Saturday, April 1, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2226

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

182

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

devendra fadanvis court, देवेंद्र फडणवीस यांना कोर्टाची पायरी चढावी लागणार? जुन्या प्रकरणात नामुष्की – bjp leader devendra fadnavis may have to appear in court over election affidavit case

0

नागपूर : निवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपवल्याच्या प्रकरणात आरोपी असलेले भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे उपस्थित राहावे लागू शकते. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्ह्याची माहिती लपवली, असा आरोप ईडी प्रकरणातील आरोपी अॅड. सतीश उके यांनी केला आहे. या प्रकरणात फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार त्यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे केली आहे. या तक्रारीवरील सुनावणी दरम्यान शुक्रवारी उके यांच्या बाजूने उक्तीवादाची तसेच साक्षी पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपीला न्यायालयात म्हणणं मांडण्यासाठी उपस्थित राहावे लागते. त्यानुसार, देवेंद्र फडणवीस यांना १५ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहावे लागू शकते. ते कामात व्यस्त असल्यास त्यांचे वकील बाजू मांडू शकतात, असेही सांगितलं जाते. अॅड. उदय डबले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे बाजू मांडली.

तो सनातन धर्म आम्हाला मान्य नाही, खुलेआम सांगावे लागेल, संयोगिताराजेंच्या समर्थनार्थ जितेंद्र आव्हाडांची खमकी पोस्ट

नेमकं काय आहे प्रकरण?

देवेंद्र फडणवीस यांच्यावर १९९६ आणि १९९८ मध्ये दोन गुन्हे दाखल असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणात त्यांनी न्यायालयातून जामीन घेतला होता. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दावा अर्ज भरताना त्यांनी या दोन प्रकरणांची माहिती दिली नाही. उके यांनी या विषयावर जेएमएफसी न्यायालयात याचिका दाखल करून फडणवीस यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे.

Ipl 2023: Gujarat Titans vs Chennai Super Kings Highlights: Shubman Gill stars as defending champions Gujarat edge Chennai in season opener | Cricket News

0

NEWDELHI: Shubman Gill‘s sizzling 36-ball 63 knock trumped Ruturaj Gaikwad fiery 92 as defending champions Gujarat Titans edged four-time winners Chennai Super Kings by five wickets in a thrilling season opener in Ahmedabad.
In the tricky chase of 179, Rahul Tewatia and Rashid Khan held their nerves towards the end to take their side home with four balls to spare.

Gaikwad was all class in his sensational batting effort before Titans pulled things back in the middle overs to limit Chennai to 178 for seven after opting to bowl first in front of a near capacity crowd at the world’s largest cricket stadium.
As It Happened
In the form of his life over the past three months, Gill played some jaw-dropping strokes in his dazzling knock to set up a fine win for the home team. Titans got home in 19.2 overs.

Gill’s opening partner Wriddhiman Saha showed he has still got it as he smashed a couple of sixes and as many fours in his 16-ball 25 that got the Titans going in the run chase.
Gill’s best shot of the innings was the back foot punch off CSK’s impact player Tushar Deshpande and he followed with a pick up shot over midwicket.
Titans’ impact player Sai Sudharsan, who was used in place of an injured Kane Williamson, contributed with 22 off 17 balls.

When Gill departed, Titans needed 41 off the last five overs but CSK managed to take the game down to the wire.
It needed a cameo from Rashid Khan (10 not out off 3) to settled the nerves in the Titans dressing room.
Earlier, it was a display of effortless hitting from Gaikwad, who relied on his lofted drives over extra cover and crisp pull shots to collect as many as nine sixes.
Apart from Gaikwad, the only other batter who put the Titans under pressure was Moeen Ali who came up with a 17-ball 23. Ali’s flat six off Mohammad Shami on a free-hit ball was the highlight of his cameo.
Gaikwad pulled IPL debutant Joshua Little on his very first ball to set the tone of his innings. That over went for 15 runs and with Shami conceding 17 runs in the following over, CSK got the momentum they were looking for.
Titans’ trump card Rashid Khan was introduced in the powerplay and as he often does, he got the wicket that his team was looking for by getting the dangerous looking Ali caught behind.
Rashid’s second over saw him getting rid of England Test captain Ben Stokes, who too was caught by wicketkeeper Saha, leaving CSK at 70 for three.
However, the fall of wickets did not make Gaikwad change his game as he kept getting the boundaries. He welcomed Alzarri Joseph into the attack by smashing him for three sixes in the eighth over.
Titans did well to stem the flow of runs in the middle overs and got the wicket of Ambati Rayudu.
Shivam Dube struggled to find the big hits and that put pressure on Gaikwad who was caught in the deep in the 17th over and missed out on a deserving hundred.

