Friday, June 9, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2563

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

36

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

39

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

31

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

28

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

31

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

30

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

34

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

263

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Held up by cyclone, monsoon finally arrives over mainland | India News

0

NEW DELHI: The southwest (summer) monsoon finally hit the Kerala coast on Thursday, marking the beginning of the rainy season in India. The onset is delayed by seven days against the normal date of June 1, similar to years 2016 and 2019 in the past decade when monsoon arrived as late as on June 8.
A delayed monsoon, however, has no correlation with the quantity and distribution of rainfall in the June-September season as well as the pace of its progress over remaining parts of the country.
Announcing the onset of southwest monsoon over Kerala, the India Meteorological Department (IMD) Thursday said conditions were favourable for further advance of the rain-bearing system into the remaining parts of Kerala, some more parts of Tamil Nadu, some parts of Karnataka and parts of the northeastern states during the next 48 hours.

Gfx 2

“The formation of a low-pressure system in the Arabian Sea, which subsequently intensified into the very severe cyclone ‘Biparjoy’, delayed the onset of the monsoon over Kerala as it took moisture away from the region,” IMD chief Mrutyunjay Mohapatra told TOI.

The Met department announced the monsoon’s onset after the rainfall and cloud formations met all the conditions including depth of westerly winds over southeast Arabian sea. Besides, there has been widespread rainfall over Kerala during the past 24 hours — yet another condition to be considered for announcement of the onset.

Southwest monsoon has set in over Kerala today: IMD

05:03

Southwest monsoon has set in over Kerala today: IMD

The IMD had on May 16 predicted the onset of monsoon over Kerala on June 4 with a model error of ± 4 days. So, the arrival this year is within the forecast range. Summer monsoon normally sets in over Kerala on June 1 with a standard deviation of about seven days even as it arrives over Andaman & Nicobar Islands around two weeks early.
The IMD has already predicted “normal” monsoon this year, despite evolving El Nino conditions (unusual warming of surface waters in eastern Pacific Ocean) that is generally linked to weak monsoon rains.
The past data shows that the years 2016 and and 2019 reported “normal” and “above normal” rainfall, respectively, despite making a delayed onset by seven days. Even distribution of rainfall was good in both these years, helping foodgrain output to reach the then record level of 275 million tonnes in 2016 and 297 million tonnes in 2019.
Banking on the forecast of a “normal” monsoon this year, the agriculture ministry has set a target of 332 million tonnes of foodgrain output in 2023-24 crop year.
The IMD has been issuing operational forecasts for the onset date over Kerala since 2005. Records show that the Met department’s forecasts of the date of monsoon onset over Kerala during the past 18 years (2005-2022) were proved to be correct except in 2015. It has been using an indigenously developed state-of-the-art statistical model with a model error of ± 4 days for the purpose of making a monsoon onset forecast.

Indira float row not good for ties: EAM S Jaishankar to Canada | India News

0

NEW DELHI: India hit out hard at Canada Thursday for allowing Khalistan separatists to celebrate the assassination of former PM India Gandhi with foreign minister S Jaishankar, saying Canada’s indulgence of such activities will not be good for the bilateral relationship.
With Canadian NSA Jody Thomas adding fuel to the fire by accusing India, along with China, Russia and Iran, of foreign interference in Canada, the foreign minister responded by saying this was a case of “ulta chor kotwal ko daatein (thief badmouthing a cop)”.

This is what S Jaishankar said in response to Canada NSA's 'India is interfering' comment

01:20

This is what S Jaishankar said in response to Canada NSA’s ‘India is interfering’ comment

“I think there is a bigger issue involved. And the bigger issue involved really is the space that Canada has continuously…and frankly we are at a loss to understand other than the requirements of vote bank politics, why anybody would do this,” he said.
“I think there is a larger underlying issue about the space which is given to separatists, to extremists, to people who advocate violence and I think it is not good for relationships and not good for Canada,” he added.

