Friday, March 24, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2174

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

2

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

174

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

husband found wife with boyfriend, नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत घरात पाहिलं, जाब विचारताच ती संतापली, अन् मग… – extra marital affair love relationship husband found wife with boyfriend in room uttarakhand haldwani crime news

0

उत्तराखंड: हल्द्वानी शहरातून पती-पत्नी आणि विवाहबाह्य संबंधांचं एक प्रकरण समोर आले आहे. पती बाजारातून घरी परतला असता घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा ठोठावला पण कोणीही दार उघडलं नाही. काही वेळाने दरवाजा उघडला असता पत्नी घरात अनोळखी व्यक्तीसोबत होती. जेव्हा पतीने पत्नीला याबाबत विचारलं तेव्हा तिचा प्रियकर भडकला. पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून पतीला बेदम मारहाण केली. त्यानंतर पीडित पतीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकणाचा तपास करत आहेत. नेमकं प्रकरण काय?

विवाहबाह्य संबंध आणि मारहाणीचे हे प्रकरण हल्द्वानी टिपीनगर पोलीस चौकी परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या एका तरुणाने तक्रारीत पोलिसांना सांगितले की, तो पत्नी आणि ६ वर्षांच्या मुलीसोबत राहतो. त्याची पत्नी नैनिताल जिल्ह्यातीलच एका सरकारी शाळेत शिक्षिका आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, १८ मार्च रोजी तो घरी पोहोचला तेव्हा त्याच्या घराबाहेर एक कार उभी होती.

बेडरूममध्ये गेली, पलंगावरील चादर बदलणार तेवढ्यात तिला तो दिसला अन्…
घराचं दार आतून बंद होतं. त्याने दार ठोठावलं, मात्र बराच वेळ दरवाजा उघडला नाही. काही वेळाने पत्नीने दरवाजा उघडला तेव्हा तिच्यासोबत एक पुरुष होता, असा आरोप पतीने केला आहे. पतीने त्या व्यक्तीला घरी येण्याचं कारण विचारलं, तेव्हा तरुणाच्या पत्नीला राग आला आणि दोघांनी मिळून त्याच्यावर हल्ला चढवला. दोघांनी त्याला बेदम मारहाण केली. तेव्हा पीडित तरुणासोबत असलेल्या एका व्यक्तीने कसंबसं त्याला वाचवलं.

नवऱ्याचं लैच प्रेम; लाडक्या बायकोचा हट्ट, वाढदिवसाला थेट गौतमी पाटीलच्या हातूनच केक कटिंग

पत्नी आणि तिच्या प्रियकराने या तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. पीडित तरुणाने घरात बसवलेले सीसीटीव्ही तपासले असता पत्नीच्या प्रियकर जेव्हा घरात आला आणि परत गेला तोपर्यंतचा सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळून आले.

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये त्याच्या पत्नीने त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोपही या तरुणाने केला आहे. मात्र, उपचारानंतर दोघं पुन्हा एकत्र आले. आता या तरुणाने दावा केला आहे की त्याची पत्नी त्याला खोट्या प्रकरणात अडकवू शकते. इतकंच नाही तर हे दोघे मिळून त्याची हत्याही करु शकतात. हल्द्वानीचे पोलीस अधिकारी हरेंद्र चौधरी यांनी याबाबत सांगितले की, पीडित तरुणाच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

तोंडातून रक्तस्त्राव, गालावर खरचटलेलं; तपोवन एक्स्प्रेसच्या शौचालयात महिलेचा मृतदेह

mass extinction on earth will bring, समुद्रातून भयानक प्राणी बाहेर येतील, माणसांवर हल्ला करतील, शास्त्रज्ञांचा धडकी भरवणारा रिसर्च – scientist says mass extinction on earth will bring from rising sea level shocking research

0

नवी दिल्ली: संशोधकांनी नॉर्थ डकोटा आणि कॅनडा दरम्यान ५.१८ लाख चौरस किलोमीटरच्या बाकेन फॉर्मेशन नावाच्या क्षेत्राचे परीक्षण केले. त्यांना तिथे एक ब्लॅक शेल आढळून आली आहे. बाकेन फॉर्मेशन हा अमेरिकेतील सर्वात मोठा नैसर्गिक वायू आणि तेलाचा साठा आहे. पण, या ब्लॅक शेलच्या अभ्यासात शास्त्रज्ञांच्या संशोधनात एक घाबरवणारी माहिती समोर आली आहे.

