Tuesday, March 21, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2168

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

2

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

172

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

1st april rule change, Income Tax New Rules: आयकर संबंधित ‘हे’ नियम १ एप्रिलपासून बदलणार, जाणून घ्या तुमचा नफा-तोटा – rules changes from april 1 2023 these income tax rules will change from fy24 know details

0

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्ष (FY23) लवकरच संपणार आहे आणि येत्या १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये अनेक नियम बदलतील, जे सर्वसामान्य नागरिकांशी निगडित असतील. मार्च महिन्याचा शेवट जवळ आला असून नवीन आर्थिक वर्ष (FY24) सुरू होईल आणि त्यासोबत अनेक गोष्टींचे नियम बदलतील. नवीन आर्थिक वर्षात आयकराशी संबंधित अनेक नियमही बदलणार आहेत, जे जाणून घेणे करदात्यांसाठी महत्त्वाचे आहे. फेब्रुवारीमध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पात हे बदल सुचवण्यात आले होते. चला तर मग जाणून घेऊया येत्या काही दिवसांत सामान्य करदात्यांच्या बाबतीत काय बदल होणार आहेत…

पगारदारांसाठी TDS मध्ये कपात
पुढील महिन्यापासून पगारदार वर्गाला नवीन कर प्रणालीचा लाभ मिळणार आहे. तुम्ही आयटीआर रिटर्न भरताना नवीन प्रणालीची निवड केल्यास तुमची TDS कपात कमी होऊ शकते. अशा करदात्यांना, ज्यांचे करपात्र उत्पन्न ७ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांनी नवीन कर प्रणालीची निवड केली आहे, त्यांना कोणताही TDS भरावा लागणार नाही. यासाठी आयकर कायद्याच्या कलम ८७ए अंतर्गत अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.

ITR Filing: इन्कम टॅक्स रिटर्न भरणे झाले आणखी सोपे, नवीन मोबाइल ॲप तुम्हाला मदत करेल
सूचीबद्ध डिबेंचर्सवर टीडीएस
आयकर कायद्याचे कलम १९३ काही सिक्युरिटीजच्या संदर्भात भरलेल्या व्याजावर टीडीएस सूट देते. तसेच जर सिक्युरिटी डीमटेरियल फॉर्ममध्ये असेल आणि एखाद्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध असेल, तर अशा प्रकरणांमध्ये भरलेल्या व्याजावर टीडीएस कापला जाणार नाही. याशिवाय, इतर सर्व पेमेंटवर १०% टीडीएस कापला जाईल.

ऑनलाइन गेमवर टॅक्स
जर तुम्ही देखील ऑनलाईन गेम खेळून पैसे जिंकत असाल तर आता तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल. आयकर कायद्याच्या नवीन कलम ११५ BBJ अंतर्गत अशा पैशांवर ३०% कर आकारला जाईल तर, हा कर टीडीएस म्हणून कापला जाईल.

करदात्यांसाठी शेवटची संधी! वेळेत उरकून घ्या ‘हे’ काम, अंतिम संधी चुकली तर नाही मिळणार सवलत
इथे कमी फायदा होईल
आयकर कायद्याच्या कलम ५४ आणि ५४एफ अंतर्गत मिळणारे फायदे नवीन आर्थिक वर्षापासून कमी होतील. १ एप्रिलपासून या कलमांतर्गत केवळ १० कोटींपर्यंतच्या भांडवली नफ्यावर सूट दिली जाईल. तर यापेक्षा जास्त भांडवली नफ्यावर इंडेक्सेशनच्या फायद्यासह २० टक्के कर भरावा लागेल.

ITR भरताना होईल ५० हजाराची बचत; कोणतीही गुंतवणूक किंवा विम्याची गरज नाही; जाणून घ्या कसे…
भांडवली नफ्यावर अधिक कर

पुढील महिन्यापासून मालमत्तेच्या विक्रीतून झालेल्या नफ्यावर जास्त भांडवली नफा कर भरावा लागेल. सध्या कलम २४ अंतर्गत दावा केलेले व्याज खरेदी किंवा दुरुस्तीच्या खर्चामध्ये समाविष्ट केले जाणार नाही. यासह मार्केट-लिंक्ड डिबेंचर्सचे हस्तांतरण, पूर्तता किंवा परिपक्वता यातून निर्माण होणारा भांडवली नफा आता अल्पकालीन भांडवली नफा कर भरावा लागेल.