Canada's event celebrating Indira Gandhi’s assassination: S Jaishankar Responds

02:19

Canada’s event celebrating Indira Gandhi’s assassination: S Jaishankar Responds

Jaishankar was asked in a press conference about reports related to visuals that surfaced on social media of a float in the Canadian city of Brampton that celebrated the assassination of former PM Indira Gandhi. It was reportedly part of a parade that was organised by some Khalistani elements in Brampton.
The Congress condemned the “glorification” of the assassination of former PM Indira Gandhi in Canada and termed as “unfortunate” the “silence of Prime Minister””on the issue. Congress spokesperson Supriya Shrinate slammed what it said was the absence of a substantial reaction from the government.“All that our government has done is make this one general comment — without even naming Indira Gandhi. Our national interests and security must be above any political concerns. India must take this up officially with the Canadian government,” she said.

Canadian govt must act upon Indira Gandhi’s assassination celebration in Canada, says Meenakashi Lekhi

01:01

Canadian govt must act upon Indira Gandhi’s assassination celebration in Canada, says Meenakashi Lekhi

Canadian high commissioner Cameron MacKay tweeted Thursday he was appalled by reports about the event. “There is no place in Canada for hate or for the glorification of violence. I categorically condemn these activities,’’ he said.
Congress leader Milind Deora shared a video from the Canadian city, and tweeted, “As an Indian, I’m appalled by the 5 km-long parade which took place in the city of Brampton, Canada, depicting the assassination of Indira Gandhi. It’s not about taking sides, it’s about respect for a nation’s history and the pain caused by its Prime Minister’s assassination.”
Responding to Deora’s tweet, Congress spokesman Jairam Ramesh said, “I entirely agree. This is despicable and EAM Jaishankar should take it up strongly with the Canadian authorities.” Congress MP Shashi Tharoor said, “There should be no politics in condemning this despicable act across party lines.”

WTC Final Day-2: अरेरे! विराट आऊट होताच अनुष्का शर्माचा चेहराच उतरला, रिअ‍ॅक्शन व्हायरल – wtc final day 2 anushka sharma face came off when virat kohli got out reaction of anushka sharma goes viral

0

ओव्हल : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने निराश केले. त्याची बॅट कमाल दाखवू शकली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात अवघ्या १४ धावा करून विराट कोहली बाद झाला. यादरम्यान त्याने ३ चेंडूंचा सामना केला. विराट आऊट होताच संपूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना पाहण्यासाठी आलेल्या विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही विराट बाद झाल्यानंतर पूर्णपणे निराश दिसली. विराट बाद झाल्यानंतर अनुष्काचा चेहरा पूर्णपणे उतरला होता.यापूर्वी अनुष्का शर्मा विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीला चीअर करताना दिसली होती, पण आऊट झाल्यानंतर तिची जी प्रतिक्रिया आली ती आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना ओव्हल क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे.

WTC फायनलमध्ये टीम इंडियाची स्थिती दयनीय, दोन दिवसांच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाची सामन्यावर मजबूत पकड
भारताने पहिल्या डावात गमावल्या ५ विकेट

टीम इंडियाची पहिल्या डावातील सुरुवात काही खास नव्हती. आघाडीची फळी कोलमडल्यानंतर रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे यांनी डाव सांभाळण्याचे काम नक्कीच केले, पण दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला ५ विकेट्स घेऊन बॅकफूटवर ढकलले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४६९ धावा केल्या होत्या.

याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाला केवळ १५१ धावा करता आल्या असून भारतीय संघ अजूनही ३१८ धावांनी मागे आहे. अशा परिस्थितीत अजिंक्य रहाणे आणि केएस इंडियाला तिसऱ्या दिवशी सावधपणे खेळावे लागेल, जेणेकरून ते ऑस्ट्रेलियाला आव्हान देण्याच्या स्थितीत येऊ शकतील.

WTC Final : येताच दोन चौकार आणि शतकही ठोकले; स्टीव्ह स्मिथने तोडले अनेक विक्रम, विराट कोहलीलाही मागे सारले
त्याचबरोबर गोलंदाजीत ऑस्ट्रेलियासाठी सर्वांनी एक-एक बळी आपल्या नावे केले. याआधी टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याचवेळी शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीच्या खात्यात दोन विकेट आल्या, तर रवींद्र जडेजालाही एक विकेट मिळाली.
WTC Final : शमीच्या मास्टर प्लॅनमध्ये असा अडकला मार्नस लॅबुशेन, जगातील अव्वल फलंदाजाची दांडी गूल