पृथ्वीवरील ऑक्सिजनची पातळी अनेक वेळा कमी झाल्याचे आढळून आले आहे. हायड्रोजन सल्फाइडचा प्रसार सातत्याने वाढत आहे. यामुळे, डेव्होनियन कालखंडात, म्हणजे ४१.९ दशलक्ष वर्षे ते ३५.८९ दशलक्ष वर्षांपर्यंत जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विनाशाची प्रक्रिया सुरु राहिली. डेव्होनियन कालखंडाला Ages Of Fishes (माशांचं युग) असंही म्हणतात.

जेव्हा समुद्राच्या तळामध्ये अल्गी (Algae) सडण्यास सुरवात होते तेव्हा हायड्रोजन सल्फाइड तयार होतो. त्यामुळे समुद्रातील ऑक्सिजनची पातळी झपाट्याने कमी होते. मेरीलँड विद्यापीठातील भूवैज्ञानिक अॅलन जे. कॉफमन यांनी सांगितले की, हायड्रोजन सल्फाइडच्या प्रसारामुळे यापूर्वीही अनेकदा मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. पण, त्याच्या परिणामांचा अभ्यास केला गेलेला नाही, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

डेव्होनियन काळात असे मासे होते ज्यांना जबडा नव्हता. त्यांना प्लाकोडर्म असे म्हणतात. हे मासे विशेषत: गोंडवाना आणि युरामेरिकामध्ये मोठ्या प्रमाणावर होते. ट्रायलोबाइट्स आणि अमोनाईट्स देखील समुद्रात मोठ्या प्रमाणात होते. सुरुवातीच्या काळात जमिनीवर जंगले वाढत होती. ज्यामध्ये फर्न सारख्या वनस्पती होत्या. डेव्होनियन कालखंडाच्या मध्यापर्यंत, सागरी टेट्रापॉड टिकटालिक पाण्यातून जमिनीवर आला. या डेव्होनियन कालखंडात पाच मोठे सामूहिक विध्वंस झाले. तेव्हा त्या जीव आणि झाडांचा जन्म झाला जे आपण आज पाहत आहोत. मग शार्कसारखे मासे जन्माला आले, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

धुळेकरांना काश्मीरमध्ये असल्याचा भास; लिंबाएवढ्या गारांचा पाऊस, रस्ते झाले बर्फाच्छादित

समुद्रातून धोकादायक प्राणी येतील, माणसांची शिकार करतील

आजच्या युगात ज्या प्रकारे हवामानात बदल होत आहेत, ग्लोबल वार्मिंग वाढत आहे. त्यानुसार, पुढील विध्वंस हा समुद्रातूनच येणार आहे, असा इशारा शास्त्रज्ञांनी त्यांच्या अभ्यासावरुन दिला आला. समुद्रात ऑक्सिजनची कमतरता असेल, पाणी पातळी वाढेल. हायड्रोजन सल्फाइडचे प्रमाण वाढत जाईल. समुद्रातील प्राणी पाण्यातून बाहेर येतील आणि माणसांची शिकार करतील. मग हळूहळू नवीन जीव जन्माला येतील. नवीन प्राणी आणि नवीन वनस्पती जन्माला येतील, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.

सहाव्या सामूहिक विनाशाला सुरुवात

मानवी वसाहतींवर नवीन प्राण्यांचं अतिक्रमण होईल. जंगलांचे स्वरूप बदलेल. पृथ्वीवर सहावा सामूहिक विध्वंस सुरू झाला आहे. याआधी मोठ्या प्रमाणावर विध्वंस होण्याच्या घटना नैसर्गिक होत्या. परंतु मानवी उपक्रमांमुळे हे घडत आहे. विविध प्रजाती नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत. बायोलॉजिकल रिव्ह्यू जर्नलमध्ये शास्त्रज्ञांनी लिहिले आहे की, पृथ्वीवरील सुमारे १३ टक्के अपृष्ठवंशी प्रजाती गेल्या ५०० वर्षांत नामशेष झाल्या आहेत.

तोंडातून रक्तस्त्राव, गालावर खरचटलेलं; तपोवन एक्स्प्रेसच्या शौचालयात महिलेचा मृतदेह
५०० वर्षांत १३ टक्के जीव नामशेष

शास्त्रज्ञांनी सांगितले की, सुमारे १३ टक्के जीवजंतूंचा उल्लेख इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) च्या धोकादायक प्रजातींच्या रेड लिस्टमध्ये आहे. इनव्हर्टेब्रेट प्रजातींची यादी पाहिल्यास, हे लक्षात येईल की आपण पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर जीवहानी पाहातो आहोत. हे सिद्ध करण्यासाठी, शास्त्रज्ञांनी २०१५ च्या एका अभ्यासाचा हवाला दिला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की मोलस्क पृथ्वीवरून नामशेष होतील.