सोन्याबाबतही होणार बदल
एप्रिल महिन्यापासून तुम्ही भौतिक सोन्याचे EGR किंवा इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावतीचे भौतिक सोन्यात रूपांतर केल्यास, तुम्हाला त्यावर कोणताही भांडवली नफा कर भरावा लागणार नाही. मात्र, याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सेबीच्या नोंदणीकृत व्हॉल्ट व्यवस्थापकाकडून रूपांतरण करावे लागेल.

Ravi Shastri statement on Coach Rahul dravid, राहुल द्रविडचा विषय निघाल्यावर रवी शास्त्री म्हणाले, मी असताना २ वेळा आशिया कप जिंकला… – ravi shastri statement on rahul dravid coaching in legends league cricket masters

0

नवी दिल्ली: राहुल द्रविडने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून १६ महिन्यांत त्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. टीम इंडियाचे पराभव आणि राहुल द्रविड यांची प्रश्नांची सरबत्ती सुरु होते. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील पराभव, आशिया चषकाच्या अंतिम फेरीसाठी पात्र न होणे आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत १० विकेट्सने पराभव हे सर्व द्रविड युगासाठी एखाद्या वाईट घटनेसारखंच राहील आहे. दुसरीकडे, भारताने घरच्या मैदानावर प्रत्येक मालिका जिंकणे आणि ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय मिळवून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी राखणे यासारखे सकारात्मक गुणही आहेत.

द्रविड यांच्यावर सुरु असलेल्या प्रश्नांवर आणि त्यांच्या प्रशिक्षणाबद्दल आता माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वक्तव्य केले आहे. द्रविडच्या आधी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री होते. रवी शास्त्री यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडशी केलेल्या तुलनेवर एक वेगळंच वाक्य म्हटलं. ते म्हणाले की, त्यांच्या काळात टीम इंडिया दोनदा आशिया कप जिंकली होती. पुढे सांगताना ते म्हणाले – प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. त्याला (राहुल द्रविड) ही वेळ लागणार आहे, पण राहुलचा एक फायदा आहे की तो एनसीएमध्ये होता, तो अ संघासोबतही होता आणि आता तो इथेही आहे. बहुतेक खेळाडू त्याच्या काळातील आहेत.
लाचारीची हद्दच झाली; टीम इंडियाने पाकिस्तानमध्ये येण्यासाठी शाहिद आफ्रिदीचा भारतावरच आरोप
शास्त्री यांनी लिजेंड्स लीग क्रिकेट मास्टर्स दरम्यान स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीत शास्त्रींनी अनेक गोष्टींवर खुलेपणाने वक्तव्य केले. द्रविडचा करार यंदाच्या विश्वचषकासोबत संपुष्टात येणार आहे. मात्र, त्यांचा कार्यकाळ वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. शास्त्री यांनी द्रविडचे समर्थन केले आणि आठवण करून दिली की भारतातील लोक फक्त ट्रॉफी जिंकण्याची पर्वा करतात. हे वाक्य स्पष्ट करण्यासाठी शास्त्री यांनी २०१६ आणि २०१८ च्या आठवणी सांगितल्या जेव्हा भारताने सलग दोनदा आशिया कप जिंकला.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

ते म्हणाले – “आपल्या देशात अनेक गोष्टी फार काळ लक्षात राहत नाहीत. जर तुम्हाला जिंकायचे असेल तर जिंकावेच लागेल. माझ्या कार्यकाळात आम्ही दोन आशिया चषक जिंकले, पण कोणालाच आठवत नाही. कोणी आशिया चषकाचा उल्लेख केला आहे का? आम्ही दोनदा जिंकलो आहोत. त्यावर कोणी बोलत नाही. मात्र आशिया चषक स्पर्धेत हरलो की चर्चा होते. का? म्हणूनच मी म्हणतोय, प्रयत्न नेहमीच असायला हवेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