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

100 million plus in India now diabetic, up 44% in 4 years: ICMR study | India News

0

CHENNAI: India now has more than 101 million people living with diabetes compared to 70 million people in 2019, according to an ICMR study published in the UK medical journal ‘Lancet’. While the numbers are stabilising in some developed states, they are increasing at an alarming rate in many others, “warranting urgent state-specific interventions”, the study notes.
At least 136 million people, or 15.3% of the population, have prediabetes.
The highest prevalence of diabetes was observed in Goa (26.4%), Puducherry (26.3%) and Kerala (25.5%). The national average is 11.4%. The study, however, warns of an explosion of diabetes cases in states with lower prevalence, such as UP, MP, Bihar and Arunachal Pradesh, over the next few years.
“In Goa, Kerala, Tamil Nadu, and Chandigarh there are fewer pre-diabetes cases compared to diabetes cases. In Puducherry and Delhi, they are nearly equal and so we can say the disease is stabilising,” said the study’s first author, Dr Ranjit Mohan Anjana, who is president of the Madras Diabetes Research Foundation. But in states with lower incidence of diabetes, scientists have recorded a greater number of people with pre-diabetes.

Gfx 1

For instance, UP has a diabetic prevalence of 4.8%, the lowest in the country, but 18% arepre-diabetics compared to the national average 15.3%. “For every person with diabetes in UP, there are nearly four people with pre-diabetes. This means these people will soon become diabetics,” Dr Anjana said. In Madhya Pradesh, for every person with diabetes, there are three persons with pre-diabetes. “Sikkim is an exception where the prevalence of both diabetes and pre-diabetes is high. We must study the reasons,” she said.

12 warning signs of diabetes that appear on the skin

01:50

12 warning signs of diabetes that appear on the skin

A pre-diabetic is a person with a higher-than-normal blood sugar level but not high enough to be considered type-2 diabetes. Without lifestyle changes, adults and children with pre-diabetes are at high risk of developing diabetes. Where there is no way to say how pre-diabetics will turn diabetic, doctors say they follow the rule of thirds. “A third of people with pre-diabetes will get diabetes in a few years and another one-third may remain pre-diabetic. The remaining may reverse the condition due to various factors, including a healthy diet, lifestyle, and exercise,” said senior diabetologist Dr V Mohan.
For the study, scientists screened more than 1 lakh people from rural and urban areas between October 18, 2008 and December 17, 2020. In 2019, the survey showed that there were 74 million people with diabetes in India. Two years later, when the survey added all the low-prevalence NE states and omitted some of the high-prevalence states, the prevalence dropped to 72 million. “This time, we included 31 states and UTs. The weighted prevalence is now reflecting the ground reality,” Dr Mohan said.
Other risk factors, such as hypertension, cholesterol levels and obesity, are also high. This increases risks of cardiac arrest, stroke, and kidney disease. According to the survey, at least 35.5% of the population has hypertension and 81.2% have abnormal levels of cholesterol (dyslipidemia).While 28.6% have generalised obesity, 39.5% were found to have abdominal obesity. “There is huge variation in prevalence between the states and hence every state will have to look at different measures to prevent health complications,” said Dr Ashok Kumar Das, chairman of the Indiab (India-diabetes) expert committee.

odisha coromondel express, LIVE VIDEO: जोरदार धडक बसली आणि… ओडिशा रेल्वे अपघाताच्या वेळी एसी कोचमध्ये काय सुरू होते पाहा – see live video of odisha coromondel express before accident on 2nd june

0

भुवनेश्वर : ओडिशातील बालासोर येथे २ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. आता यासंबंधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने हा २५ सेकंदांचा व्हिडिओ बनवल्याचा दावा केला जात आहे. एसी कोचमध्ये साफसफाई केली जात असून बहुतांश प्रवासी पहुडलेले आहेत किंवा बसलेले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, अचानक मोठा आवाज होतो आणि ट्रेनमध्ये अंधार होतो. यानंतर एकच खळबळ उडालेली जाणवत आहे. मात्र महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने या कथित व्हिडिओंची पडताळणी केलेली नाही.