जमिनीवरील ७ % गोगलगायी नष्ट

इसवी सन १५०० पासून पृथ्वीवर आढळणाऱ्या गोगलगायींच्या संख्येपैकी ७ टक्के संख्या नष्ट झाल्या आहेत. हा जमिनीवर राहणारा अपृष्ठवंशी जीव आहे. समुद्रात हे प्रमाण खूप जास्त आहे. जर आपण जमीन आणि समुद्र एकत्रितपणे पाहिले तर या प्रजातीतील ७.५ ते १३ टक्के प्राणी नष्ट झाले आहेत. रेड लिस्टनुसार, पृथ्वीवरून ८८२ प्रजातींचे १.५० लाख ते २.६० लाख मोलस्क नष्ट झाले आहेत.

बेडरूममध्ये गेली, पलंगावरील चादर बदलणार तेवढ्यात तिला तो दिसला अन्…
मानवी उपक्रमामुळे सारं काही होतंय

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जमिनीवर मानवी उपक्रम अधिक आहेत. त्यामुळे येथे नुकसान अधिक होत आहे. पण, समुद्रात असे का होत आहे, याचा अभ्यास करावा लागेल. मानव ही एकमेव अशी प्रजाती आहे जी जैविक प्रक्रियांमध्ये व्यत्यय आणू शकते किंवा त्या बदलू शकते. मानव ही एकमेव अशी प्रजाती आहे ज्यात भविष्यानुसार गोष्टी बदलण्याची क्षमता आहे, असंही शास्त्रज्ञांनी सांगितलं.

पृथ्वीवर सतत होत असलेला नैसर्गिक विकास थांबवण्यात आणि वाढवण्यात मानवाची महत्त्वाची भूमिका आहे. हे निश्चित झाले आहे, की जर आपण विनाशाकडे जात आहोत, तर त्यात मानव जातीची सर्वात मोठी भूमिका आहे. ज्यानुसार पृथ्वीवर जीव मरत आहेत, याचा अर्थ पृथ्वीवर सहावा सामूहिक विनाश सुरू झाला आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

woman found dead in toilet of tapovan express, तोंडातून रक्तस्त्राव, गालावर खरचटलेलं; तपोवन एक्स्प्रेसच्या शौचालयात महिलेचा मृतदेह – woman found dead in toilet of tapovan express nanded to mumbai in nanded crime news

0

नांदेड: नांदेड रेल्वे स्टेशनवर गुरुवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुई धागा विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका अनोळखी महिलेचा रेल्वेच्या शौचालयात मृतदेह आढळून आला आहे. नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसच्या शौचालयात हा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.नांदेड रेल्वे स्थानकातून नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस (१७६१८) रेल्वे दररोज धावते. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास तपोवन एक्सप्रेस धर्माबादहून नांदेड रेल्वे स्टेशनवर दाखल झाली होती. गुरूवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे जाण्यासाठी ही रेल्वे प्लॅट फॉर्मवर उभी होती. त्यावेळी रेल्वेच्या डी-८ या कोचमधील शौचालयामध्ये एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नांदेड रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश उनावणे यांनी तात्काळ आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी वेळीच दखल घ्यायला हवी होती; लेकीच्या न्यायासाठी आई-बापाची आरोपींना फाशी देण्याची मागणी

जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला. त्या महिलेच्या तोंडातून रक्तस्त्राव होतं होता. तसेच, महिलेच्या उजव्या गालावर खरचटलेले होते. महिलेच्या शरीरावर इतर जखमा देखील आढळून आल्या होत्या. मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मयत महिला ही ३० ते ३५ वयोगटातील असल्याची माहिती आहे. या महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

बेडरूममध्ये गेली, पलंगावरील चादर बदलणार तेवढ्यात तिला तो दिसला अन्…
दरम्यान, हा प्रकार घातपाताचा आहे की अन्य काही या बाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळपर्यंत मयत महिलेची ओळख काही पटली नाहीये. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या महिलेचा मृत्यू कसा झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, रेल्वे डब्यातील शौचालयामध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने रेल्वेत एकच खळबळ उडाली होती.