Actor and MP Kirron Kher tests positive for COVID-19 again, here’s how you can save yourself from COVID re-infection

0

On Monday night, politician-turned-actress Kirron Kher disclosed that she had tested positive for COVID-19. The 70-year-old shared her diagnosis on Twitter and urged everybody who came into contact with her to get checked as well. She penned, “For COVID, my test results are positive. Thus, I urge everybody who has interacted with me to get checked.”
In 2021, Kirron Kher, who is an MP from Chandigarh seat was diagnosed with multiple myeloma, a type of blood cancer. But she set a brave example by bouncing back to work after her cancer recovery. In March, of the same year, Kirron received her COVID jab at Kokilaben Hospital in Mumbai as part of India’s largest vaccination campaign.

Who is at risk?

People who are above the age of 60, have an underlying lung, kidney or heart issue or are immunocompromised or obese, are at a serious risk of COVID reinfection. Cancer, especially blood cancer also poses a greater COVID risk.
How to stay safe?

Vaccination as we already know is important in preventing a COVID infection from leading to severe illness. In India, anyone above the age of 12 is eligible to get a COVID shot.

It’s also very important to avoid crowded places and ensure that you are not stuck in a cramped up space with too many people. Wear a mask in case you use public transport. Even for shopping, pick timings where you can avoid big crowds.

If you are vulnerable, or are visiting someone whose health is vulnerable, then remember to take COVID precautions – maintaining distance and wearing a mask. Make sure you follow good hand hygiene and respiratory hygiene. Avoid being around people who show respiratory symptoms such as coughing, sneezing, sore throat or nasal cold.

Surge in H3N2 influenza cases

Not only COVID, there is a surge in H3N2 influenza cases too. Experts are recommending COVID measures to prevent the infection. Dr. Rajkumar, Sr. Consultant- Internal Medicine, Indian Spinal Injuries Centre explains the surge in influenza viral infections, “This time people are getting affected by H3N2 virus. This may be more severe because of the fact, in the last three years, people were using masks extensively and this H3N2 could not enter the body. Hence there was a lack of adequate antibodies to fight against this. With reduced or no masks now, this virus is entering the now and with already compromised immunity against it, people are facing the long-lasting effects of the virus. This compromised immune system may be the reason and is postulated that it probably is making people more vulnerable towards viral infection. This is especially witnessed during the changing season, which can further affect the immune system thus resulting in infections being more aggressive and long-lasting. Furthermore, changes in temperature and humidity can also affect the survival and transmission of viruses, making them more aggressive.”

Persistent coughing can be triggered by pollution, with Particulate Matter, irritating gases, and mixed pollutants all having been linked to an increase in coughing and wheezing. In addition, changes in the weather can often lead to the production of mucus. If the cough is caused by a viral infection, rest and hydration can provide relief. However, if the cough persists for over a week or is accompanied by other symptoms such as chest pain or difficulty breathing, it is crucial to seek medical attention. Pollution can exacerbate asthma, and the use of high-quality inhalers can aid in managing it. Lifestyle changes such as avoiding acidic or spicy foods and taking antacid medication if required can also assist in addressing acid reflux-related coughs.

farmer electrocuted to death, घरच्यांना वाटले भजनाला गेले, म्हणून रात्री निवांत झोपले, सकाळीच शेतकऱ्याबाबत आली वाईट बातमी – one farmer dies due to lightning in nashik

0

नाशिकः नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान होत आहे. अशातच आता अवकाळी पावसामुळे जीवितहानी देखील झाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात असलेल्या सराड गावी रविवारी १९ मार्च रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या दरम्यान वीज पडून सावळीराम निंबा भोये या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सावळीराम भोये हे घरातील कुणालाही न सांगता आपल्या शेतात गेले होते. यावेळी सुरगाणा तालुका परिसरात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह बे मोसमी पावसानं हजेरी लावली यावेळी आंब्याच्या झाडाखाली असताना सावळीराम भोई यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, बराच काळ होऊन देखील सावळीराम भोये हे घरी परत येत नसल्याने सायंकाळी घरच्यांनी शेतात आणि परिसरात त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र ते आढळून आले नाहीत. त्यांना भजनाचा छंद असल्याने ते भजनात गेले असावेत, सकाळी घरी परत येतील असा अंदाज घरच्यांनी व्यक्त केला होता. मात्र सोमवारी २० मार्च रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान शेतात त्यांचा शोध घेतला असता शेतातीलच आंब्याच्या झाडाजवळील खोल खड्डयात गवतात त्यांचा मृतदेह आढळून आला.

