Saturday, June 3, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2542

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

30

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

33

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

25

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

22

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

24

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

23

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

28

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

261

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Anurag Thakur: Sexual harassment allegations against WFI chief: Chargesheet soon, want justice for wrestlers, says Anurag Thakur | India News

0

NEW DELHI: Denying allegations that action was not taken against WFI ex-chairman Brij Bhushan Sharan Singh for allegedly sexually harassing women wrestlers because he is a BJP MP, minister of sports and youth affairs Anurag Thakur said Friday the Centre favoured an early resolution of the row.
“But the due process of law must be followed. All of us are in favour of a speedy investigation. We expect the chargesheet to be filed soon. And there is no element of bias in the process,” he said.

Wrestlers protest: 1983 Cricket World Cup winning team backs protesters, says their grievances must be resolved

04:21

Wrestlers protest: 1983 Cricket World Cup winning team backs protesters, says their grievances must be resolved

“Whether it is a sportsperson or any woman, the government wants justice delivered. At every step, it has listened to and conceded every demand of the sportspersons,” Thakur, who was addressing the Times Network India Economic Conclave, said.

Demands for sexual favours....: Shocking details emerge from minor wrestler's FIR copy

01:41

Demands for sexual favours….: Shocking details emerge from minor wrestler’s FIR copy

At least 55 killed, 600 injured in three­-train pile­-up in Odisha; govt announces compensation | India News

0

BHUBANESWAR: At least 55 passengers died and around 600 wounded in a deadly accident involving three trains at Bahanaga Bazar station in Balasore district of Odisha on Friday evening as authorities mounted a massive rescue operation right through the night involving multiple agencies.
Officials said fatalities could mount as many passengers are still trapped in the debris. Officials were tight-lipped about the actual toll. “We don’t know for sure what the toll will look like. Once everyone is out of the debris, we will know how many people died in this tragedy. But the numbers will definitely soar,” said a senior railway official.
Follow live updates
Railway authorities said two bogies of the Sir M Visveswaraya Terminal-Howrah Superfast Express got derailed first near Bahanaga Bazar Station of Kharagpur division of South Eastern Railway, about 140 km from Kharagpur around 7.10 pm.
Around the same time, Chennai-bound Shalimar-Chennai Coromandel Express (12841) coming from the opposite direction on a parallel track, hit the derailed bogies on its tracks at very high speed.

Under the impact, 12 coaches of Coromandel Express got derailed. Some derailed coaches of the train hit a stationary goods train on a parallel track.
“We anticipate that more than 200 passengers have been trapped in the train. Rescue operation has begun,” said Balasore collector Dattatraya Shinde.

1/15

Coromandel Express derails in Odisha, several injured

Show Captions

As the rescue teams reached an hour after the accident, locals pulled out the injured from mangled bogies.
50 were thrown out of train through broken windows, coach doors
Such was the impact of the crash that around 50 passengers were thrown out through the broken windows and doors of the coaches. By the time rescue teams reached the accident site, volunteers had pulled out many of the injured from the debris.
Balasore MP and former Union minister Pratap Chandra Sarangi, among the first to reach the site, termed the pileup “an unprecedented tragedy”. “Hundreds are dead and injured. The scale is unimaginable,” he said.
The railway ministry announced ex gratia of Rs 10 lakh to the next of kin of those who died, Rs 2 lakh to the grievously injured and Rs 50, 000 to those with lesser injuries. Railway minister Ashwini Vaishnaw said he was on his way to the crash site. “My prayers for the speedy recovery of the injured and condolences to the bereaved families. Rescue teams mobilised from Bhubaneswar and Kolkata. NDRF, state government teams and Air Force also mobilised. Will take all hands required for the rescue ops,” he said.
Odisha chief secretary Pradeep Jena said more than 350 people had been hospitalised. “The government has kept all hospitals on the BalasoreB hubaneswar route ready for this emergency.” After taking stock of the rescue operation, CM Naveen Patnaik said, “I will be flying there early tomorrow to personally oversee the effort.”
Four teams each of the National Disaster Response Force (NDRF) and the Odisha Disaster Rapid Action Force were sent to join the rescue operation. The railways and the Odisha government set up helplines for information on the passengers.
“Deeply anguished to know about the loss of lives in an unfortunate rail accident in Balasore, Odisha. My heart goes out to the bereaved families. I pray for the success of rescue operations and quick recovery of the injured,” President Droupadi Murmu tweeted.