दहावीचा अखेरचा पेपर झाला की उचलायचं अन्; चपलेच्या दुकानात विद्यार्थ्याच्या हत्येचा कट, पण…

one died in thane by h3n2 influenza virus, ठाणेकरांच्या चिंतेत वाढ, ठाण्यात ‘H3N2’ रुग्णांचा आकडा १९ वर, पहिला मृत्यू – h3n2 influenza virus patients increases upto 19 in thane and one died

0

ठाणे: एकीकडे करोनाच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा डोकं वर काढू लागले आहे. ठाण्यात या एच ३ एन २ मुळे पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर सध्या शहरात या ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा रुग्णांचा आकडा वाढून १९ वर आला आहे.दोन वर्षांपूर्वी जग आणि देशासह राज्यात देखील करोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले होते. हळूहळू लोकांमध्ये हा करोना झपाट्याने पसरला आणि त्याच्या संक्रमणाने अनेक रुग्णांचा बळी घेतला. या कोरोनाच्या संक्रमणामुळे राज्यात आणि देशातील निर्बंध कडक करून लॉकडाऊन लावण्यात आले होते. दोन वर्ष कोरोनाने थैमान घातल्यानंतर हळूहळू करोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर हे सर्व निर्बंध शिथील करण्यात आले. मात्र, करोना अद्याप पूर्णपणे हद्दपार झालेला नाही. त्यातच आता ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराने आता डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

अचानक झालेल्या पावसात चिमुकला भिजला, श्रीकांत शिंदेंनी मायेनं जवळ घेत लेकराचं डोकं पुसलं

ठाण्यात करोना सोबत ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराने आता डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ठाण्यात ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझाचा आकडा १९ वर येऊन पोहचला आहे. त्यातच या आजाराने ठाण्यात पहिला बळी गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ठाण्यात बुधवारी मृत्यू झालेले रुग्ण हे वयोवृद्ध होते आणि त्यांना करोना आणि ‘एच ३ एन २’ अशा दोन्ही प्रकारच्या आजारांची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘एच ३ एन २’ चा ठाण्यातील तो पहिला बळी म्हणून नोंदवला गेला आहे.

बेडरूममध्ये गेली, पलंगावरील चादर बदलणार तेवढ्यात तिला तो दिसला अन्…
तर, ठाणे जिल्ह्यात करोना रुग्ण वाढत असताना ठाणे महापालिका हद्दीतही कोरोनाच्या रुग्णांमध्ये हळू हळू वाढ होत आहे. या आठवड्यात करोना उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा तीन वर गेला आहे. यात मृत्यू झालेले तिघे हे रुग्ण ७० वर्षांवरील असून त्यांना सहव्याधी होत्या. त्यातच बुधवारी मृत्यू झालेल्या वृद्धाला खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचीही लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालातून उघड झाले होते.

Nikhat, Lovlina, Nitu, Saweety storm into Women’s World Boxing Championships final | Boxing News

0

NEW DELHI: Continuing their good run, reigning world champion Nikhat Zareen and Commonwealth Games champion Nitu Ghanghas registered contrasting victories to storm into the finals of the Women’s World Championships on Thursday.
In the second session of the day, Lovlina Borgohain (75kg) and Saweety Boora (81kg) extended India’s dominance in the event by advancing into the finals.
As expected, Nikhat posted a commanding 5-0 win over Colombia’s Ingrit Valencia in the 50kg category semifinals while Nitu (48kg) had to fight hard to post 5-2 win over Alua Balkibekova of Kazakhstan.

Two-time Worlds bronze medallist Lovlina beat Li Qian of China by a 4-1 margin to book her maiden appearance in the final of the prestigious tournament.
Saweety too cruised into the title round with a 4-3 win over Australia’s Sue- Emma Greentree.
With three consecutive Referee Stops Contest (RSC) wins under her belt, Nitu continued her remarkable run at the tournament against the reigning Asian champion Alua Balkibekova of Kazakhstan with a hard-earned 5-2 win on points after the bout was reviewed.

5

Having suffered a defeated against the Kazakh in the quarterfinals of the last World Championships, the 22-year-old Indian had a point to prove this time round.
Both pugilists were neck and neck in all three rounds and while Balkibekova kept Nitu throughout the bout, the 2022 Commonwealth Games champion kept her cool to get the better of her opponent. The southpaw smartly landed accurate punches and showcased immense grit to reach the finals of the competition for the very first time.
Nitu will now take on the 2022 Asian Championships bronze medallist Lutsaikhan Altantsetseg of Mongolia in the final on Saturday.