पायावरुन कार गेली, शस्त्रक्रिया केली, वेदनेने तडफडणाऱ्या मुलीने रुग्णवाहिकेतून दिला १०वीचा पेपर
याबाबतची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर सुरगाणा पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेहावर शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. सावळीराम भोळे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सराड गावावर शोककळा पसरली आहे. अवकाळी पावसाला सर्वत्र थैमान घातलेले असताना याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे शेती पिकाचे नुकसान होत असताना सुरगाणा तालुक्यात जीवित हानी झाली आहे. विजांच्या कडकडाटासह बे मोसमी पावसात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

अज्ञात महिला घरात घुसली अन् घडला एकच थरार; आईला बेशुद्ध केले अन् ३ महिन्यांच्या मुलीला संपवले

लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त

Rafael Nadal out of top 10 for the first time since 2005 | Tennis News

0

Tennis great Rafael Nadal‘s record stay inside the top 10 of the ATP rankings ended on Monday after he was forced to skip the Indian Wells tournament in California.
The 22-time Grand Slam champion Nadal slipped out of the top 10 for the first time since 2005, ending his record 912-week stay inside the top 10, which began when current number one Carlos Alcaraz was not even two years old.
Nadal was forced to skip the Masters 1000 event, where he reached the final last year, as he continues his recovery from a hip issue that ended his Australian Open title defence in the second round in January.
Unable to defend the 600 points from Indian Wells resulted in Nadal dropping four places to 13th in the rankings.

The Spaniard will still be the “man to beat” at the French Open if he can get back to full fitness.
However, with Nadal preparing to return to action at the Monte Carlo Masters next month ahead of the French Open, which he has won 14 times in his career, his time outside the top 10 might be short.
World number four Casper Ruud, who lost to Nadal in the Roland Garros final last year, said he would not be shocked to see the 36-year-old lift the trophy once again.
“It wouldn’t surprise me because he’ll probably use these weeks and these months, as he’s preparing for exactly Roland Garros,” Ruud told Eurosport as part of the ‘Ruud Talk’ series.
“It doesn’t matter if he loses in Monte Carlo or Rome or Madrid. The only thing that’s probably on his mind these days is just to be fit, be healthy and be ready for Roland Garros.”
Tennis lost two of its greats when Serena Williams and Roger Federer bowed out of the sport last year, but Nadal and rival Novak Djokovic are still soldiering on.
Djokovic, who turns 36 in May, has shown few signs of slowing down and drew level with Nadal on 22 Grand Slams by winning the Australian Open.
“For the whole tennis world it would be nice to see one last showdown at Roland Garros,” former U.S. Open champion Dominic Thiem said, adding that Djokovic would be favourite to win the remaining Grand Slams this year.
“The only tournament is Roland Garros: if Rafa is fit there, it’s exactly the opposite. He’s the man to beat when he won the tournament 14 times, it’s crazy.”
(With inputs from Reuters)

girl give ssc exam in ambulance, पायावरुन कार गेली, शस्त्रक्रिया केली, वेदनेने तडफडणाऱ्या मुलीने रुग्णवाहिकेतून दिला १०वीचा पेपर – gutsy girl takes her ssc exam lying in ambulance

0

मुंबईः परीक्षा सुरु असतानाच अपघात झाला, अपघातानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. वेदनांनी कण्हत असलेल्या मुब्बशिरा सय्यद या दहावीच्या तरुणीने या अवस्थेतही हार न मारता बोर्डाचा पेपर दिला आहे. रुग्णवाहिकेतून मुब्बशिराने दहावीचा पेपर दिला आहे. आपल्या जिद्दीच्या जोरावर मुब्बशिराने या अवघड प्रसंगावर मात दिली आहे. त्यामुळं सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