असा दावा केला जात आहे की, एसी कोचमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने अपघाताच्या काही सेकंद आधी हा व्हिडिओ बनवला होता. एक सफाई कर्मचारी ट्रेनच्या डब्यात फरशी साफ करताना दिसत आहे. सीटवर एक महिला झोपलेली दिसते आणि तिच्या शेजारी एक प्रवासी बसलेला दिसतो. दरम्यान, जोराची टक्कर बसल्याचा आवाज येतो आणि ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला.

अभिमानास्पद! एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच, सासवड-जेजुरी मार्गावर महिलेने चालवली बस, पाहा व्हिडिओ
विद्यार्थी शाळेत यायला घाबरतात

दुसरीकडे तात्पुरते शवागार बनलेल्या बहनगा येथील शाळेतील विद्यार्थी वर्गात जायला घाबरत आहेत. या शाळेच्या आवारात रेल्वे अपघातानंतर मृतदेह ठेवण्यात आले होते. अपघातानंतर लगेचच ६५ वर्षे जुन्या शाळेच्या इमारतीत कफनात लपेटलेले मृतदेह ठेवण्यात आले होते. विद्यार्थी आता या शाळेत येण्याचे टाळत असून शाळा व्यवस्थापन समितीने (एसएमसी) ही इमारत खूप जुनी असल्याने ती पाडण्याची विनंती राज्य सरकारकडे केली आहे.

WTC फायनलमध्ये टीम इंडियाची स्थिती दयनीय, दोन दिवसांच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाची सामन्यावर मजबूत पकड
बहनगा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रमिला स्वेन यांनी सांगितले की, ‘विद्यार्थी घाबरले आहेत. शाळेने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आणि काही विधी करण्याचे नियोजन केले आहे. शाळेतील काही ज्येष्ठ विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेटही बचाव कार्यात सामील झाले, असेही त्या म्हणाल्या.
WTC Final : शमीच्या मास्टर प्लॅनमध्ये असा अडकला मार्नस लॅबुशेन, जगातील अव्वल फलंदाजाची दांडी गूल

Crime News Today Police Solved Murder Mystery Of Newly Married Man Killed By Bride With Boyfriend Bihar; भावजीच्या प्रेमात नवऱ्याला संपवलं, ५ दिवसांनी प्रियकरही मृत आढळला

0

गया: बिहारच्या गयामध्ये नवरीने आपल्याच पतीची भावजीसह मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, ज्या भावजीने पतीची हत्या केली त्याचाही मृतदेह ५ दिवसांनी रस्त्याच्या कडेला सापडला. गया पोलिसांनी आता या प्रकरणाचा छडा लावला असून आरोपी नववधूला अटक करण्यात आली आहे. या घटनेने हत्या झालेल्या तरुणाच्या कुटुंबावर एकच शोककळा पसरली आहे.

गया जिल्ह्याच्या लकडाही गावात अशोक कुमार नावाच्या तरुणाची हत्या झाली होती. त्यानंतर ५ दिवसांनी त्याचा भावजी ज्याने त्याची हत्या केल्याचा आरोप आहे, त्याचाही मृतदेह सापडून आल्याने खळबळ माजली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या घटनेचा छडा लावला.

मिरारोड मर्डर केस; फरशीवर केसांची वेणी, बेसिनमध्ये रक्ताने भरलेल्या बादल्या, प्रत्यक्षदर्शीने सारं सांगितलं
लग्नाच्या दोन दिवसांनी नवरदेवाची हत्या

मृत अशोक कुमार याचं २९ मे रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावात लग्न झालं होतं. ३१ मे रोजी अशोकच्या घरी लग्नानंतरचे काही विधी पार पडले. यानंतर अशोकच्या मोबाईलवर एक कॉल आला. मित्र भेटायला आलाय, त्याला भेटून येतो असं अशोकने कुटुंबीयांना सांगितले आणि तो घरातून निघून गेला. रात्री उशिरापर्यंत अशोक घरी परतलाच नाही. यानंतर अशोकचा भाऊ धर्मेंद्र कुमार याने गुरुआ पोलिस ठाण्यात भाऊ बेपत्ता असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अशोक कुमारचा शोध सुरू केला.