Contrary to Nitu’s fiercely contested bout, Nikhat (50kg) had an easy day at the office as she continued her quest for back-to-back World Championships gold medals by outpunching the veteran Rio Olympics bronze medallist Ingrit Valencia of Colombia and securing a 5-0 win. Being at the top of her game, the 26-year-old star pugilist utilized her quick movement and stellar strength to control the bout from the word go.
She maintained her composure going into the next few rounds and dominated the bout, giving her Colombian opponent no chance to make a comeback and sealed the win by unanimous decision. Nikhat will now face the two-time Asian champion Nguyen Thi Tam of Vietnam in the final on Sunday.

Hindenburg Research Block Inc, अदानींना दणका दिल्यानंतर हिंडेनबर्गचा नवा अहवाल आला, अब्जावधीची उलाढाल असलेल्या कंपनीचे शेअर्स गडगडले – hindenburg research publish report on shorts jack dorseys payments firm block after adani group

0

न्यूयॉर्क : अदानी उद्योग समुहासंदर्भात २४ जानेवारीला अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेमुलं गौतम अदानी यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. गौतम अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स हिंडेनबर्गचा रिसर्च आल्यानंतर गडगडले होते. हिंडेनबर्ग अहवालाच्या धक्क्यातून अदानी ग्रुप अजून सावरलेला नाही. ही परिस्थिती असताना हिंडेनबर्ग रिसर्चच्या ट्विटर अकाऊंटवरुन काल नव्या अहवालाबद्दल घोषणा करण्यात आली. सर्वांचं लक्ष हिंडेनबर्ग आता कुठल्या उद्योगपतीबद्दल अहवाल जारी करणार अशी उत्सुकता लागून राहिली होती. यावेळी हिंडेनबर्ग रिसर्चच्या निशाण्यावर गौतम अदानी नसून ट्विटरचा संहंस्थापक असलेल्या जॅक डॉर्सी यांच्या ब्लॉक आयएनसी संदर्भात जारी केला. त्यानंतर अदानी समुहाप्रमाणं ब्लॉक आयएनसीचे शेअर्स गडगडले आहेत.

हिंडेनबर्ग रिसर्चनं ब्लॉक आयएनसी या संस्थेबद्दल अहवाल जारी करत गंभीर आरोप केला आहे. हिंडेनबर्ग रिपोर्टच्या अहवालानुसार जॅक डॉर्सी यांच्या ब्लॉक आयएनसीनं बनावट पद्धतीनं वापरकर्त्यांची संख्या वाढवली आणि ग्राहक मिळवण्याचा खर्च कमी केला, असा आरोप अहवालात करण्यात आला. हिंडेनबर्गनं ब्लॉक आयएनसी बद्दल अहवाल जारी केल्याचं कळताच कंपनीच्या शेअर्समध्ये २० टक्केंची घसरण झाली. गेल्या वर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये ५७ टक्के घसरण झाली होती,

हिंडेनबर्गनं जारी केलेल्या अहवालानुसार ब्लॉकची चौकशी सुरु आहे. गेल्या दोन वर्षांच्या चौकशीतून असं दिसून येतं की कंपनीनं व्यवस्थितपणे लोकसंख्येचा फायदा उठवला जो चुकीचा असल्याचं हिंडेनबर्ग रिपोर्टनं म्हटलं आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तर, कंपनीच्या कॅश अॅप प्रोग्राममध्ये त्रुटी काढल्या आहेत.

कामाला का गेला नाहीस? विचारल्याने पोराच्या डोक्यात राग; पुण्यात आईला संपवलं

जॅक डोर्सीनं २००९ मध्ये ब्लॉक आयएनसीची स्थापना केली होती. ही कंपनी तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित आहे. ब्लॉक आयएनसी पहिल्यांदा स्क्वेअर नावानं ओळखली जात होती. कंपनीची मार्केट कॅफ ४४ अब्ज डॉलर इतकी आहे.

२४ तासांत अमर्याद प्रवास, मोजा फक्त ८० रुपये, मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर
हिंडेनबर्ग रिसर्चनं जानेवारी २०२३ मध्ये अदानी ग्रुपसंदर्भात अहवाल जारी केला होता. त्यानंतर अदानी समुहाला ६० टक्के संपत्ती गमवावी लागली. नॅथन अँडरसन यांच्या नेतृत्त्वातील हिंडेनबर्ग रिपोर्टनं २०१७ पासून आतापर्यंत १७ कंपन्यांबाबत अहवाल जारी केले आहेत.