शुक्रवारी मुब्बशिरा आपल्या शाळेतून परतत असताना तिच्या पायावरुन गाडीचे चाक गेले. त्यामुळं तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तिच्या मैत्रिणींनी व गाडीच्या चालकांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. त्याचदिवशी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी तिला डॉक्टरांनी दोन आठवडे पूर्णपणे बेडरेस्ट सांगितली आहे. मात्र, दहावीचा पेपर देता येणार नाही याची खंत तिला होती. शस्त्रक्रिया आणि पायाच्या दुखण्यांपेक्षा ती वेदना जास्त भयंकर होती, अशा भावना मुब्बशिरा हिने व्यक्त केल्या आहेत.

मुब्बशिराचे वडिल चालक म्हणून काम करतात. तिला काहीही करुन दहावीच्या परीक्षा द्यायची होती. तिचा परीक्षेला बसण्याचा निर्धार पाहून दुसऱ्याच दिवशी बोर्डाकडून तिला लेखनिक मिळावा यासाठी परवानगी मागितली होती. बोर्डाने परवानगी दिल्यानंतर आम्ही लगेचच रुग्णवाहिकेची व्यवस्था केली, असं तिच्या मुख्याध्यापिका सबा कुरैशी यांनी म्हटलं आहे. तसंच, मुब्बाशिराला तिच्या वैद्यकिय उपचारांसाठी सर्व शिक्षकांनी मिळून मदत केली आहे.

अज्ञात महिला घरात घुसली अन् घडला एकच थरार; आईला बेशुद्ध केले अन् ३ महिन्यांच्या मुलीला संपवले
नूरसबा अन्सारी या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी स्वतःच्या मर्जीने मुब्बाशिराची लेखनिक होण्याची तयारी दाखवली. तसंच, तिच्या वर्ग शिक्षिका डॉ. सनम शेख आणि इतर काही शिक्षकांनी मुब्बशिरांनी तिला सोमवारच्या विज्ञान २(जीवशास्त्र)च्या पेपरसाठी तयारी करण्यासाठी अतिरिक्त मेहनत घेतली. सकाळी १०.१५च्या सुमारास परीक्षा केंद्रावर रुग्णवाहिका बोलवण्यात आली. त्यात बसून तिने ११ ते १. १० यावेळेत पेपर दिला.

सेंट स्टॅनिस्लॉसचे मुख्याध्यापक, सिस्टर अॅरोकीअमल अँथनी यांनी रुग्णवाहिकेच्या आत दोन विद्यार्थ्यांचे पर्यवेक्षण करण्याची तयारी दाखवली. तर, पोलस आणि शिपाई रुग्णवाहिकेचा बाहेरच थांबले होते. रुग्णवाहिकेला आपण नकारात्मकतेशी जोडतो. पण इथे एक विद्यार्थिनी होती जिच्या हातात प्रश्नपत्रिका मिळाल्यावर आत्मविश्वास आणि सकारात्मक होती, हा एक नवीन अनुभव होता, असं सिस्ट अँथनी यांनी म्हटलं आहे.

रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करायचंय, आता द्यावी लागणार परीक्षा, रेराचा नवा नियम जाणून घ्या
मला परीक्षा द्यायला मिळाली याचा मला खूप आनंद आहे. स्वतःहून प्रश्नांची उत्तरे लिहणे आणि एखाद्याला उत्तरं लिहण्यास सांगणे हा एक वेगळा अनुभव होता. पण मला ही संधी सोडायची नव्हती, असं मुब्बशिराने म्हटलं आहे. ती २३ मार्चचा सामाजिक विज्ञान आणि २५ मार्चचा सामाजिक विज्ञान २ हे दोन्ही शेवटचे पेपरदेखील रुग्णवाहिकेतून देणार आहे.