ओरिसामधील रेल्वे दुर्घटनेमुळे मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन रद्द | Vande Bharat Express Inauguration Canceled

0








रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : मडगाव मुंबई (Madgaon-Mumbai) वंदे भारत एक्सप्रेसचे उद्या दिनांक 3 जून रोजी होणारे उद्घाटन (Inauguration) ओरिसा मधील भीषण रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले आहे. ओरिसामध्ये बालासोर जिल्ह्यात झालेल्या तीन रेल्वे गाड्यांच्या भीषण रेल्वे दुर्घटनेत अनेक प्रवाशांचे प्राण गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिराने ही दुर्घटना घडली. (Vande Bharat Express Inauguration Canceled)

गोव्यात मडगाव स्टेशनवर मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवला जाणार होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन होणार होते. मात्र रेल्वे दुर्घटनेच्या दुर्घटनेनंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. (Vande Bharat Express Inauguration Canceled)

हेही वाचा









Crime News 12 Year Old Girl Killed 9 Year Old Brother Says I Am Sorry Mumma; आय एम सॉरी मम्मा, १२ वर्षांची लेक रडत-रडत आली, सत्य कळताच आईच्या पायाखालची जमीन सरकली

0

ओक्लाहोमा: एक १२ वर्षांची मुलगी वारंवार आईची माफी मागत होती. मुलीला अचानक काय झाले हे आईला कळले नाही. नंतर जेव्हा या मुलीने आपल्या आईला सत्य सांगितलं ते ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. या मुलीने आपल्या ९ वर्षांच्या भावाची चाकूने भोसकून हत्या केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या फुटेजमध्ये मुलगी रडताना दिसत आहे. मग ती पोलिसांना विचारते की तिला तुरुंगात नेणार आहेत का? या असल्पवयीन मुलीला पोलिसांनी अटक केली आहे.

अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यातील टुसला येथील हे प्रकरण आहे. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, या मुलीची आई एप्रेल लिडाने सांगितले की, ती वरच्या मजल्यावर झोपली होती. त्यानंतर तिची १२ वर्षांची मुलगी धावत तिच्याकडे आली आणि तिने आईला सांगितलं की तिने तिच्या भावाच्या छातीवर चाकूने वार केला आहे. व्हिडिओमध्ये ही मुलगी मला माफ कर, मला माफ कर म्हणत किंचाळत पायऱ्यांवरुन खाली पळताना दिसत आहे.

जमिनीतून रहस्यमयी आवाज येतो, का, कसा, कुठून? कळेना; लोकांमध्ये घबराट, तज्ज्ञांना टेन्शन
पकडल्यावर मुलगी काय म्हणाली?

लिडायाने पाहिले की तिचा मुलाच्या छातीवर जखम झाली आहे. मग ती आरडाओरड करु लागली, ‘याच्या छातीत चाकूने मारल्याचे वार आहेत’. त्यांच्या मुलीने त्यांना सांगितलं की, ‘मम्मा मला माफ कर. मला माहीत नाही नेमकं काय झालं.’ हीच मुलगी जेव्हा पोलिसांनी तिला पकडलं तेव्हा पोलिसांना म्हणते की, ‘हातकडी घालणं गरजेचं आहे का? मी एक चांगली मुलगी आहे’.

ती अधिकाऱ्यांना रडत-रडत म्हणते की, ‘मी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. मी माझं संपूर्ण भविष्य उध्वस्त केले आहे. मला या दुःस्वप्नातून जागे व्हायचे आहे. मला आधीच माहित आहे की मला आता आयुष्यभर तुरुंगात राहावं लागणार आहे. मी जे केले ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे’.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

लिडा यांनी मुलाला रुग्णालयात नेले. मात्र, त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. पोलिस स्टेशनमध्ये लिडायालाही पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागले. तिने सांगितले की तिच्या मुलीची वागणूक कधीही आक्रमक नव्हती. कुटुंबाच्या जवळच्या एका व्यक्तीने सांगितलं की मृत्यू झालेला मुलगा खूप चांगला होता, तो आपल्या भाऊ-बहिणीवर खूप प्रेम करायचा.

पोलिसांनी १२ वर्षीय मुलीला ताब्यात घेतल्यानंतर तिने कबुली दिली की तिनेच आपल्या भावावर वार केले. सध्या या मुलीला ती अल्पवयीन असल्याने बालसुधार गृहात ठेवण्यात आले आहे.