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच वाद… इंग्लंडने स्टार खेळाडूला खेळण्याची परवानगीच नाकारली

Exclusive – Shiv Thakare reveals why BFFs MC Stan and Nimrit Kaur Ahluwalia were missing from his reunion party

0

Shiv Thakare, who is going great in his career especially after coming out of Bigg Boss 16, recently launched his tea and snacks corner. The reality star plans to launch his restaurant in Mumbai, Pune and Amravati. In an exclusive conversation with ETimes TV, Shiv talked about why he decided to come up with a business plan. He also addressed the controversial fight between MC Stan and Abdu Rozik and why the rapper and another Mandali member Nimrit Kaur Ahluwalia were missing from his party.
I just hope that I am able to make this big

“I had a vision in mind of starting my own food chain. Gudi Padwa is a very auspicious occasion to start something good. That’s the reason I decided to launch my business on this day. I just hope that I am able to make this big. As an actor I want to make my name and do different projects but I also feel you should have a backup plan. I will do this business also with full honesty like how I have led my life so far. For me honesty is more important than money,” said the star while launching his snack food corner.

Shiv Thakare


Everyone is doing great in their field

He further added, “Bigg Boss 16 has turned out to be fruitful for everyone and all of us are working and doing something after coming out which is a very good sign. Everyone is doing great in their field. I just want to wish everyone the best and want all of us to do great in life, be it music videos, films or launch our own brands.”

Shiv thakare

To survive in this industry you need to have a backup plan

When asked what made him come up with a business as he aspires to be an actor, he said, “As an actor I am definitely going to work in films, music videos or TV shows but to survive in this industry you need to have a backup plan. You have to earn and spend your daily expenses, you need money for it and it is a smart decision to always have a backup plan. You should focus on your work and simultaneously run the business so that you can take care of your daily expenses. I think a lot of actors do this and I feel I started a bit early because I have lots of plans for myself and want to do many things in life. I feel everyone should try something whenever they get a chance. I want to put in a lot of effort in my craft to get work and I don’t want money to ever be an obstacle for me.”

Abdu-Stan

Shiv on MC Stan and Nimrit Kaur Ahluwalia’s absence from the Mandali reunion bash

Shiv recently threw a reunion party for Bigg Boss 16 members and especially his Mandali. However, MC Stan and Nimrit Kaur Ahluwalia’s absence from the bash raised many eyebrows. Commenting on the same, he said, “Had they skipped my party despite being free or not working, I would have got really angry and we would have had a fight like how we used to fight in the Bigg Boss 16 house. Pyaar waali fight hoti… but I understand both were busy. MC Stan was busy with his concert and Nimrit was busy with some shoots. They were still in touch with me and just because they did not come to my party it doesn’t mean that our friendship is over. We will soon have a party as soon as we all get free. We will meet on the terrace and you all might not see on camera because it will be a private party, and I don’t believe that everything is for social media, some relations are personal and organic. Our relationship is forever and we sometimes feel like enjoying the moment without being surrounded by the camera.”

Shiv-Nimrit

Mandali

Shiv reacts to MC Stan and Abdu Rozik’s fight

Reacting to the crack in Mandali due to MC Stan and Abdu Rozik’s fight, Shiv said, “Abdu and Stan have a personal equation also. We would have problems with roothna manana inside the Bigg Boss 16 house also. Just like this incident and we have not changed as people, we are still the same mad people. We would pull each other’s leg and get angry inside and the same is happening here. They are very real people and don’t keep anything inside, I don’t know the full matter. But I know for sure they will soon bury the hatchet and you will see them saying love you bro in the next two or three days. I have full faith MC Stan will soon patch up with Abdu, agar woh nahi manayega toh main toh hoon na.”

pune koyta gang loot, पुण्यात कोयता गँगचा पुन्हा धुडगूस, बाईकसमोर गाडी आडवी घातली, ४७ लाखांची रोकड लुटली – maharashtra crime news pune nana peth koyta gang looted 47 lakh cash from bike rider

0

म. टा. प्रतिनिधी, पुणे : कोयता गँगने धुडगूस घालून दुचाकीस्वाराकडील ४७ लाख रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना नाना पेठेत गुरुवारी सकाळी घडली. बँकेत भरणा करण्यासाठी ४७ लाख रुपये रोकड घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वाराला अडवून कोयतेधारी टोळक्याने धाक दाखवून लुटले. या घटनेने नाना पेठेत गोंधळ उडाला होता. या प्रकरणी दोघा दुचाकीस्वारांवर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत मंगलपुरी भिकमपुरी गोस्वामी (वय ५५ वर्ष, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. नाना पेठेतील सार्वजनिक रस्त्यावर हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच समर्थ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध सुरू केला.