‘हाफ’तिकीटाचे आदेश; स्वारगेट बस डेपोत एकमेकांना पेढे भरवत महिलांनी आनंद साजरा केला

Hina Khan begins her first Umrah right before Ramzan; shares, ‘So looking forward to it’

0

Hina Khan is off for her first Umrah right before the holy month of Ramadan. The actress expressed her gratitude in Instagram stories.
Hina shared a photo in which she looks serene in a white suit with dupatta on her head. She wrote, “So looking forward to my very first Umrah. So grateful.”

She then posted a video of her ride to Mecca Sharif and informed fans that they are on their way. She also showed the swanky black car in which they travelled from Jeddah to Mecca.
The actress is staying at a luxury hotel and posted a photo of that as well.

Hina Khan Embed
Hina Khan Embed 1

Hina recently completed 14 years in showbiz. She started with Yeh Rishta Kya Kehlata Hai where she played the role of Akshara. Several years later, she has done several successful parts in TV and web shows.

Not just that, she has also made some glamorous appearances at the prestigious Cannes Film Festival and other international events.

Talking about her career, Hina told BT last month, “Everything that happened to me was God’s will. For someone like me who came here without a godfather, every opportunity is a highlight and I am grateful for everything.”

The actress also added that she is grateful to the industry for giving her a lot. She shared. “I am someone who likes to learn and I always accept my shortcomings. It is important to see where you lack and improve on that. It makes me a better performer and a decent human being.”

Bank Crisis: टेन्शन वाढले! जागतिक बँकिंग संकटाने भारतासाठी ‘रेड अलर्ट’, मोजावी लागू शकते मोठी किंमत – banking crisis deepens amid global banking turmoil red alert for india could cost big

0

नवी दिल्ली : अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकट दिवसेंदिवस आपले पाय पसरवत आहे. अमेरिकेत दोन बँका बुडाल्या असून इतर अनेक बँका आपले अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडत आहेत. तसेच युरोपातील सर्वात मोठ्या बँकांपैकी असलेल्या क्रेडिट सुईसची स्थिती बिकट बनली आहे. आता त्याचे पडसाद भारतात देखील जाणवत आहे. यामुळे भारताच्या आयटी कंपन्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. पण अमेरिका व श्रीलंकेत निर्माण झालेलं भीषण बँकिंग संकट यामुळे भारताने चिंतित व्हायला हवं का? विश्लेषकांनुसार कंपन्यांच्या उत्पन्नापैकी ४१% महसूल बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे जगातील बड्या बँक प्रभावित झाल्यामुळे त्याचा या क्षेत्राच्या महसुलावर वाईट परिणाम होऊ शकतो.

बुडत्याचा पाय आणखी खोलात, जगावरील बँकिंग संकट आणखी गडद; Credit Suisse बँकेबाबत मोठा अपडेट
भारताच्या आयटी कंपन्या कोणत्या?
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), इन्फोसिस आणि HCL सारख्या बड्या कंपन्यांचा ४०% महसूल बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) कंपन्यांमधून येतो. सध्याच्या काळात वाढती महागाई रोखण्यासाठी जगभरातील बँका आक्रमकपणे व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर सुस्तीने वर्चस्व गाजवले आहे. त्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांच्या अडचणी आधीच वाढल्या आहेत. आणि आता बँकिंग संकटाचे त्याने टेन्शन आणखी वाढवले आहे. अशा स्थितीत भारतीय आयटी कंपन्यांवर त्याचा काय परिणाम होतोय, हे लवकरच कळेल.

आर्थिक अडचणींमुळे अडलेलं घराचं स्वप्न आता होणार पूर्ण !

अमेरिका आणि युरोप हे सॉफ्टवेअर उद्योगासाठी सर्वात मोठी बाजारपेठ असून देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांसाठी बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्र हे सर्वात मोठे आहे. दरम्यान आर्थिक वर्ष २०२२ मध्ये देशातील सर्वात मोठी IT कंपनी टीसीएसच्या एकत्रित उलाढालीमध्ये BFSI चा हिस्सा सुमारे ४० टक्के होता तर इन्फोसिसच्या बाबतीतही असेच आहे.

