Tuesday, March 21, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2169

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

2

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

172

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Shooting World Cup: India’s task cut out with China back in the fray | More sports News

0

BHOPAL: The ranges at the Madhya Pradesh State Shooting Academy have a different feel to them starting today. After impressing the Indian shooting fraternity since its inception, the highly-rated shooting facility will welcome the world’s elite shooters for the ISSF World Cup (Rifle/Pistol), which marks a special occasion for hosts India.
It will be the eighth time that India will host a World Cup but the first at a location outside Delhi’s famed Dr Karni Singh Shooting ranges.
Barkheda, the town in Bhopal where the MPSSA is located, gives the feel of a sports city — with the Sports Authority of India centre and the state’s equestrian academy just a stone’s throw away from the shooting academy. The area is actually marked by the state government to bring up world class infrastructure across sports and make Barkheda a hub for both national and international tournaments.

In that context, world’s top pistol and rifle shooters will be the first to begin Barkheda’s journey as an international sports destination.

Embed-Shooting-WC-2103

Image credit: NRAI
India’s joint-biggest squad of 37 shooters will see 22 players in medal contention, while the remaining 15 will be firing for Minimum Qualification Score only. Among those who are in the medal race, there are only three names who survived the disastrous Tokyo Olympics campaign. Rifle shooters Anjum Moudgil & Aishwary Pratap Singh Tomar and pistol ace Manu Bhaker were there in Tokyo, which was the second consecutive Olympic Games edition in which the Indian shooters returned empty-handed.
The new brigade didn’t disappoint at the Cairo World Cup earlier this year, as India topped the medals tally. But there will be a significant difference in the challenge Indian shooters face in Bhopal.

CHINA RETURNS FOR WORLD CUP
For the first time in an ISSF World Cup in 2023, China has decided to field a contingent, and their squad number (37) matches India’s.
When the Indians were up against the Chinese shooters at the 2022 World Championships, India finished behind China by a significant margin. Against China’s medal count of 58, which included 27 gold, the second-placed India finished with 34 medals, including 12 gold.

That’s the enormity of the challenge facing India, who fired a blank in Tokyo, where China topped the tally with 4 gold, 1 silver and 6 bronze medals.
With no quota places for Paris 2024 on offer in the tournament, the pressure will be a little less on the 198 participating shooters from 30 countries. That gives a little more breathing space to young guns like India’s world No. 1 Rudrankksh Patil (air rifle), Sarabjot Singh (air pistol), Esha Singh (rapid fire) and Rhythm Sangwan (air pistol and rapid fire).
THE FIELD
India’s main competitor China has gone a step ahead by fielding a young squad.

The current air pistol world champions from China, Liu Jinyao and Lu Kaiman, will be seen in action on the opening day of the competition on Wednesday when the men’s and women’s 10m gold medals will be decided.

Also heading the young Chinese unit will be 19-year-old rifleman Du Linshu who won an astonishing five gold medals at the Cairo World Championships in the junior category, besides Min Hou who won two 50m rifle junior gold medals. Among the talented Chinese teenagers is also the 18-year-old Lihao Sheng — the men’s 10m air rifle silver medallist from the Tokyo Olympics.

Embed-Shooting-W2C-2103

TOI Photo
USA’s eight-member squad includes Alison Marie Weisz, who became the women’s air rifle champion last year, when India’s Rudrankksh Patil topped the podium in the men’s event.

Among the other greats at the firing points at the MPSSA will be Germany’s Rio 2016 Olympics rapid fire pistol champion Christian Reitz and Switzerland’s Jan Lochbihler, who is the men’s 50m rifle prone world champion.
The only reigning Olympic champion shooter in the fray will be France’s rapid fire specialist Jean Quiquampoix.
The five competition days from Jan 22 to 26 will see 10 finals across Olympic events.

crematorium, पिकनिक, प्री वेडिंग फोटोशूट, बर्थडे साजरा करायला स्मशानात होतेय गर्दी; कारण काय? – this gujarat crematorium goes beyond funeral rites attracts pre wedding shoots and picnics

0

गांधीनगर: स्मशान शब्द ऐकताच डोळ्यांसमोर एक चित्र उभं राहतं. जळणारं पार्थिव, शोकाकुल कुटुंब, दु:खात बुडालेले नातेवाईक असं चित्र डोळ्यासमोर येतं. आपल्याला कधीच स्मशानात जाण्याची वेळ येऊ नये असं सगळ्यांना वाटतं. कारण स्मशान ही काही हवीहवीशी वाटणारी जागी नाही. मात्र गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात एका स्मशानात कायम गर्दी पाहायला मिळते. अनेक जण इथे फिरायला येतात. इतकंच काय तर इथे प्री वेडिंग शूटसाठी अनेकजण येतात.

