Party (BJP) in every election. Before the last year’s election, the BJP under the chief ministership of Jairam Thakur sought to break the cycle of revolving door and gave the slogan of ‘Sarkar nahin, riwaaz badlenge’.
However, the practice continued once again with the Congress replacing the BJP and Sukhvinder Singh Sukhu taking over the reins of the state as its CM.
Rajasthan
Rajasthan will face assembly election later this year along with Madhya Pradesh, Chhattisgarh, Telangana and Mizoram. The Congress was in power in the state from the first assembly election in 1952 till 1977 when the Janata Party replaced the Indira Gandhi-led Congress government at the centre.
In the 1993 assembly election, the BJP formed government with Bhairon Singh Shekhawat as the CM. Five assembly elections have been held since then and governance has been alternating between the Congress and the BJP every time.
The Congress under Ashok Gehlot is all set to complete its term and the state readies itself to face another election. Prime Minister Narendra Modi sounded the poll bugle by addressing a public rally at Ajmer after paying a visit to Lord Brahma’s temple at Pushkar on Wednesday.
The BJP is optimistic about returning to power, among other factors, on the basis of revolving door practice, as was the Congress in Himachal Pradesh last year.
Like the BJP had tried in Himachal Pradesh, the Congress seeks to break this cycle of rotational government in Rajasthan where it is in power.
The Congress, instead of coining a new rallying cry, has borrowed the BJP’s catchphrase in Himachal Pradesh.
While talking to media persons at Jodhpur on May 27, Congress national spokesperson Alka Lamba said, “I was media in-charge of Himachal Pradesh assembly election for three months. I worked there from the hills down to the valleys. BJP’s slogan there was, ‘Sarkar nahin, riwaaz badlenge’ (The government will not change but the practice will change) because the BJP and Congress governments would change there every five years.”
She said the people of Rajasthan want to change the practice. They want the (Gehlot) government and its works, such as giving LPG cylinder for Rs 500, to continue, she added.
The Congress leader said, “Now, we are giving the BJP’s Himachal Pradesh election slogan here in Rajasthan. They (BJP) did not succeed in Himachal Pradesh. But the Congress will succeed in Rajasthan. The Congress’s slogan here is: ‘Sarkar nahin, riwaaz badlenge’.”
Though the BJP failed to change the practice in Himachal Pradesh, will the Congress succeed in it in Rajasthan?

Chandrayaan-3 at spaceport; key Gaganyaan development this year: URSC director | India News

0

BENGALURU: Isro’s UR Rao Satellite Centre (URSC) director M Sankaran on Thursday said in Bengaluru that the Chandrayaan-3 spacecraft, which Isro is aiming to launch mid-July, has reached the spaceport in Sriharikota and that the space agency has taken all precautions to ensure that the mission is successful.
Speaking on the sidelines of an event here at the Visvesvaraya Industrial & Technical Museum, he said: “After the final assembly of payloads at URSC in Bengaluru, the spacecraft has reached Sriharikota and preparation is going … We do expect that sometime in July the launch can take place.”
The TOI had reported on May 18 that the final assembly of Chandrayaan-3 was under way and that the space agency was hoping for a mid-July launch.
While Chandrayaan-3 is a follow-on mission to Chandrayaan-2, unlike its predecessor, which carried an orbiter along with a lander and rover, Chandrayaan-3 spacecraft is a composite of three modules: Propulsion, lander and rover.
While the lander and rover will carry four and two payloads, respectively, the propulsion module, whose job as per initial project plan was to only carry the lander and rover to the lunar surface (until separation), will also have a payload called Spectro-polarimetry of HAbitable Planet Earth (SHAPE).
And, Isro has taken a cautious approach in realising Chandrayaan-3 in the backdrop of Chandrayaan-2’s failure to soft-land on Moon in September 2019.
Sankaran said Isri has examined various aspects of what happened to Chandrayaan-2 and all precautions have been taken to ensure Chandrayaan-3 is a success. “Every aspect of the mission has been looked at particularly from the experience that has happened during the Chandrayaan-2 and all possible precautions have been taken,” he said.
Pointing out that Chandrayaan-3 has been made more robust based on what happened during the previous landing attempt, he said every aspect of the mission has been strengthened. “During Chandrayaan-2 also, we were very hopeful that it would be successful but that is the nature of these missions. The gap between success and failure is so narrow and so thin,” he said, adding that the post-flight analysis of Chandrayaan-2 has given Isro a lot of insight.
Further, spelling out details about Gaganyaan, he said “something important connected to the mission” is expected to take place by the end of this year.
“As you know, Ganagayaan is an intense mission with a lot of new development and activities taking place. Many tests are happening which are not visible to the public but a lot of work is going on and we do expect that there will be something which will be visible to people during this year,” Sankaran said.

Nisha Upadhyay News: Bhojpuri singer Nisha Upadhyay suffers a bullet injury at a live event in Patna |

0

Nisha Upadhyay, who is mainly known for her folk songs, suffered bullet injuries in a celebratory shooting. The incident took place when the singer was performing during a cultural programme in Saran, which comes under Janata Bazaar police station limits.
Reportedly, the bullet hit Upadhyay’s left thigh when some people during the event opened fire. She was immediately rushed to the hospital in Patna, and her condition is stable now.
A police officer said that they have received information about the incident, but no written complaint has been filed yet. They are investigating how the gunshots were fired and who was involved in the firing.
Nisha Upadhyay is a native of Gaur Basant village in Saran district. She resides in Patna and frequently performs at various cultural programmes in the city.

Latest posts