फिर्यादी गोस्वामी खासगी संस्थेत काम करतात. या संस्थेची ४७ लाख २६ हजार रुपये रक्कम व १४ धनादेश घेऊन ते बँकेत चालले होते. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ते नाना पेठेतील सिटी सर्व्हे नंबर ३९५ येथील सार्वजनिक रस्त्यावरून जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना धक्का दिला. फिर्यादी यांच्या दुचाकीसमोर गाडी आडवी लावून त्यांना अडवले. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड असलेली पिशवी जबरदस्तीने घेऊन ते पसार झाले. या मारहाणीत फिर्यादीच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.

घर गाठण्याआधीच मृत्यूने गाठलं, कारची धडक, गावापासून २०० मीटर अंतरावर शेतकऱ्याचा अंत
घटनेची माहिती मिळताच पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सुनील पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे, प्रमोद वाघमारे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. समर्थ पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

चालक उतरताच टेम्पोत जाऊन बसला अन् रिव्हर्स गियर टाकला, टेम्पो थेट विहिरीत !

याआधी जानेवारी महिन्यात पोलिसांनी कोयता गँगचा म्होरक्या बिट्ट्या कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे यांना अटक केली होती. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले होते. ही कोयता गँगविरोधातील सर्वात मोठी कारवाई मानली जात होती.

तीन ग्लास, पाण्याची बॉटल न् अर्धवट खाल्लेला वडापाव; पण मृतदेहाची ओळख पटली ‘त्या’ खुणेने

woman Railway ticket checker collect 1 crore fine, महिला रेल्वे कर्मचाऱ्याची धडाकेबाज कारवाई, विना तिकीट प्रवाशांकडून तब्बल १ कोटींचा दंड वसूल – indian railway first woman chief ticket inspector rosaline arokia mary collect one crore rupees as fine

0

नवी दिल्ली: रेल्वेत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचे तिच्या कामासाठी खूप कौतुक होत आहे. या महिला कर्मचाऱ्याने विना तिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांकडून तब्बल १ कोटी रुपयांहून अधिकचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे सध्या ही कर्मचारी चर्चेचा विषय ठरली आहे.रोझलिन अरोकिया मेरी दक्षिण रेल्वेमध्ये मुख्य तिकीट निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. १ कोटींचा दंड वसूल करणाऱ्या त्या रेल्वेच्या पहिल्या महिला तिकीट तपासणी कर्मचारी ठरली आहे.

मेरीचे फोटो रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये ती प्रवाशांची तिकिटे तपासताना दिसत आहे. याशिवाय ती दंडही आकारत आहे.

एसटीच्या तिकीट दरात ५० टक्के सूट; सरकारच्या निर्णयाचं महिलांकडून कौतुक

रेल्वे मंत्रालयाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले – ती पूर्ण निष्ठेने आपले काम करत आहे. रोझलिन अरोकिया मेरी या दक्षिण रेल्वेमध्ये मुख्य तिकीट निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तिकीट नसलेल्या आणि अनियमित रेल्वे प्रवाशांकडून त्यांनी १.०३ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
बेडरूममध्ये गेली, पलंगावरील चादर बदलणार तेवढ्यात तिला तो दिसला अन्…
रेल्वे मंत्रालयाच्या या ट्विटनंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या कामाचं कौतुक केले आहे आणि अभिनंदन केले. अशा समर्पित महिला कर्मचाऱ्यांची देशाला गरज आहे, जी भारताला महासत्ता बनवू शकते, असं एकाने लिहिले. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, मला अभिमान आहे की मी तुमचा मित्र आहे. मी तुम्हाला ओळखतो, त्यामुळे तुमच्या कर्तृत्वाने मला फारसं आश्चर्य वाटत नाही. कर्तव्य बजावत असताना तुम्ही समर्पण, प्रामाणिकपणा दाखवली आहे.

१ कोटी ५५ लाखांचा दंड वसूल

एक प्रसिद्धीपत्रक जारी करताना दक्षिण रेल्वेने सांगितले की मेरी व्यतिरिक्त, आणखी दोन तिकीट तपासणी कर्मचार्‍यांनी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. या सर्वांनी एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान हा दंड वसूल केला आहे. चेन्नई विभागाचे उपमुख्य तिकीट निरीक्षक एस नंदा कुमार (एस नंदा कुमार) यांनी १ कोटी ५५ लाखांचा दंड वसूल केला. तर वरिष्ठ तिकीट परीक्षक शक्तीवेल यांनी दंड म्हणून १.१० कोटी रुपये वसूल केले.