बनासकांठाच्या डिसामध्ये असलेल्या स्मशानाचं सौंदर्यीकरण करण्यात आलं आहे. बनास नदीच्या काठावर ९ एकर जमिनीवर ७ कोटी रुपये खर्चून स्मशानाची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी आसपासचे लोक अंत्यविधींसाठी तर येतातच. याशिवाय वाढदिवस साजरा करण्यासाठी, प्री वेडिंग फोटोशूटसाठीदेखील या ठिकाणी गर्दी होते. स्मशानभूमीचं ८० टक्के काम पूर्ण झालं. त्यासाठी ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
VIDEO: बस आज की रात है जिंदगी! गाण्यावर तुफान नाच; सरकारी अधिकारी कोसळला, तो उठलाच नाही
डिसा आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्यांसाठी स्मशानभूमी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या ठिकाणी अंत्यविधी तर होतातच. यासोबतच इथे पिकनिक पॉईंट आणि प्री वेडिंग शूटिंग पॉईंटदेखील तयार करण्यात आले आहेत. अनेकांना स्मशानात जावंसं वाटत नाही. तिकडे जायला अनेकांना भीती वाटते. मात्र डिसामधील स्मशानभूमीत लोक फिरायला जातात. स्मशानचं प्रवेशद्वार रिसॉर्टच्या प्रवेशद्वारासारखं तयार करण्यात आलं आहे. मुलांच्या अंत्यसंस्कारांसाठी वेगळी जागा देण्यात आली आहे.
लग्नाच्या १० दिवसांनंतर नवरा-नवरीचं अपहरण; दिवसाढवळ्या घरातून पळवलं; कारण समोर
स्मशानात प्रार्थना कक्ष, ग्रंथालय, उद्यान, मुलांसाठी खेळण्याची सोय आहे. ग्रामीण संस्कृतीबद्दल माहिती देणारी पेंटिंग्स रेखाटण्यात आली आहेत. स्मशानात स्नानगृह, शौचालय, जुनी विहीर, पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था आहे. स्मशानाची विभागणी प्रामुख्यानं दोन भागांत करण्यात आली आहे. एका ठिकाणी केवळ अंत्यसंस्कार केले जातात. तर दुसऱ्या भागात लोक फिरायला येतात. हा भाग अतिशय सुंदर आहे. त्यामुळे अनेक जण इथे प्री वेडिंग फोटोशूटसाठी येतात.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

आतापर्यंत ५ कोटी रुपये स्मशानावर खर्च करण्यात आले आहेत. त्यातून ८० टक्के काम पूर्ण झालं आहे. विशेष म्हणजे इथे केवळ १ रुपयात अंत्यविधी केले जातात. सर्वसाधारणपणे अंत्यसंस्कारासाठी ३ ते ४ हजारांचा खर्च येतो. मात्र या स्मशानात कोणीही गरीब व्यक्ती सहजपणे त्याच्या नातेवाईकावर अंत्यविधी करू शकते.

nanded news, तीन वेळा सिझेरियन, चौथ्यांदा सामान्य डिलीव्हरी; नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी करुन दाखवलं – nanded news government hospital doctors did normal delivery for the fourth time after three cesarean

0

नांदेड : एक किंवा दोन वेळा सिझेरियन झाल्यानंतर त्या महिलेची सामान्य प्रसूती होणं जवळपास अशक्यच असतं. पण नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरनी हे शक्य करून दाखवलं आहे. तीन वेळा सिझेरियनद्वारे प्रसूती झालेल्या महिलेची सामान्य प्रसूती करण्याची किमया नांदेडमधील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी केली आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये सिझेरियन अर्थात शस्त्रक्रियेद्वारे मुलांना जन्म देण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र नैसर्गिक प्रसूतीऐवजी सिझेरीयनद्वारे केलेल्या प्रसूतीमुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. एक किंवा दोन वेळा सीझेरियन झालं असेल, तर त्या महिलेची सामन्य प्रसूती होणं अशक्यच असतं. शिवाय दोन किंवा तीन वेळा सिझेरियन झालं असेल तर त्या महिलेच्या जीवालाही धोका असतो. हाच धोका टाळता यावा यासाठी नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी रिसर्च करून तीन वेळा सिझेरियन झालेल्या एका महिलेची सामान्य प्रसूती करण्याची किमया साध्य केली आहे.