एलियन्स राजघराण्यापर्यंत पोहोचले? महालापासून काहीच अंतरावर दिसलं यूएफओ, सरकारला टेन्शन

Sandalwood actor Nithin Gopi no more | Kannada Movie News

0

Kannada actor Nithin Gopi who had shared screen space with legendary actor Dr Vishnuvardhan in the film Hello Daddy as a child artist has passed away due to a heart attack. He was 39.
It is reported that the actor who complained chest pain was immediately rushed to the hospital, but he failed respond to the treatment. Nithin who was unmarried was living with his parents at an apartment in Ittamadu in Bengaluru. The death of Nithin Gopi has shocked his friends, family members and close one’s who have expressed their grief on social media.
In the movie Hello Daddy, he got wide recognition for portraying the role of Vishnuvardhan’s son character. He also acted in films like Muthinantha Hendthi, Keralida Kesari, Nishabdha, Chirabandavya and many more.
Nithin was also seen in a key role in the serial Punar Vivaha which was produced by Shruthi Naidu which got good TRP ratings. He had also acted in few episodes of devotional serial Hara Hara Mahadev as well as he had tried his hand even in Tamil serial.
Nithin was also gearing up to direct a new serial and discussion were on with a prominent Kannada general entertainment channel.
Recently, actor and director Tapori Satya who had acted in over 30 films had died. He was under medical treatment following kidney failure. He leaves behind a wife, mother and three daughters. He was 45.

२९ वर्षांची गर्लफ्रेण्ड प्रेग्नंट, ८३ वर्षांचे अल पचिनो म्हणतात, बाळ माझं नाही, कारण मला…

0

मुंबई : हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अल पचिनो वयाच्या ८३ व्या वर्षी चौथ्यांदा बाप होणार असल्याच्या बातम्या सर्वत्र चर्चेत आहेत. अल पचिनो यांची २९ वर्षीय गर्लफ्रेंड नूर अलफल्लाह ही आठ महिन्यांची प्रेग्नंट आहे. लवकरच त्यांच्या घरी लवकरच बाळाचं आगमन होणार आहे. मात्र खुद्द अल यांनीच आनंदवार्तेत मिठाचा खडा टाकला आहे. कारण हे बाळ आपलं नसल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय बाळाचं पालकत्व सिद्ध करणारी चाचणी घेण्याची मागणीच त्यांनी केली आहे.

वंध्यत्वास कारणीभूत ठरणाऱ्या वैद्यकीय समस्येमुळे आपण नूरच्या बाळाचे वडील होऊ शकत नाही, असं अल पचिनो यांचं म्हणणं आहे. मात्र नूरने ही चाचणी केली असून अल पचिनोच बाळाचे बाप असल्याचे रिपोर्ट आल्याचं वृत्त aceshowbiz.com ने दिलं आहे.

ड्रेसवर प्राण्यांची जत्रा, भलतीच फॅशन करुन उर्फीने पुन्हा चक्रावलं

खरं तर चौथ्या बाळाला जन्म देण्याचे अल पचिनो यांचे नियोजन नव्हते. वर्षभरापासून अल आणि नूर एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे इतक्यात बाळाबाबत त्यांना कुठला निर्णय घ्यायचा नसावा, असं बोललं जात आहे. एप्रिल २०२२ मध्ये डिनर डेटवर एकत्र दिसल्यापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र कोव्हिड काळापासूनच दोघं रिलेशनशीपमध्ये असल्याचंही बोललं जाई.
सिटी ऑफ ड्रिम्सचा पहिला सीझन आणि प्रिया बापटचा तो बोल्ड सीन, अजूनही होते त्याची चर्चा
दोघांच्या वयात जवळपास ५४ वर्षांचं अंतर आहे. म्हणजे आजोबा-नातीच्या वयाचे असलेले हे जोडपे बाळाला जन्म देणार आहे. मात्र वयातील अंतराचा कसलाही फरक पडत नसल्याचं दोघांचंही म्हणणं आहे.


नूर अलफल्लाह हिनं याआधी गायक मिक जेगर आणि मिलेनियर निकोलस बर्गरेन यांनाही डेट केलं होतं. त्यामुळे नूर केवळ वयाने अधिक श्रीमंतांना डेट करत असल्याच्या चर्चाही होतात.