Skipper M S Dhoni came out to bat at number eight but still managed to make an impact as he pulled Little for a six before flicking him for a four in the final over, sending the crowd into a frenzy.
Williamson injured his knee while fielding at the boundary and limped off the field.

AI cricket 1

The last five overs yielded 45 runs for CSK.
(With inputs from PTI)

PM Modi to flag off first 8-coach Vande Bharat; railways to get 64 such trains | India News

0

NEW DELHI: Prime Minister Narendra Modi is scheduled to flag off the first Vande Bharat train with eight coaches on April 8. The Chennai-Coimbatore train will have one executive coach and would accommodate 530 passengers. All other Vande Bharat trains have 16 coaches.
Sources said the railways will manufacture 64 such trains with eight-coach configuration, which will help the national transporter to expedite the roll out of trains. They added this move will also meet the requirement of sectors on which the number of passengers is less and running 16 coach trains is financially unviable. There are several routes where the number of passengers is not enough for such long trains and the need can be met by running an eight or twelve car Vande Bharat.
The Indian Railways are racing against time to meet the PM’s target to operate 75 Vande Bharat trains by August 15. Officials said the production of the shorter version of the trains will help them to put a better show by that deadline.

Impact Player: CSK’s Tushar Deshpande becomes first Impact Player of IPL 2023 | Cricket News

0

NEW DELHI: Chennai Super KingsTushar Deshpande on Friday became the first cricketer to be used as an impact player of the Indian Premier League, when skipper Mahendra Singh Dhoni decided to bring in the pacer in place of the batter Ambati Rayudu in the tournament opener against Gujarat Titans.
Asked to bat first, Dhoni-led CSK posted a competitive total of 178 for 7, riding on an impressive knock of 92 from opener Ruturaj Gaikwad at the Narendra Modi stadium in Ahmedabad. Ruturaj smacked nine maximums and four fours during his whirlwind 50-ball knock.
For hosts GT, pacers Mohammed Shami (2/29), Alzarri Joseph (2/33) and spinner Rashid Khan (2/26) shared two CSK wickets each.

When CSK came out to defend the total, right-arm pacer Deshpande came out for the four-time champions in place of Rayudu, making him the first player to use the new Impact Player rule.
Rayudu scored 12 runs, off 12 balls, with the bat for CSK before Ireland’s Joshua Little’s first IPL wicket.
Deshpande plays for Mumbai in the domestic circuit and has 62 T20 wickets from 43 matches so far.

IPL Impact Player rule explained

TimesofIndia.com here gives you a recap of this new and exciting rule and exactly how it will work:
What: IPL Impact Player Rule
When: Starting from IPL 2023
How will the teams choose their Impact Player?
The teams, along with their starting XIs will have to name 4 substitute players at the toss. The Impact player will have to be picked from this list.
Does the Impact Player always have to be an Indian player?
No. This depends entirely on how many foreign players a team has named in its playing XI. Hypothetically if there is a MI vs KKR match and MI has named 4 foreign players in their starting XI, then they can only bring in an Indian Impact Player. However, if KKR have named 3 or fewer foreign players in their playing XI, they will be allowed to bring in a foreign Impact Player. The player though will have to be part of the 4 subs named at the toss. The reasoning behind this rule is simple – to make sure that only 4 foreign players are a part of a playing XI at any given point in time for a team. It’s a rule that has stayed constant since the league began.