आई शप्पथ! महिलेच्या पोटातून हे काय निघालं…; डॉक्टरांनी गाठ असेल म्हणून ऑपरेशन केलं अन् हादरलेच

अपघाती रुग्णांनाही उपचार मिळेना; सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे रुग्णांचे हाल

शासकीय रुग्णालयात सामान्य प्रसूतीसाठी होणार संशोधन

एक वेळा सिझेरियन झालं असेल तर त्या महिलेची सामान्य प्रसूती होण्याची शक्यता ५७ टक्के इतकी असते. दोन वेळा सिझेरीयन झालं असेल तर तिसऱ्या वेळी सामान्य प्रसूती करण्याचा प्रयत्न केला जात नाही. तीन वेळा सिझेरियन झाल्यावर तर सामान्य प्रसूतीचा प्रश्नच उद्भवत नाही. पण नांदेडच्या डॉक्टरांनी हे शक्य करून दाखवलं. सिझेरीयन कसं टाळलं जाऊ शकतं यावर आता डॉक्टर संशोधन करत आहेत.

धावत्या बसमध्ये महिलेला प्रसूतीकळा, वाटेतच गोंडस मुलीचा जन्म, रुग्णवहिका १०८ ठरली आधारवड
महिलेच्या पोटावर शस्त्रक्रिया करुन बाळाला जन्म देणं ही प्रक्रिया त्या महिलेसाठी अत्यंत त्रासदायक असते. पुढील अनेक महिने त्या महिलेला त्रास सहन करत विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे सामान्य प्रसूतीसाठी अधिक संशोधन होणं गरजेचं आहे.

Jemimah Rodrigues Catch Video, जेमिमाने असं केलं तरी काय की लोक दिल्लीचा विजय विसरले आणि मुंबईचा पराभव देखील; पाहा VIDEO – jemimah rodrigues amazing catch in mumbai indians vs delhi capitals wpl 2023 watch video

0

नवी मुंबई: महिला प्रिमियर लीगमधील १८वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने शानदार कामगिरी करत मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का दिला. डबल्यूपीएल २०२३च्या पहिल्या हंगामात सुरुवातीपासून सगळे सामने जिंकत आलेल्या मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा पराभव आहे. याआधी त्यांचा युपी वॉरिअर्स आणि आता दिल्ली कॅपिटल्सने लाजिरवाणा पराभव केला. दिल्लीविरुद्धच्या पराभवामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून गुणतक्त्यात अव्वल स्थानी असलेला मुंबईचा संघ आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. तर दिल्लीने पहिले स्थान मिळवले.

डी.वाय पाटील स्टेडियम येथे झालेल्या लढतीत दिल्लीने टॉस जिंकून मुंबईला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. मुंबईला २० षटकांत ९ विकेटच्या बदल्यात फक्त १०९ धावाच करता आल्या. दिल्ली कॅपिट्लने आक्रमक फलंदाजीच्या जोरावर विजयाचे लक्ष्य ९व्या षटकात पार केले. या लढतीनंतर मुंबईच्या पराभवाची किंवा दिल्लीच्या विजयाची नव्हे तर सामन्यातील एका कॅचची चर्चा सुरू झाली.