ती गोष्ट मला नेहमीच बोचत राहील, वैभवीच्या निधनानंतर Fiancé जय गांधीची अस्वस्थ करणारी पोस्ट
अभिनेता अल पचिनो आणि त्यांची एक्स गर्लफ्रेंड जॉन टेरंट यांना ज्युली नावाची मुलगी आहे. ज्युली ३३ वर्षांची आहे. १९९७ ते २००३ या काळात अल पचिनो यांनी बेव्हरली डी’एंजेलोला डेट केलं. बेव्हरली डी’एंजेलो आणि अल पचिनो यांना अँटोन आणि ऑलिव्हिया ही जुळी मुलं आहेत. ती २२ वर्षांची आहेत. आता अल पचिनो हे चौथ्यांदा वडील होणार आहेत.

Coromandel Express: ‘Distressed’: PM Modi on Coromandel Express train accident | India News

0

NEW DELHI: Prime Minister Narendra Modi on Friday expressed grief over Coromandel Express train accident in Odisha’s Balasore district and assured that all possible assistance is being given to those affected.
The Prime Minister said he was distressed to hear of the accident and had spoken to Union railway minister Ashwini Vaishnaw to take stock of the situation.

“Distressed by the train accident in Odisha. In this hour of grief, my thoughts are with the bereaved families. May the injured recover soon. Spoke to railway minister Ashwini Vaishnaw and took stock of the situation. Rescue operations are under way at the site of the mishap and all possible assistance is being given to those affected,” PM Modi said on Twitter.
Hundreds were injured after eight bogies of the Howrah-Chennai Coromandel Express derailed near Bahanaga station in Balasore.

1/11

Coromandel Express derails in Odisha, several injured

Show Captions

<p><br /><br /><br />​<br /></p>

Odisha chief secretary Pradeep Jena said the number of injured is very high and that buses are now being used to transport the injured to nearby hospitals. He further said another passenger train was also involved in the accident.

Congress: PM Modi invited to address US Congress during June 22 state visit | India News

0

WASHINGTON: “Washington is broken” is a familiar lament to describe the political dysfunction is the US Capital. But there’s one issue warring Democrats and Republicans are united on: Furthering strong ties with India.
The sentiment found expression again on Friday when US House Speaker Kevin McCarthy, backed by bipartisan leadership of both the House and Senate, invited Prime Minister Narendra Modi to address the US Congress during his state visit to the White House on June 22.

The invitation, also signed by Senate Majority Leader Chuck Schumer (Democrat from New York), Senate Republican Leader Mitch McConnell ( Republican from Kentucky) and House Minority Leader Hakeem Jeffries (Democrat from New York) invited PM Modi to share his “vision for India’s future and speak to the global challenges both our countries face.”
The invitation comes a week after the co-chairs of the bipartisan Congressional Caucus on India and Indian Americans, Congressman Ro Khanna (Democrat from California) and Congressman Michael Waltz (Republican from Florida), wrote to McCarthy urging him to extend the invite to the Indian leader.

If PM Modi accepts, it will be a unique double for him: it will be his second address to the joint session of Congress after one in 2016.
Five Indian Prime Ministers have addressed the US Congress before him: Manmohan Singh, Atal Behari Vajpayee, P.V.Narasimha Rao, Rajiv Gandhi, and Jawaharlal Nehru.
The invitation to the Indian Prime Minister comes amid withering criticism from Congress party leader Rahul Gandhi during his ongoing tour of US of PM Modi’s purported authoritarianism, an assessment the US establishment does not appear to share despite occasional disapproval of strongarm majoritarianism.

'World is watching... It is a big deal,' US India business body chief ahead of PM Modi's visit

09:05

‘World is watching… It is a big deal,’ US India business body chief ahead of PM Modi’s visit

FIH Pro League: Harmanpreet Singh’s brace helps India stun Olympic champions Belgium 5-1 | Hockey News

0

NEW DELHI: In a remarkable turnaround, the Indian men’s hockey team bounced back from consecutive defeats in the European leg of the FIH Pro League, stunning the reigning Olympic champions Belgium with a resounding 5-1 victory on Friday.
Captain Harmanpreet Singh showcased exceptional performance as he struck a brace to secure India’s remarkable triumph.
As it happened: India vs Belgium
Right from the start, India showed their intent to dominate the game when midfielder Vivek Sagar Prasad found the back of the net in the second minute, giving India an early lead. The team’s relentless attack continued to trouble the Belgian defence, leading to two penalty corners that Harmanpreet Singh expertly converted in the 21st and 30th minutes.
Adding to the goal tally, Amit Rohidas capitalised on the team’s momentum and scored a splendid goal in the 29th minute. With a comfortable 4-0 lead at the half-time break in hand, India maintained their composure and thwarted Belgium’s attempts to mount a comeback. Dilpreet Singh sealed the match for India with a clinical strike in the 60th minute.