What the IPL's new and exciting Impact Player rule is all about

06:00

What the IPL’s new and exciting Impact Player rule is all about

When can the impact players be brought in by the teams?
Teams can either bring in their Impact Player right at the start of the innings. The Impact Player can also be brought in either at the end of an over, a fall of a wicket or when a batter retires (to make way for the Impact Player). However, if the bowling side brings in the Impact Player after the fall of a wicket or after a batter has retired, the Impact Player will not be able to complete the over that is already underway and will have to wait to bowl till the next over.
Can a player replaced by the Impact Player play any role afterwards in the match?
No. A replaced player can’t step onto the field once replaced, not even as a substitute fielder
How will the IPL ensure that there are only 11 batters per team when an extra player, ie the Impact Player can come in and bat?
Whenever the batting side calls in an Impact Player to come in and bat – after a batter has been dismissed or has retired – one player (a bowler presumably) will not get to bat.
Can an Impact Player brought in by the bowling side bowl 4 overs?
Yes. Regardless of how many overs a player who has been replaced by the Impact Player has bowled, the Impact Player will be allowed to bowl his full quota of 4 overs. What this means is that teams can strategise such that they bowl out a bowler who is most effective in the power plays and then replace him with a bowler who can trouble batters in the death overs.

sanyogitaraje chhatrapati, तो सनातन धर्म आम्हाला मान्य नाही, खुलेआम सांगावे लागेल, संयोगिताराजेंच्या समर्थनार्थ जितेंद्र आव्हाडांची खमकी पोस्ट – jitendra awad tweet in support of sanyogitaraj over ved mantra controversy nashik kalaram mandir temple

0

नाशिक : ज्या हिंदू धर्माने मला वसुधैव कुटुम्बकम म्हणून सर्व जाती-धर्मांचा आदर करायला शिकवले. मी त्या सर्वसमावेशक विचारांचा हिंदू आहे. पण, सनातनांच्या दृष्टीने मी शूद्र आहे आणि शूद्रांना कुठलेच अधिकार नाही, असं सनातन्यांचे म्हणणे आहे. तेच संयोगिताराजे यांच्याबद्दल घडलं. ज्या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सनातन धर्म कायमचा खोडून टाकला. आज तो सनातन धर्म परत डोकं वर काढत आहे. आपल्याला त्याला विरोध करावाच लागेल. तो सनातन धर्म आम्हाला मान्य नाही खुलेआम सांगावे लागेल, असं राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड म्हणालेत. त्यांनी संगोयिताराजे छत्रपती यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या भावना व्यक्त करत भलीमोठी पोस्ट लिहिलीये.नाशिकच्या काळाराम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. पुजाऱ्याने वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हटले, असं सांगतानाच या प्रकारानंतर पुजाऱ्याला झापल्याचंही संयोगिताराजेंनी सांगितलं. संयोगिताराजेंना वेदोक्त मंत्र पठण नाकारल्यानंतर त्याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी संयोगिताराजेंच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे.

संयोगिताराजेंना मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास विरोध, आव्हाड संतापले, म्हणाले, सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा!
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले आहेत?

मी धर्माभिमानी हिंदू आहे. ज्या हिंदू धर्माने मला वसुधैव कुटुम्बकम म्हणून सर्व जाती-धर्मांचा आदर करायला शिकवले. मी त्या सर्वसमावेशक विचारांचा हिंदू आहे. पण, सनातनांच्या दृष्टीने मी शूद्र आहे आणि शुद्रांना कुठलेच अधिकार नाही असे सनातन्यांचे म्हणणे आहे. तेच काय संयोगिताराजे यांच्याबद्दल घडलं. ज्या लोकांनी पुराणोक्त-वेदोक्त प्रकरणी महाराष्ट्रावर ज्यांच्या विचारांचा पगडा आहे त्या छत्रपती शाहू महाराजांना देखील अशीच वाईट वागणूक दिली होती. सनातन्यांनी बुद्धांना त्रास दिला, सनातन्यांनी महावीर जैनांना त्रास दिला, सनातन्यांनी बसवेश्वर अण्णांना त्रास दिला, चक्रधर स्वामींना त्रास दिला, ज्ञानेश्वर माऊलींच्या आई-वडिलांना आत्महत्या करायला लावली, ज्ञानेश्वर माऊलींना त्रास दिला. सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव ह्यांना त्रास दिला. विद्रोह झाला आणि शीख धर्म स्थापन झाला तो ह्या सनातन्यांमुळेच. याच सनातन्यानी तुकाराम महाराजांना त्रास दिला, त्यांच्या पोथ्या फेकून दिल्या. या सनातन्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला. ह्या सनातन्यांनी कट करुन औरंगजेबाला मदत केली व संभाजी राजेंचा घात केला. त्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरले.