टीम इंडियाचा सलामीवीर आता टीव्ही मालिकेत काम करणार; मिळाली ही खास भूमिका
दिल्लीच्या विजयात एका खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली. भारताची स्टार ऑलराउंडर जेमिमा रॉड्रिग्सने या लढतीत असा एक कॅच घेतला ज्यावर ना मुंबईच्या फलंदाजाचा विश्वास बसला, ना मैदानावरील अंपायर्सचा ना खुद्द दिल्ली संघातील अन्य खेळाडूंचा…

मुंबईच्या डावातील चौथ्या षटकात शिखा पांडे गोलंदाजी करत होती. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर एलिसा मॅथ्यूजने चौकार मारण्यासाठी शॉट मारला, मात्र मिड-ऑनला क्षेत्ररक्षण करणाऱ्या जेमिमाने शानदार डाईव्ह मारून चेंडू पकडला. महिला क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचा कॅच नेहमी पहायला मिळत नाही. तिचा कॅच इतका अफलातून ठरला ज्यावर काही क्षण कोणाचा विश्वास बसला नाही. या कॅचने मॅथ्यूजला फक्त ५ धावांवर माघारी परतावे लागले. या स्पर्धेत मॅथ्यूजचा कॅच पकडण्याची जेमिमाची दुसरी वेळ आहे.

विराटचा मेलबर्नमध्ये वाढदिवस साजरा, खास केक कापून केलं सिलेब्रेशन

दिल्ली संघाच्या विजयात जेमिमाने आतापर्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे. या हंगामातील ६ सामन्यात १३१च्या स्ट्राइक रेटने ११४ धावा केल्या आहेत. मुंबईविरुद्ध झालेल्या लढतीत जेमिमाला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. कारण दिल्लीने विजयाचे लक्ष्य सहज पार केले.

लाचारीची हद्दच झाली; टीम इंडियाने पाकिस्तानमध्ये येण्यासाठी शाहिद आफ्रिदीचा भारतावरच आरोप
या लढतीत दिल्लीची जलद गोलंदाज मारिजन कापने ४ षटकात १३ धावा देत २ विकेट्स घेतल्या. तर शिखा पांडे आणि जेस जोनासेन यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. दिल्लीकडून मॅग लॅनिंग (३२) आणि अॅलिस कॅप्सी (३८) च्या मदतीने ९ षटकातच लक्ष्य गाठलं. दोन्ही संघ याआधीच नॉकआउट फेरीत पोहोचले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

Why Vande Bharat Express train is being modified for Delhi-Jaipur route

0

Vande Bharat Express from Delhi to Jaipur is expected to be launched in the coming weeks. The new semi-high speed Vande Bharat Express train has been modified for the Delhi-Jaipur route of Indian Railways. According to Railway Minister Ashwini Vaishnaw, the Vande Bharat Express for the Delhi-Jaipur route had to be modified since double-decker trains run this route. This means that the height of the electricity wires on the Delhi-Jaipur route is higher.
A railway official told TOI that for Vande Bharat Express to run properly on the Delhi-Jaipur route a different type of pantograph had to be used. “Vande Bharat Express has a pantograph on the roof of every alternate coach. However, since the height of wires is more on the Delhi-Jaipur, ICF is making use of high rise pantographs,” the official said.

High rise pantograph on Vande Bharat Express

High rise pantograph on Vande Bharat Express

Railway Minister Ashwini Vaishnaw was recently in Rajasthan to review the maintenance provisions for Vande Bharat Express trains in Jaipur. The new Vande Bharat Express is expected to reach Jaipur by the end of this week. The North Western railway zone has already asked IRCTC to start making provisions for onboard catering on the new train.

Vande Bharat at 200 kmph: How aluminium trains will be transformational for Indian Railways

The final route and fares of Vande Bharat between Delhi and Jaipur is yet to be decided. Another railway official told TOI that due to fewer halts the train will take less time compared to the fastest train on the route. “At present, it takes over 4 hours and 30 minutes between Delhi and Jaipur. With Vande Bharat we expect a reduction of about 30 minutes,” the official said.
The Delhi-Jaipur Vande Bharat Express is likely to be the 11th Vande Bharat train service on the Indian Railways network. The all air-conditioned chair car service will be the first Vande Bharat train for Rajasthan and the fourth from Delhi. At present, three Vande Bharat Express trains originate from Delhi; New Delhi-Varanasi Vande Bharat, New Delhi-Katra Vande Bharat and New Delhi-Amb Andaura Vande Bharat.
Indian Railways aims to roll out 75 chair car Vande Bharat Express trains in total. A plan is in place to manufacture 200 sleeper versions of Vande Bharat Express, which will be a more premium version of the Rajdhani Express train service. Additionally, Indian Railways is also hoping to for the first time get technological prowess to make aluminium train sets in India.