पत्नीच्या अनैतिक संबंधांची माहिती

लग्नाच्या दोन दिवसांनंतर म्हणजेच १ जून रोजी पोलिसांना अशोक कुमारचा मृतदेह गुरुआ पोलिस स्टेशन हद्दीतील बैजू कोना अहर या बेलगाम्मा गावाजवळ आढळून आला. हे प्रकरण गांभीर्याने घेत गयाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आशिष भारती यांनी शहर एसपी हिमांशू, शेरघाटी एसडीपीओ यांच्याकडे तपास सोपवला. नववधूचे चुलत भावजी उपेंद्र यादवसोबत अनैतिक संबंध असल्याची बाब तपासात समोर आली. लग्नानंतर अशोकला पत्नीच्या या संबंधांबाबत कळालं होतं. त्यामुळे तिने अशोक संपवण्याचं ठरवलं आणि त्याच्या हत्येचा कट रचला.

१२ वीत ९९ टक्के, एक कप चहा अन् तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, दिशाची हृदयद्रावक कहाणी
मोबाईल लोकेशनवरुन पोलिसांचा संशय बळावला

पोलिसांनी सांगितलं की, ज्या दिवशी अशोक कुमारची हत्या झाली होती, त्या दिवशीच्या त्याच्या मोबाईलचं लोकेशन आणि उपेंद्र यादव याच्या फोनचं लोकेशन एकच होतं. उपेंद्र यादव हा अशोक कुमारच्या पत्नीच्या संपर्कात होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी नववधूची कठोर चौकशी केली. तेव्हा काहीच वेळात तिने आपला गुन्हा कबुल केला. उपेंद्र यादवने अशोक कुमारची धारदार शस्त्राने हत्या केल्याचं तिने चौकशीत सांगितलं. सध्या पोलिसांनी नवविवाहितेला अटक केली असून पुढील कारवाई करत आहेत.

५ दिवसांनी प्रियकर भावजीचा मृतदेह सापडला

अशोक कुमारच्या हत्येमध्ये नववधूसोबत सहभागी असलेला तिच्या भावजीचाही मृत्यू झाला आहे. एका रस्त्याच्या कडेला ३५ वर्षीय उपेंद्र यादवचा मृतदेह मंगळवारी आढळून आला होता. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात यूडी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्याचा मृत्यू कसा झाला, याचं गूढ अद्याप उलगडलेलं नाही.

पोलिसांच्या हाती पिशव्या, कुत्र्यांचा भेसूर आवाज.. मीरारोडमध्ये थरकाप उडवणारी घटना

प्रियकर भावजीच्या मृत्यूचं गूढ कायम

गयाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आशिष भारती यांनी सांगितले की, ३१ मेच्या रात्री अशोक कुमार यांची गुरुआ पोलीस स्टेशन परिसरात हत्या करण्यात आली. ते गांभीर्याने घेत गया पोलिसांनी शहर एसपीच्या नेतृत्वाखाली, शेरघाटी एसडीपीओच्या सहकार्याने, तांत्रिक तपास तीव्र केला. तपासादरम्यान, ६ जून रोजी आमस पोलिस स्टेशन हद्दीतील लंबुआ मोड उत्तरगंज जीटी रोडच्या बाजूला उपेंद्र यादवचा मृतदेह सापडला होता. उपेंद्र यादव यांच्या फोनवर मृत अशोक कुमारच्या मोबाईलचे डिटेल्स सापडले आहे. उपेंद्र यादव हा अशोक कुमार यांच्या पत्नीसोबत फोनवरून संपर्कात होता. पोलिसांनी मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. जेणेकरून आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा होऊ शकेल.

WTC फायनलमध्ये टीम इंडियाची स्थिती दयनीय, दोन दिवसांच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाची सामन्यावर मजबूत पकड – wtc final 2nd day highlights australia is in strong position vs team india