अमेरिकेच्या दोन बँक दिवाळखोरीत, भारतीय बँकेत तुमचा पैसा सुरक्षित आहे का? RBI गव्हर्नर म्हणतात…
संकटाची सुरुवात
अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेच्या दिवाळखोरीपासून जागतिक बँकिंग संकटाची सुरुवात झाली. स्टार्टअप कंपन्यांना कर्ज देणारी सिलिकॉन व्हॅली बँक रातोरात बुडाली. यानंतर सिग्नेचर बँकेला टाळं लागलं. क्रिप्टो कंपन्यांना कर्ज देणारी ही बँकही बंद पडली. तर फर्स्ट रिपब्लिक बँकही बंद पडण्याच्या वाटेवर आहे. एका अहवालानुसार अमेरिकेतील १८६ बँका वाढत्या व्याजदरामुळे कोसळण्याच्या वाटेवर असून सोमवारी बाजार उघडताच युरोपमधील क्रेडिट सुइसचे शेअर्स ६३% कोसळले. तर बँकेला मदतीचा हात दिलेल्या UBS चे समभागही सुरुवातीच्या व्यवहारात १४ टक्क्यांनी कोसळले.

अमेरिकेतील संकट TCS, इन्फोसिसच्या दारावर पोहोचलं; आता आणखी मोठा धोका
कंपन्यांच्या कमाईचे नुकसान होण्याची शक्यता
अमेरिका आणि युरोपमधील बँकांच्या बिकट परिस्थितीचा परिणाम भारतीय आयटी कंपन्यांवरही होऊ शकतो. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपन्यांच्या कमाईवर परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. आयटी दिग्गज आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजचे माजी सीईओ विनीत नायर म्हणाले की, पुढे काय होईल हे सांगणे कठीण आहे, पण अनिश्चित वातावरणामुळे नवीन प्रकल्प प्रभावित होतील. खर्चाचा ताण वाढेल, ज्यामुळे आउटसोर्सिंग वाढेल आणि विद्यमान करारांचे पुनर्निगोशिएशन देखील होईल. यासह, आयटी कंपन्या आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर वाढवतील जेणेकरून त्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ नये.

How Tamil Nadu plugged leaks to ensure good flow | Chennai News

0

“Siruthuli, Peruvellam” or pennies make a pound. That was the approach finance minister Palanivel Thiaga Rajan adopted in achieving consolidation of Tamil Nadu’s finances. The state has managed to reduce the fiscal deficit by almost ₹16,000 crore as per the revised estimates for 2022-23 to 3% of GSDP from 3. 38% in 2021-22.
“Owing to the unprecedented and difficult reforms undertaken, we have reduced the annual revenue deficit of around ₹62,000 crore, which we inherited on assuming office (May 2021), to around ₹30,000 crore in the revised estimates of the current year (a reduction of ₹32,000 crore in two years).

Reciepts

This is approximately ₹5,000 crore lower than the level of the pre-Covid year of 2019-20,” Thiaga Rajan said in his opening remarks, while presenting the budget in the state assembly.
“The fiscal consolidation was achieved through revenue augmentation and curbing of unwanted expenditures, besides claiming pending bills from the Centre. We opted for the ‘Siruthuli, Peruvellam’ approach,” a senior state government official told TOI.
Consistent efforts on revenue augmentation resulted in 15-20% growth. By curbing the tendency of departments to build buildings, unwanted expenditure was reduced. High-cost contracts in civil supplies were revisited. Focus was also on data purity and data cleansing.
“Revisiting the civil supplies transport contracts for paddy and others, fixed by the previous government in 2020 at two to three times higher cost, resulted in a saving of ₹3,000 crore,” the official said.
“The chief secretary stepped in and drastically improved the system of getting the ‘utilisation and audit certificates’ to submit bills that remained unclaimed from the Centre for almost five years. While ₹6,000 crore was found pending in CRM subsidy for food from the Centre, we have claimed ₹3,000 crore so far. ESI reimbursement claims helped gain ₹300 crore,” the official added.
In addition, several smaller amounts were claimed from the Union home ministry for administrative expenditure incurred for security services as well as for railway police.
“Since the year 2015-16, when the revenue deficit of the state breached the 1% GSDP mark for the first time, the finances have deteriorated continuously with revenue deficit touching 3. 28%in 2020-21.
This government, through reforms of unprecedented scale and scope, has not only managed to arrest, but actually reverse the declining trend by bringing down revenue deficit by record levels to 1. 23% of GSDP, close to the 2015-16 ratio,” Thiaga Rajan said.