beed onion farmer, ३५०० हजार किलो कांदा विकला, शेतकऱ्याच्या हातात रुपया नाही, उलट व्यापाऱ्याने १८०० मागितले, अख्खं कुटुंब रात्रभर रडलं… – beed farmer sold 3500 kg onion farmer did not get a penny, instead trader had to pay 1800 rupees

0

बीड : कांद्याचे भाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे. साडेतीन टन कांदा विक्री करून शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडले नाही. उलट अडत व्यापाऱ्यालाच १८०० रुपये देण्याची वेळ बीडमधील एका शेतकऱ्यावर आली. त्यामुळे ७० हजार रुपये खर्च करून कांद्याचा एक रुपयाही पदरात न पडल्याने आम्ही जगावं कसं? असा प्रश्न शेतकऱ्याने उपस्थित केला.

बीडच्या जैताळवाडी गावातील शेतकरी भगवान डांबे यांनी दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली. महागाचे बियाणे, लागवडीचा खर्च, खुरपणी, फवारणी, खते आणि काढणीचा खर्च सगळं मिळून ७० हजार खर्च आला. कांदा देखील चांगला निघाल्याने चांगलं उत्पन्न मिळेल असं स्वप्न भगवान यांनी पाहिलं होतं. कांद्याच्या माल सोलापूर मार्केटला पाठवला.

शेतकऱ्याला कांद्याचा २ रुपयांचा चेक देऊन व्यापारी अडकला, बाजार समितीने दणका दिला
अख्खं कुटुंब रात्रभर रडलं

चांगला भाव मिळेल, मुलांचे शिक्षण होईल, घर कुटुंब चालवता येईल, अशी आशा डांबे यांना होती. मात्र कांदा विक्री केल्यानंतर शेतकऱ्याच्या हातात पडलेली पट्टी पाहून त्यांना धक्काच बसला. कारण अडत व्यापाऱ्याने आणखी १८०० रूपये जमा करा म्हणून शेतकऱ्याला सांगितलं. अडत व्यापाऱ्याच्या निरोपानंतर डांबे यांनी गावाकडून पैसे मागवून घेतले. सगळे पैसे देऊन रिकाम्या हाताने डांबे घरी आले.

सगळ्या प्रसंगानंतर त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. सगळं कुटुंब रात्रभर रडत होतं. आता कुटुंबाला जगवायचं कसं? असा प्रश्न कुटुंबप्रमुख म्हणून डांबे यांच्यासमोर आहे. बीड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची साधारण अशीच काहीशी परिस्थिती आहे.

कांद्याची लागवड करताना ते काढणीपर्यंत डांबे यांनी पिकाला तळहाताच्या फोडप्रमाणे जपलं. मात्र दीड लाख उत्पन्न होईल, अशी आशा असताना शेवटी त्यांच्या पदरात काहीच पडलं नाही. लेकरांनी काबाडकष्ट करून कांदा पिकवला. कुटुंबाने दिवस रात्र मेहनत केली. कांदा काढण्यासाठी मजूर मिळत नव्हते तर वयोवृद्ध असूनही कुटुंबातील सदस्यांनी कांदा काढला. पण मार्केटमधल्या अडत्याने ज्यावेळी १८०० रुपये भरा, असं म्हटलं, त्यावेळी आमच्या पायाखालची जमीनच सरकली, अशा वेदना ‘मटा’शी बोलताना शेतकऱ्यांनी सांगितल्या.

Solapur News: ८२५ किलो कांदा विकून शेतकऱ्याच्या हातात एक छदामही पडला नाही, उलट व्यापाऱ्यानेच १ रुपया मागितला
सोलापूरहून येताना भीक मागून दुसऱ्याकडून पैसे घेऊन माझं लेकरु आलं. आता इकडे तिकडे फिरत आहे. घर कसं चालवावं याची विवंचना त्याला सतावत आहे, असं भगवान डांबे यांच्या आईने सांगितलं. अशीच परिस्थिती या गावातील प्रत्येक शेतकऱ्याची आहे.

अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपीट या अस्मानी संकटाचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यासमोर आता सुलतानी संकट उभा राहिलंय. अनेक महिने कष्ट करुनही जपलेल्या शेतमालाला भाव मिळत नसताना बेभरवशाची शेती का करावी? असा प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत.