Mumbai Police Arrested Accused In Robbery Case After 15 Years Tatto On Hand And Signature Verify Accused Idendity

0

Mumbai Crime News :  हिंदी चित्रपटांमध्ये ‘कानून के हात लंबे होते है’ हा डॉयलॉग अनेकदा ऐकला असेल. या संवादाला साजेशी एक कामगिरी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) केली आहे. घरफोडीच्या गुन्ह्यात सुमारे 15 वर्षे फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी या आरोपीने आपले नाव बदल होते. मात्र, त्याच्या एकाने चुकीने पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीच्या हातावर असलेल्या गोंदणाने चोराला अटक करण्यात आली. 

मुंबईतील रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आरमुगम पल्लास्वामी देवेंद्र असे आहे. गुन्हा घडला त्यावेळी आरोपीचे वय 48 वर्ष होते. आता आरोपी 63 वर्षांचा आहे. आरोपीविरोधात रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस स्टेशनमध्ये 2008 मध्ये भारतीय दंड विधान कलम 454,  457, 380, 34 नुसारे गुन्हा दाखल होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यातील सुनावणी प्रकरणी न्यायालयात हजर राहत नव्हता. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला ‘फरार’ घोषित केले होते. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांना अधिक प्रयत्न करावे लागले. फरार असलेल्या आरोपीचा फोटो हा पोलीस रेकॉर्डमध्ये नव्हता. राहत्या घरी पोलीस शोध घेण्यास वारंवार येत असल्याने आरोपी सातत्याने पत्ता बदलून राहत होता. या दरम्यानच्या काळात त्याने माहीम, कल्याण, भांडूप आणि ज्या ठिकाणी काम करायचा त्या ठिकाणी रहायचा. त्याशिवाय, स्थानिक रहिवासीदेखील त्याच्याबद्दल फारशी माहिती देत नव्हते. आरोपीचे निधन झाले अथवा तो तामिळनाडूतील गावी गेला असावा, अशी माहिती त्याच्या शेजाऱ्यांकडून पोलिसांना दिली जायची असे पोलिसांनी सांगितले. 

आरोपीचा शोध असा लागला

पोलिसांना या तपासा दरम्यान आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यानंतर त्यांनी मोबाईल लोकेशन पाहण्यास सुरुवात केली. मोबाईल लोकेशननुसार हा एकाच ठिकाणी स्थिर राहत नसे. त्याचे मोबाईल लोकेशन हे मुंबईतील पर्यटन स्थळाचे असल्याचे आढळून आले. या जुजबी माहितीच्या आधारे आरोपी हा  “मुंबई दर्शन” मार्गांवर चालकाचे काम करत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. त्यानंतर तो काम करत असलेल्या ट्रॅव्हल्स एजन्सीचा शोध पोलिसांनी घेतला. 

news reels reels

असा रचला सापळा

आरोपी अत्यंत चतुर असल्याने त्याच्यासोबत संपर्क करून शोध घेणे जरा जिकरीचे वाटले. आरोपीला संशय आला असता तरी त्याने पळ काढला असता. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचला. पोलीस पथकाने दक्षिण मुंबईच्या फोर्टस्थित ट्रॅव्हल एजन्सीमध्ये त्यांची ओळख सामान्य नागरिकाप्रमाणे दिली. आपल्याला कुटुंबासमवेत मुंबई दर्शन करणार असल्याचे सांगितले. येत्या शनिवारी आपला प्लान असल्याचे सामान्य नागरिकाच्या वेशातील पोलिसांनी सांगितले. या सहलीसाठी जुना अनुभवी चालक म्हणून फरार आरोपीची मागणी त्यांनी केली. त्यानंतर ट्रॅव्हल एजन्सीच्या कार्यालयात संबंधितांनी त्याला बोलावून घेतले. त्यानंतर संबंधितांना विश्वासात घेऊन खटल्याची माहिती देण्यात आली आणि फरार आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीची स्वाक्षरी आणि हातावर असलेल्या गोंदणाने आरोपीची ओळख पटली. आरोपीने पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी अधिवासाच्या कागदपत्रावर आडनावात देवेंद्रऐवजी ‘मुदलीयार’ असा बदल केलेचे दिसून आले आहे. 

ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखडे आणि त्यांच्या पथकाने केली. 

Latest posts