Shahid Afridi Big Statement on India; लाचारीची हद्दच झाली; टीम इंडियाने पाकिस्तानमध्ये येण्यासाठी शाहिद आफ्रिदीचा भारतावरच आरोप

0

नवी दिल्ली: आशिया चषक २०२३ सुरु होण्यापूर्वीच वादंग सुरु आहेत. यंदाच्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचे सांगितले होते आणि स्पर्धेच्या आयोजनाचे ठिकाण बदलले पाहिजे असा आग्रह धरला होता. शहा हे एशियन क्रिकेट काउंसिल (ACC) चे अध्यक्ष देखील आहेत. बीसीसीआय आणि पीसीबीसह आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) सदस्य आशिया चषक २०२३ वर निष्कर्ष काढण्याकरता दुबईमध्ये सभा घेणार आहेत.

यासोबतच आयसीसी बैठक आयोजित करण्याच्या तयारीत आहे. गेल्या महिन्यात बहारीन येथे झालेल्या ACC बैठकीत यूएई हे स्पर्धेचे नवे ठिकाण असेल असे वृत्त होते, तर यजमानपद पाकिस्तानकडे राही, अशी माहिती मिळाली होती. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताच्या पाकिस्तान दौऱ्यावर वक्तव्य केले आहे.

IPLसोबत तुलना करण्याचा हट्ट नडला; PCB कुवतीपेक्षा जास्त बोलून गेले आणि इज्जत गेली
आशिया चषकासाठी भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी पाकिस्तान सज्ज असल्याचे पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला वाटत आहे. त्याने बीसीसीआयला राजकीय तणाव दूर ठेवून संघ पाकिस्तानात पाठवण्याचे आवाहन केले. लिजेंड्स लीग क्रिकेट दरम्यान, आफ्रिदीला मीडियाने विचारले होते की वाद असाच सुरू राहिला तर तोडगा कसा निघेल. यावर आफ्रिदी म्हणाला- आशिया कपसाठी कोण नाही म्हणत आहे? भारत नाही म्हणत आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

शाहिद आफ्रिदीचा मोठा गौप्यस्फोट

आफ्रिदी म्हणाला की, पाकिस्तान संघाला एकदा एका भारतीयाकडून धमकावले गेले होते, ज्याचे नाव तो घेऊ इच्छित नाही. पण तरीही पाकिस्तान सरकारने मतभेद बाजूला ठेवून संघ भारतात पाठवला. त्यामुळेच यावेळी भारत सरकारकडूनही तशीच अपेक्षा आहे.

आफ्रिदी म्हणाला, “तुम्ही भारतीय संघ पाठवा तरी आम्ही त्यांचा चांगला पाहुणचार करू. यापूर्वी मुंबईतील एका भारतीयाने पाकिस्तानला भारतात येऊ देणार नाही, अशी धमकी दिली होती. पण आम्ही सगळे बाजूला ठेवले आणि आमच्या सरकारने एक जबाबदारी म्हणून पाकिस्तानचा संघाला भारतात पाठवले. म्हणूनच धमक्यांमुळे आपल्यातील संबंध आमचे संबंध बिघडले नाही पाहिजेत, धोका तर असणारचं”

सूर्याला पहिल्याच चेंडूवर दोन वेळा कसं काय आऊट केलं, सामन्यानंतर समोर आली स्टार्कची रणनिती
माजी अष्टपैलू खेळाडूने २००४-०५ मधील भारताच्या पाकिस्तान दौर्‍याची आठवण करून दिली आणि हरभजन सिंग, युवराज सिंग सारख्या खेळाडूंना पाकिस्तानच्या लोकांनी कसा आदर दिला, हे सांगितले.

Latest posts