MHA approved ​Delhi annual budget 2023-24, LG office sources say | Delhi News

0

NEW DELHI: Sources from the lieutenant governor’s office on Tuesday said the Ministry of Home Affairs had approved the Delhi government’s budget for fiscal 2023-24 and communicated it to the AAP administration. This comes amid a disagreement between the Centre and the city government.
Kailash Gahlot, Delhi finance minister, announced earlier in the day that the budget file had been resent to the Union home ministry for approval.
Gahlot had claimed that both a physical and electronic copy of the file had been sent to the Ministry of Home Affairs for review.

The presentation of the Delhi government’s Budget for 2023-24, scheduled for Tuesday, has been put on hold with the Arvind Kejriwal-led dispensation and the central government trading charges over allocations under various heads.
As the chief minister lashed out at the Centre, sources in the MHA said the ministry has sought a clarification from the AAP government as its budget proposal had high allocations for advertisement and relatively low funding for infrastructure and other development initiatives.
(With inputs from PTI)

tata group stocks, शेअर बाजारात TATAच्या शेअर्सचा बोलबाला, गुंतवणुकदारांना करून दिली तडाखेबंद कमाई – tata group stocks to buy these shares of tata group companies have given bumper returns to investors

0

मुंबई : देशांतर्गत शेअर बाजारात कितीही अस्थिरता असो टाटा समूहाचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना कधी निराश करत नाही. टाटा ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत. टाटा समूहातील अनेक कंपन्यांच्या समभागांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले असून बाजारातील घसरणीनंतर देखील या स्टॉक्सनी बंपर परतावा (रिटर्न) दिला आहे. टाटांच्या या शेअर्समध्ये ज्यांनी गुंतवणूक केली ते श्रीमंत झाले आहेत. या शेअर्समध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांचं नशीब बदललं आणि ते आज कोट्यवधी रुपयात खेळत आहेत. आज आम्ही तुम्हाला टाटा समूहाच्या अशाच शेअर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी अस्थिर बाजारात गुंतवणूकदारांना सातत्याने बंपर परतावा दिला.

विशेष म्हणजे टाटा ग्रुपच्या या शेअर्समध्ये आजही तेजीने कामकाज होत आहे. पण, बाजारात आर्थिक सल्लागाराचा सल्ला न घेता कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला टाटा समूहाच्या कंपन्यांच्या समभागांबद्दल सांगतो जे उत्कृष्ट परतावा देतात.

टाटांच्या शेअरची जोरदार बॅटिंग! गुंतवणूकदारांना लॉटरी, कोणता आहे हा शेअर जाणून घ्या
ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग आणि असेंब्ली

बाजारातील या मल्टीबॅगर स्टॉकने गेल्या वर्षात म्हणजे २०२२ मध्ये टाटा समूहाच्या शेअर्समध्ये सर्वाधिक परतावा दिला. ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग आणि असेंब्ली लिमिटेडच्या स्टॉकने आतापर्यंत गुंतवणूकदारांना ८६३.५२% जबरदस्त रिटर्न दिले आहेत. ३ जुलै २००२ रोजी हा स्टॉक २९ रुपये प्रति शेअरच्या किमतीवर होता तर आता तो २७९.७५ रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे. दरम्यान, गतवर्षी या शेअरने ८०० रुपयांवर मुसंडी मारली होती. दीर्घ मुदतीसाठी या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बंपर नफा झाला आहे.

शेअर आहे की रॉकेट? गुंतवणूकदारांची लाईफ बदलली, ३ वर्षात जबरदस्त रिटर्न्स, स्टॉकचे नाव लक्षात ठेवा!
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
अलीकडेच व्यवस्थापनात बदल झालेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) शेअरने गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक परतावा दिला. देशातील सर्वात बड्या आयटी कंपनीने अलीकडेच लाभांश जाहीर केला. अशा प्रकारे टीसीएसच्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर ३५२.५० रुपये लाभांश मिळणार आहे. दरम्यान, कंपनीच्या कामगिरीतही सुधारणा होत आहे. २७ ऑगस्ट २००४ रोजी कंपनीचे शेअर्स १२०.३३ रुपये होते तर १७ मार्च २०२३ रोजी शेअर रु. ३,१७५ वर क्लोज झाला. अशा प्रकारे, कंपनीच्या समभागांनी या कालावधीत गुंतवणूकदारांना २,५३८.५८% मजबूत परतावा दिला आहे.

टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड (TTML)
टाटा समूहाची कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड या समभागाने देखील गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पडला आहे. टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेडने गेल्या पाच वर्षात गुंतवणूकदारांना ८२०.३१% बंपर परतावा दिला असून एक वर्षापूर्वी २१० रुपये असलेला ता शेअर आता ५९ रुपयांवर आपटला आहे.

Scoop: Pushpa 2 will feature one Bollywood superstar alongside Allu Arjun | Hindi Movie News

0

The Allu Arjun blockbuster Pushpa The Rise took the box office by storm. The sequel is now being written, or shall we say re-written, as the screenplay for both part 1 and part 2 was completed simultaneously.

But here is the update. The screenplay is now being finalized by director Sukumar and has been modified to include one major Bollywood A-lister, preferably one of the Khans or Ajay Devgn, if not somebody else.

The sequel would not only have far superior production values than the first film, the sequel’s budget is almost twice what it was for the first film.

There were rumours of one Bollywood actor (Arjun Kapoor) playing the villain in Pushpa 2. This was a baseless, promotional, idle talk. Fahadh Faasil is the archvillain in the sequel to Pushpa.

But yes, one major Bollywood A-lister will join Allu Arjun in Pushpa 2. Sources say the A-lister will be seen in an extended cameo, like Salman Khan with Chiranjeevi in the recent Telugu film Godfather.

bageshwar dham balaji temple, बागेश्वर धामचं भिवंडीत होणार मंदिर; धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या हस्ते भूमीपूजन संपन्न – bageshwar dham balaji temple will open in bhiwandi

0

भिवंडी : देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि वादग्रस्त बागेश्वर धाम सरकार यांचे मंदिर व आश्रम भिवंडीत उभारण्यात येणार आहे. दिव्य बालाजी सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हस्ते भिवंडी तालुक्यातील अंजुरदिवे येथील इंडियन कॉर्पोरेशन माईलस्टोन येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या उपस्थित पार पडला

जिल्ह्यातील उद्योगपती रुद्र प्रताप त्रिपाठी यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या संतपीठाच्या माध्यमातून शेकडो वर्षांपासून नागरिकांचे दु:ख व समस्या निवारण करण्यासाठी प्राधान्य दिले जाते. सध्याचे पीठाधीश्वर पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याकडून आठ वर्षांपासून हजारो नागरिकांशी संवाद साधला जातो. दर मंगळवारी व शनिवारी लाखो भाविकांकडून बागेश्वर धाममध्ये दर्शन घेतले जाते.

यापूर्वी ६ व ७ नोव्हेंबर रोजी बागेश्वर धामकडून भिवंडीत दिव्य बालाजी दरबार भरविण्यात आला होता. त्यावेळी उद्योगपती रुद्र प्रताप त्रिपाठी यांनी इंडियन कॉर्पोरेशन माईल स्टोन येथे बागेश्वर धामचे मंदिर व आश्रम उभारण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान, भिवंडी तालुक्यात बागेश्वर धाम बालाजी मंदिर व आश्रम भूमिपूजन सोहळा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हस्ते अंजुरदिवे येथील गोदाम पट्ट्यात असलेल्या इंडियन कॉर्पोरेशन येथे पार पडला यावेळी आमदार रवी राणा व खासदार मनोज तिवारी देखील उपस्थित होते.

पायावरुन कार गेली, शस्त्रक्रिया केली, वेदनेने तडफडणाऱ्या मुलीने रुग्णवाहिकेतून दिला १०वीचा पेपर
यावेळी भाजप नेते मनोज तिवारी यांनी सांगितले की, आश्रमसाठी उद्योगपती रुद्र प्रताप त्रिपाठी यांनी जागा उपलब्ध करून दिल्याने सनातन धर्मासाठी मोठे स्थान भिवंडीत उभे राहील. विशेष म्हणजे महाराष्ट्र ही आधीपासूनच संतांची भूमी आहे. त्यामध्ये आज एका मंदिराचे भूमिपूजन झालं ही आनंदाची गोष्ट आहे.

अज्ञात महिला घरात घुसली अन् घडला एकच थरार; आईला बेशुद्ध केले अन् ३ महिन्यांच्या मुलीला संपवले

Latest posts