0

लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाची अवस्था दयनीय दिसत आहे. दोन दिवसांच्या खेळानंतर भारतीय संघ ३१८ धावांनी पिछाडीवर असून भारताच्या ५ विकेट्सही पडल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या प्रचंड धावसंख्येसमोर निम्मा भारतीय संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. नाबाद फलंदाज स्टीव्ह स्मिथने (१२१ धावा, २६८ चेंडू, १९ चौकार) सलग दुसऱ्या दिवशी आपले शतक पूर्ण केले, तर ट्रॅव्हिस हेडने दीडशेच्या (१६३ धावा, १७४ चेंडू, २५ चौकार, १ षटकार) पुढे मजल मारली. या दोघांनाही दुसऱ्या दिवशीही मॅरेथॉन डाव खेळता आला नाही ही दिलासादायक बाब होती. असे असतानाही ऑस्ट्रेलियन संघ ४६९ धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय संघाने केवळ १५१ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. अजिंक्य रहाणे २९ धावा (७१ चेंडू) आणि श्रीकर भरत ५ धावांवर (१४ चेंडू) खेळत होते.पहिले सत्र – धावा ९५, षटके २४, विकेट ४
दुसरे सत्र – धावा ८४, षटके २२.३, विकेट ५
तिसरे सत्र – धावा ११४, षटके २८, विकेट ३

WTC Final : येताच दोन चौकार आणि शतकही ठोकले; स्टीव्ह स्मिथने तोडले अनेक विक्रम, विराट कोहलीलाही मागे सारले
टॉप- ४ मध्ये कोणीही टिकले नाही

स्मिथ आणि हेड असताना ज्या खेळपट्टीवर फलंदाजी सोपी होती, त्याच खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना संघर्ष करावा लागला. रोहित शर्मा (१५ धावा) आणि शुंभन गिल (१३ धावा) यांनी पहिल्या सहा षटकात ३० धावांची भर घालत भारताची सकारात्मक सुरुवात केली. मात्र, दोघेही समान धावसंख्येवर बाद झाले. गिलने स्कॉट बोलँडचा एक आत येणारा समजला नसल्याने तो सोडून दिला. चेंडू त्याच्या स्टंपच्या पलीकडे गेला. त्या चेंडूने स्टंप उडवले.

WTC Final : शमीच्या मास्टर प्लॅनमध्ये असा अडकला मार्नस लॅबुशेन, जगातील अव्वल फलंदाजाची दांडी गूल
अशाच प्रकारे चेतेश्वर पुजाराही (१४ धावा) कॅमेरून ग्रीनचा बळी ठरला. ऑस्ट्रेलियाच्या संयमी गोलंदाजीसमोर विराट कोहली (१४ धावा) ही फार काळ टिकू शकला नाही. भारताकडून फक्त रवींद्र जडेजाने (४८ धावा, ५१ चेंडू) प्रतिआक्रमण केले. त्याने आपल्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार लगावला.

८७ वर्षे जुना विक्रम मोडला

पहिल्या दिवशी स्मिथ ९५ धावांवर नाबाद होता. मोहम्मद सिराजने टाकलेल्या दिवसाच्या पहिल्याच षटकात सलग दोन चेंडूंवर चौकार मारून त्याने आपले ३१ वे कसोटी शतक पूर्ण केले. मोहम्मद शमीच्या चेंडूवर चौकार मारून हेडने कारकिर्दीत चौथ्यांदा कसोटीत १५० धावांचा टप्पा गाठला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत स्मिथ आणि हेड जोडीने २५१* धावांची भागीदारी केली होती.

WTC Final: सिराजने अशी केली ख्वाजाची शिकार, विराट कोहली आनंदाने मैदानात धावू लागला, पाहा व्हिडिओ
दुसऱ्या दिवशी त्यांची भागीदारी २६७ धावांपर्यंत पोहोचली तेव्हा नवा विक्रम रचला. स्मिथ आणि हेड या जोडीने ओव्हलवर चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारीचा ८७ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. इंग्लंडच्या वॅली हॅमंड आणि थॉमस वर्थिंग्टन यांनी १९३६ मध्ये ओव्हल येथे भारताविरुद्ध चौथ्या विकेटसाठी २६६ धावांची भागीदारी केली होती. स्मिथ आणि हेड जोडीने ६७ षटकात २८५ धावांची भागीदारी केली.