महात्मा फुलेंनी या पुराणोक्त-वेदोक्त पद्धतीला विरोध करुन महिलांना शिकवलंच पाहिजे ही भूमिका घेऊन समाजाबाहेर पडले आणि स्वत:च्या पत्नीला शिकवलं. या दाम्पत्याचा खून करण्याचा कट सनातम्यांनी रचला. शाळा उघडण्याला विरोध केला. त्यांच्यावर शेणगोटे मारण्यात आले. पण, महात्मा फुलेंनी आपले काम पुढे चालूच ठेवले. पुरोगामी विचारांचा सर्वात मोठा आधार शाहू महाराज यांना तर अगदीच वाईट वागणूक दिली. पुराणोक्त-वेदोक्त प्रकरण हे इतिहासात गाजले. पण, त्यांच्याही खुनाचा कट ह्या सनातन्यांनी रचला होता.

पण, ह्या सनातन्यांना पुरुन उरले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी मंदिर प्रवेशाचे आंदोलन केले. ज्यांनी मनुस्मृती जाळली. ज्यांनी महाड चवदार तळ्याचे आंदोलन केले आणि माणसाला माणूस म्हणून जगू द्या. माणूसकी हा धर्म आहे असे म्हणत संविधान लिहिले. आणि ज्या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सनातन धर्म कायमचा खोडून टाकला. आज तो सनातन धर्म परत डोकं वर काढत आहे. आपल्याला त्याला विरोध करावाच लागेल. ज्या धर्मामध्ये बहुजनांना स्थानच नाही. बहुजन शुद्र म्हणूनच ओळखले जातील. तो सनातन धर्म आम्हांला मान्य नाही असे खुलेआम सांगावे लागेल. ती वेळ आली आहे. कारण, त्यांनी परत एकदा छत्रपतींच्याच घराण्यामध्ये त्यांना शूद्र म्हणून हिणवण्याचे काम केले आहे. या देशाच्या घटनेत, बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या काळाराम मंदिरात दुपारी 3.00 वाजता यावे. आपण सर्वजण मिळून संविधानिक मार्गाने या घटनेचा निषेध करुयात….

sandipan thorat passes away, काँग्रेसकडून सलग सात वेळा खासदार राहिलेल्या संदिपान थोरात यांचे निधन – former congress mp sandipan thorat passes away at the age of 90

0

सोलापूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेससाठी सात वेळा प्रतिनिधित्व केलेले माजी खासदार संदिपान थोरात यांचं निधन झालंय. ते ९० वर्षांचे होते. सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

संदिपान थोरात हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जात. त्यांचे गांधी कुटुंबाशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. याचबरोबर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात. संदिपान थोरात यांनी पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे सलग सात वेळा प्रतिनिधित्व केले ते १९७७, १९८०, १९८४, १९८९ , १९९१ , १९९६ आणि १९९८ असे सलग सात वेळा पंढरपूर मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले होते.

संदिपान थोरात हे मुळचे माढा तालुक्यातील निमगाव येथील होते. त्यांनी माढा येथे जगदंबा सुतगिरणीची स्थापना केली होती. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, पत्नी असा परिवार आहे. संदिपान थोरात हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. मध्यंतरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.

संयोगिताराजेंना मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास विरोध, आव्हाड संतापले, म्हणाले, सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा!
जनता पक्षाची लाट असतानाही संदीपान थोरात निवडून आले होते

सामान्य मातंग समाजातून आलेले आणि गांधी घराण्यावर एकनिष्ठ म्हणून ओळखले गेलेले संदीपान थोरात हे प्रतिष्ठित वकील होते. थोरात यांचे मूळ गाव माढा तालुक्यातील निमगाव होते. तरूणपणीच काँग्रेसच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले. १९७७ साली काँग्रेसच्या पडत्या काळात संदीपान थोरात यांना पंढरपूरच्या तत्कालीन लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. तेव्हा देशभर जनता पक्षाची लाट असतानाही थोरात हे निवडून आले होते. त्यानंतर सलग सातवेळा थोरात यांनी पंढरपूर मतदारसंघातून लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते. माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यावर त्यांची अढळ निष्ठा होती.

थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय… २९ उमेदवार अपात्र केल्यावर बंटी पाटील इरेला पेटले!
आठवलेंनी पंढरपूरमधून पाडल्यानंतर थोरात राजकारणापासून अलिप्त राहिले

१९९९ साली काँग्रेसमध्ये फूट पडली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केल्यानंतर त्याचवर्षी लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. त्याकाळी पंढरपूरमध्ये काँग्रेसने पुन्हा आठव्यांदा संदीपान थोरात यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्यावेळी राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले रिपाइं नेते रामदास आठवले यांच्याकडून थोरात यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर मात्र संदीपान थोरात राजकारणापासून दूर राहिले होते.

Indian, Romanian families found dead crossing into US from Canada

0

MONTREAL: Six people from two families — one of Romanian descent with Canadian passports, the other from India — were found dead in a marsh near the Canada-US border after trying to cross illegally into the United States, police said Friday.
Their bodies were found Thursday near a capsized boat belonging to a missing man from the Akwesasne Mohawk community, local deputy police chief Lee-Ann O’Brien told a news conference.

mohammed shami bowld devon conway, IPL 2023: शमीचा चेंडू आगीच्या गोळ्या सारखा आला अन् कॉन्वेची बोल्ड उडाली, पाहा व्हिडिओ – ipl 2023 csk vs gt mohammed shami bowld devon conway completes century of wickets in ipl

0

अहमदाबाद: आयपीएल २०२३ची पहिली लढत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या डावाची सुरूवात सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी केली. मात्र टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीने चेन्नईला पहिला धक्का दिला. गुजरातकडून तिसऱ्या ओव्हरमध्ये शमीने डेव्हॉन कॉन्वेची बोल्ड घेतली. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर कॉन्वे बोल्ड झाला. शमीचा चेंडू इतका वेगवान होता की पीचवर पडला आणि थेट स्टंपचा वेध घेतला. डेव्हॉन कॉन्वेला चेंडू समझण्याआधीच त्याची विकेट पडली होती. कॉन्वेला ६ चेंडूत फक्त १ धावा करता आली. कॉन्वेच्या या विकेटसह मोहम्मद शमीने आयपीएलमधील १०० विकेटचा टप्पा पार केला. चेन्नईने पॉवर प्लेमध्ये २ विकेट गमावत ५१ धावा केल्या.

IPLमधील महाविक्रम या वर्षी तरी मोडले जातील का? यादीत दोघा भारतीय खेळाडूंचा समावेश
काय झालं पॉवर प्लेमध्ये

हंगामातील पहिल्या मॅचच्या निकालाचा आणि विजेतेपदाचे काय कनेक्शन? जो ओपनिंग मॅच जिंकतो त्याचं…


– ऋतुराज गायकवाडने चेन्नईला धमाकेदार सुरुवात करुन दिली
– शमीने कॉन्वेला बाद करत आयपीएलमधील १०० विकेट पूर्ण केल्या
– जोशुआ लिटलने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये १५ धावा दिल्या
– मोईन अलीकडून शमीची धुलाई, एका ओव्हरमध्ये १७ धावा केल्या
– राशिद खानने त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये मोईन अली सारख्या धोकादायक खेळाडूची विकेट घेतली.

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

पहिल्या सामन्याआधी चेन्नई संघाला टेन्शन होते ते कर्णधार महेंद्र सिंह धोनी खेळणार की नाही याचे, मात्र धोनी टॉससाठी आला आणि चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला. धोनीने संघात ऋतुराज गायकवाड आणि राज्यवर्धन हंगरगेकर या दोन महाराष्ट्रातील खेळाडूंना अंतिम ११ मध्ये स्थान दिले. राज्यवर्धन हा तुळजापूरचा आहे तर ऋतुराज पुण्याचा आहे. वयाच्या २१व्या वर्षी चेन्नईकडून राज्यवर्धनने आयपीएलमध्ये पदार्पण केले. चेन्नईकडून पदार्पण करणारा तो चौथ्या क्रमांकाचा युवा खेळाडू आहे.