Despite their dominance, Belgium managed to salvage some pride when William Ghislain scored a consolation goal for his team in the opening minute of the fourth quarter, but it proved to be too little, too late for the Olympic champions.
This resounding victory comes as a welcome relief for the Indian team, who had suffered back-to-back defeats in their earlier matches against Belgium (1-2) and Great Britain (2-4). The win not only demonstrates their resilience but also reaffirms their position as serious contenders in the FIH Pro League.

Indiahockey

With this morale-boosting triumph, the Indian team now looks ahead to their upcoming encounter against Great Britain on Saturday. The team will be eager to build on their current form and secure another crucial victory in their quest for glory in the prestigious tournament.
(With inputs from PTI)

Bjp: In US, Rahul Gandhi claims Congress will defeat BJP in 2024 | India News

0

WASHINGTON: Claiming that there is a “hidden undercurrent” building in India against the ruling BJP, Congress leader Rahul Gandhi said on Thursday that a “surprise” is in the offing the Lok Sabha election in 2024, indication of which was evident in the Congress victory in Karnataka which would be validated in upcoming assembly elections in several states.
“I think the Congress party will do very well in the next two years. I think it will,” Gandhi said at a media interaction at Washington’s National Press Club, a venue where his father, grandmother, and grandfather had addressed the press.
Rahul Gandhi’s assertion came after even the host, American journalist Kerry O’Reilly, suggested in his introduction that despite concerns about Prime Minister Modi’s authoritarian streak, he “appears poised to win a third term” in 2024.
Gandhi challenged the proposition during a q&a, saying he was “not entirely convinced” about it is “not as simple as it look” and “if you just do the math, a united opposition will defeat the BJP.”

He repeated the assertion at a dinner hosted by Frank Islam, an Indian-American entrepreneur originally from Azamgarh, Uttar Pradesh, predicting that the BJP will be decimated in the assembly elections, which would be a precursor to what will follow in the parliamentary elections.
“Please realise that 60% of India does not vote for the BJP, does not vote for Narendra Modi. The BJP has the instruments of noise in their hand, so they can shout, they can scream, they can distort, they can yell, and they are much better at doing that. But they do not have the support of the vast majority of the Indian population,” he contended.

He also expressed confidence that there will be a grand opposition alliance against the BJP before the Lok Sabha elections. “We are having conversations with all the Opposition parties. It’s a complicated discussion because there are spaces where we are competing with the Opposition. So a bit of give and take is required. But I am confident that it will happen,” he said.
The Congress leader’s engagements in the US, some of which have involved minorities and critics of the ruling party in India, has led to charges of minority pandering from the BJP, which specifically took issue with his description of the Indian Union Muslim League in Kerala as a secular party.

Right wing critics of Congress hit out at Gandhi for characterising what they claimed to be a nationalist Bharatiya Janata Party as communal while giving a secular certificate to a party whose very nomenclature invoked religion.
In raging social media battles, the Congress leader also came under attack for claiming that the BJP had ceded territory to China, with right wing activists drawing up a laundry list of Nehru-Gandhi concessions that had weakened India.

Rahul Gandhi predicts a surprising performance by Congress in 2024, cites "hidden undercurrent"

01:49

Rahul Gandhi predicts a surprising performance by Congress in 2024, cites “hidden undercurrent”

“The fact of the matter is China is occupying our territory. It’s an accepted fact,” Gandhi said at the NPC meeting, doubling down on his contention. “It’s absolutely unacceptable. Prime Minister seems to believe otherwise,” he added.
Pushing back at the BJP charge that he is seeking foreign intervention in India’s internal affairs, the Congress leader maintained that India’s battles to sustain democracy were for Indians to sort out, but he suggested the world should think about “how much you have to value Indian democracy” because “Indian democracy is a global public good.”
“India is large enough that a collapse in democracy in India will affect…will have an impact on the world,” he warned.

Latest posts