WTC Final: IND vs AUS Highlights: Australia seize control as India’s top order falters in the WTC final | Cricket News

0

NEW DELHI: Australia took firm control of the World Test Championship (WTC) final as India’s top-order crumbled against their high-quality pace attack in a pressure-filled match at The Oval on Thursday.
Despite a valiant 71-run partnership off 100 balls between Ravindra Jadeja (48 off 51 balls) and Ajinkya Rahane (29* off 71), India found themselves in a precarious position at stumps, reeling at 151 for five in response to Australia’s first innings total of 469, trailing by 318 runs.
As it happened: WTC Final, Day 2
India’s renowned top-order batsmen struggled against the relentless pace trio of Mitchell Starc, Pat Cummins, and Scott Boland, who extracted more from the variable bounce at The Oval than their Indian counterparts.
The day started with Australia adding 142 runs to their overnight total before being bowled out in the afternoon session. Indian bowler Mohammed Siraj was the standout performer, taking four wickets to clean up the tail.

Shubman Gill (13) and Cheteshwar Pujara (14) fell victim to misjudging the line and length, failing to leave the ball effectively – a crucial skill in English conditions. Gill, who had shown promise, shockingly left an incoming delivery from Boland, resulting in his stumps being rattled. Pujara, who had spent more time in England than his teammates, offered no shot to a sharply-cutting delivery from Cameron Green.
The collapse began when skipper Rohit Sharma (15) was trapped lbw by Cummins. Indian batting maestro Virat Kohli (14) fell victim to a brilliant delivery from Starc, the fourth wicket to fall in the Indian innings. Rahane and Jadeja fought hard, but the Australian pacers consistently posed challenges.
Rahane had a stroke of luck when he was adjudged not out off a Cummins no ball, having scored 17 at the time. Jadeja showed intent with seven boundaries and a well-struck six off Boland.

cricket match2

At the tea break, India found themselves at 37 for two in 10 overs, having lost both openers.
After lunch, Alex Carey played a crucial innings of 48 off 69 balls, taking Australia past the 450-run mark. However, an attempted reverse sweep off Jadeja resulted in his dismissal, trapped in front of the wickets.
India managed to claw their way back into the game by claiming four wickets in the morning session. However, Australia maintained the upper hand, reaching 422 for seven at lunch, courtesy of Steve Smith‘s outstanding 31st Test century.

cricket man2

Smith, starting the day on 95, wasted no time in completing his hundred with back-to-back boundaries off Siraj. While India had failed to utilise the short ball tactic effectively on day one, Siraj immediately resorted to it on the second day. Smith was untroubled, but his batting partner Travis Head (163 off 174) seemed uncomfortable. Eventually, a short ball from Siraj resulted in Head edging it to wicketkeeper KS Bharat, breaking their monumental 285-run partnership.
Cameron Green’s ambitious drive off Shami ended with him caught at second slip by a vigilant Gill. The prized wicket of Smith came unexpectedly when he dragged a harmless delivery from Shardul Thakur back onto his stumps, highlighting Thakur’s knack for providing breakthroughs out of the blue.
A moment of brilliance from substitute fielder Axar Patel resulted in India’s fourth wicket of the day, as his one-handed direct hit from mid-off caught Mitchell Starc short of his ground.
(With inputs from PTI)

Wife cuts private part of husband, धक्कादायक! प्रेयसीने कोर्टात केलं लग्न, नंतर हनिमूनला गेली आणि कापून टाकला पतीचा प्रायव्हेट पार्ट – after the court marriage the wife cut off the husband private part during the honeymoon

0

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना काय आहे हे समजल्यानंतर कोणीही त्यावर विचार करत बसेल असे हे प्रकरण आहे. गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलच्या खोलीत असताना सीआरपीएफ जवानाचा प्रायव्हेट पार्ट त्याच्या पत्नीने चाकूने कापून टाकला. दोन दिवसांपूर्वी दोघांनी कोर्टात लग्न केले होते. जवानाचा ६० टक्के प्रायव्हेट पार्ट कापण्यात आला आहे. छत्तीसगडमधील सुकमा येथे तैनात जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर पीएमसीएचमध्ये उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना बुधवारची आहे. ही तरुणी पाटण्यात राहते आणि शिकते. ती दरभंगा येथील रहिवासी आहे. जवान हा मूळचा सीतामढीचा रहिवासी आहे. दोघेही जवळचे नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे.गांधी मैदान पोलिसांनी पीएमसीएचमध्ये जाऊन सीआरपीएफ जवान सूर्यभूषण कुमार यांचा जबाब नोंदवला आहे. पोलीस अधिकारी सुनील कुमार राजवंशी यांनी सांगितले की, पोलिसांनी जवानाच्या पत्नीला अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच जवानाची भावजय आणि इतर नातेवाईक पीएमसीएचमध्ये पोहोचले. सूर्यभूषण कुमार यांनी सांगितले की, दोघांनी ५ जून रोजीच कोर्टात लग्न केले आहे.