चेन्नई आणि गुजरात या दोन्ही संघात गेल्या हंगामात दोन लढती झाल्या होत्या. या दोन्ही लढतीत चेन्नईचा पराभव झाला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

A school boy died, खेळता खेळता शाळेच्या संरक्षक भिंतीला धक्का लागला, भिंत अंगावर कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू – in jalgaon a school boy has unfortunately died after the protective wall of the school collapsed on him

0

जळगाव : जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ खेळत असतांना संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने १३ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मोहित योगेश नारखेडे (वय-१३ वर्षे, राहणार- वरची आळी नशिराबाद, तालुका- जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे. संबंधित शाळा प्रशासन आणि बांधकाम करणारा ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मयत मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. सायंकाळपर्यंत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. नशिराबाद गावातील वरची आळी भागात मोहित हा त्याच्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होता. मोहित हा सातवीच्या वर्गात शिकत होता. सध्या परीक्षेच्या नंतर सुट्ट्या असल्याकारणामुळे तो घरी होता. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास तो मित्रांसोबत घरापासून पाचशे मीटरच्या अंतरावर असलेल्या सनसवाडी रोडवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ खेळत होता. खेळता खेळता भिंतीला धक्का लागला असता, अचानक शाळेची संरक्षक भिंत त्याच्या अंगावर कोसळली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालविली. मुलाच्या मृत्यू झाल्याचे पाहून त्याच्या आई-वडिलांनी जिल्हा रुग्णालयात मोठा आक्रोश केला.

साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी कारवाई; तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना दापोली पोलिसांकडून अटक
कुटुंबीयांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

गेल्या सात महिन्यापूर्वी या शाळेच्या संरक्षक भिंतींचे काम करण्यात आले आहे. काही कारणास्तव ते काम अपूर्ण राहिले आहे, ते काम पूर्ण न झाल्याने तसेच ठेकेदाराने भिंतीचे काम हे चांगल्या दर्जाचे केलेले नसल्यामुळे ती आज अचाकन कोसळली. यामुळे निष्पाप मुलाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मयत मोहितचे वडील योगेश अशोक नारखेडे यांनी केला आहे. तसेच संबंधित ठेकेदार तसेच जिल्हा परिषद शाळा प्रशासनावर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, जोपर्यंत कारवाई होवून गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्राही मयत मोहित याचे कुटुंबीय तसेच नातेवाईकांनी घेतला आहे. कुठलीही कारवाई न झाल्यामुळे सायंकाळी मोहित याचा मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात घेतला नाही.

मोठी बातमी! कोरोनात मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास ५० लाख मंजूर, राज्यातील ही पहिलीच मदत
दुर्देवी घटनेत मुलाच्या मृत्यूमूळे नशीराबाद गाव सुन्न

मयत मोहित याच्या पश्चात मोठा भाऊ केतन, आई निर्मलाबाई, वडील योगेश नारखेडे असा परिवार आहे. मोहित याचे वडील योगेश नारखेडे हे नशिराबाद येथील ओरिएंट कंपनीच्या सिमेंट फॅक्टरीमध्ये ट्रॅक्टर चालक म्हणून नोकरीला आहेत. दरम्यान दुर्देवी घटनेत मुलाच्या मृत्यूमूळे नशीराबाद गाव सुन्न झाले आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य लालचंद पाटील यांनीही जिल्हा रुग्णालयात मयताच्या कुटुंबीयांची भेट घेत सात्वंन केलं. तसेच याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

दुर्दैवी! ट्रॅक्टरमध्ये कांदे घेऊन जात असताना अचानक झाला ब्रेक फेल, तरुण ट्रॉलीखाली दबला
याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश पाटील आणि योगेश माळी करीत आहे

Impact Player Rule: IPL 2023: Having an impact player is a luxury, says MS Dhoni | Cricket News

0

NEW DELHI: Chennai Super Kings skipper Mahendra Singh Dhoni on Friday feels that having an impact player is a luxury for the team. According to the ace captain, the new rule makes decision making easier.
Under the newly-introduced ‘Impact Player’ rule, a batter or bowler can be replaced in the middle of the game as per the match situation, to make it more exciting.
“It’s a luxury to have (impact players). It becomes slightly easy to take the decision because you can use it at any time,” Dhoni said at the toss for the tournament opener between CSK and Gujarat Titans.
But the World Cup-winning captain feels the rule will reduce the role of an all-rounder in the team.
“Influence of all-rounders has become slightly less because of the rule,” Dhoni added.

What the IPL's new and exciting Impact Player rule is all about

06:00

What the IPL’s new and exciting Impact Player rule is all about

(With inputs from PTI)

Latest posts