आमच्या धर्माच्या मुलीला फसवतो का?; सोलापुरातील महाविद्यालयीन तरुणाला १५ जणांची मारहाण, लव्ह जिहादचा संशय
सीआरपीएफ जवानाचे लग्न दुसऱ्या ठिकाणी झाले होते निश्चित

सीआरपीएफ जवानाने आपल्या जबाबात म्हटले आहे की, ‘मी माझ्या प्रेमिकेवर तीन वर्षांपासून प्रेम करत आहे. २३ जून रोजी माझे लग्न दुसऱ्याच मुलीसोबत निश्चित झाले होते. ही तरुणी शिवहर येथील रहिवासी आहे. २३ जून रोजी होणाऱ्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मैत्रिणीला याची माहिती मिळाली. तिने फोन करून पाटण्याला ये नाहीतर मी आत्महत्या करेन अशी धमकी तिने मला दिली.

Gilda Sportiello: संसदेत महिला खासदाराने केले आपल्या मुलाचे स्तनपान, सहकाऱ्यांनी वाजवल्या टाळ्या
तिच्या धमकीनंतर ३ जून रोजी मी सुकम्याहून पाटणाला पोहोचलो आणि हॉटेलमध्ये थांबलो. ५ जून रोजी तिने माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. ती म्हणाली की मी तुझी बायको होईन, नाहीतर मरेन. मग ५ जून रोजी तिच्यासोबत नगर न्यायालयात गेलो आणि तेथे दोघांनी लग्न केले. त्यानंतर आम्ही दोघेही हॉटेलमध्ये थांबलो.’

ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा मृत्यू; घराच्या विहिरीत सापडला मृतदेह, शहरात एकच खळबळ
अचानक पिशवीतून चाकू काढून प्रायव्हेट पार्ट कापला

सूर्यभूषण कुमार यांनी सांगितले की, मी इनरवेअर घातला होता. दरम्यान, ज्या मुलीशी तुझे लग्न ठरले आहे, तिच्याशी तुमचे नाते संपवून टाका, असे ती म्हणाला. जर तुम्ही असे केले नाहीत तर मी तुम्हाला मारून टाकीन किंवा माझा जीव देईन. यानंतर सूर्यभूषण याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिने जवळच ठेवलेल्या पिशवीतून चाकू काढून प्रायव्हेट पार्ट कापला.

PM Modi speaks with Saudi Crown Prince, thanks him for support during evacuation of Indians from Sudan | India News

0

NEW DELHI: Prime Minister Narendra Modi on Thursday spoke with Saudi Arabia’s Crown Prince Mohammed bin Salman bin Abdulaziz Al Saud and thanked him for his country’s “excellent support” during evacuation of Indians from Sudan in April, while also conveying best wishes for the upcoming Haj pilgrimage.
During the telephonic conversation, the leaders reviewed a number of issues of bilateral cooperation and exchanged views on various multilateral and global issues of mutual interest, the Prime Minister’s Office (PMO) said in a statement.
PM Modi thanked Saudi Arabian Prime Minister Mohammed bin Salman for Saudi Arabia’s “excellent support” during evacuation of Indian nationals from Sudan via Jeddah in April 2023, the statement said.

The Prime Minister also conveyed his best wishes for the upcoming Haj pilgrimage.
Crown Prince Mohammed bin Salman conveyed his full support to India’s initiatives as part of its ongoing G20 presidency and said he looks forward to his visit to India, the statement said.
The two leaders agreed to remain in touch, it said.
India had set up a transit facility at Jeddah in April to evacuate Indians from strife-torn Sudan. Under its evacuation mission ‘Operation Kaveri’, India took the evacuees from Sudan to Jeddah from where they returned home.

Latest posts