Wednesday, March 22, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2172

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

2

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

172

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Ramzan 2023 Images, Quotes, Wishes, Messages, Cards, Greetings, Pictures

0

The ninth month of the Islamic calendar, Ramadan often spelled Ramazan, Ramadhan, or Ramathan), is observed by Muslims all around the world as a time for fasting (sawm), prayer, introspection, and community. The annual Ramadan observance, which marks the anniversary of Muhammad’s first revelation, is one of the Five Pillars of Islam and lasts from one sighting of the crescent moon to the next for a period of twenty-nine to thirty days.
All adult Muslims who are not terminally or chronically ill, travelling, old, breastfeeding, diabetic, or menstruation are required to fast from sunrise to sunset.

Suhur, the meal eaten before dawn, and iftar, the meal eaten at sunset to break the fast, are the two terms used. Despite the fact that fatwas have been issued stating that Muslims who reside in areas
Some Muslims believe that Ramadan is one of the names of God, hence it is claimed in several hadiths that it is improper to refer to the calendar month of Ramadan by its own name alone and that it is essential to mention “month of Ramadan,”

The Persian pronunciation of the Arabic letter “d” is “z.” The Muslim populations of various nations, including Azerbaijan, Iran, India, Pakistan, and Turkey, which have historically had a Persian influence, use the term Ramadan or Ramzan. In Bangladesh, the word Romzan is used.

5 (4)

The Quran was revealed during Ramadan, providing unambiguous instructions for humanity as well as evidence supporting those instructions and establishing the standard (of right and wrong). Anyone present should observe a month long fast, and whomever is ill or travelling should observe a few additional days. Allah wants you to have it easy; He doesn’t want you to struggle. He also wants you to finish the time, praise Allah for guiding you, and maybe even be grateful. [Quran 2:185]

It is customary to fast from sunrise to sunset. Suhur, the meal eaten before breaking the fast, and iftar, the meal eaten after breaking the fast, are both Islamic terms.

Muslims strive to develop better self-discipline and spend more time in prayer and charitable deeds.

The gates to paradise are opened during Ramadan, while the gates to hell are closed and the devils are bound.

Ramadan Mubarak 2023: Quotes

May Allah Subhanahu wa ta’ala guide you to Jannah and grant you a life of love and pleasure on Earth. Happy Ramadan!

Happy Ramadan to all of my Muslim brothers and sisters. May Allah Subhanahu wa ta’ala grant us the opportunity to confess our sins and accept our prayers. Good Ramadan, everyone in 2023!

In this holy month of Ramadan, may your heart become kinder, your body more healthy, and your soul at peace. A very Happy Ramadan to you, Kareem 2023!

Wishing you a good Ramadan Kareem, may Allah Subhanahu wa ta’ala accept all of your Halal prayers during the holy month, and may it give you courage and fortitude.

2 (3)

May the month of Ramadan bring you and your family closeness and joy, and may Almighty Allah Subhanahu wa ta’ala pardon your sin and purify you. Good Ramadan, everyone in 2023!

“One of the Sadhanas laid down by Muhammad for the faithful was the Sadhana of fasting and prayer. This you will find to be the common Sadhana in every religion of the world. The fasting laid down by Muhammad is carried out in a special manner in one of the months of the year. That month is called the month Ramzan.” – Swami Chidananda, The Divine Life Society, Rishikesh

Ramadan Mubarak 2023: Wishes

Enjoy your upcoming Ramadan and Eid al-Fitr!

Happy Ramadan! Happy Eid Mubarak!

Enjoy a tranquil Ramadan.

This Ramadan, may all of your duas be granted.

I hope your fast is simple.

May we begin this Ramadan in safety, faith, and tranquilly.

May you have a successful Ramadan.

May your Ramadan efforts be rewarded and may you be given whatever you desire.

Wishing you a pleasant Ramadan and a happy Eid.

I hope you have a nice Eid.

I hope your Ramadan and Eid are filled with love, peace, and joy.

My best wishes to you and family for this Ramadan and Eid.

I wish you enjoy everything that Ramadan has to offer.

I hope you like the beautiful reading of the Holy Quran.

Ramadan Mubarak 2023: Messages

I hope your fast is fruitful.

May the month of Ramadan help you get closer to Jannat.

May this Ramadan bring you excellent health and a generous spirit.

3 (5)

Throughout this month of Ramadan, I’m sending you comfort and peace.

During this holy month, may Allah grant your requests.

You will be remembered in our prayers during Ramadan.

May Allah provide you wealth and prosperity.

Have a blessed and healthful fast.

Wishing light and love to your family throughout Ramadan.

Have a peaceful and fruitful fast.

May the holy month of Ramadan enlighten your soul.

Ramzan Greetings

May the holy month aid in your spiritual renewal.

May your fast serve as a reminder of the abundance we take for granted every day.

Throughout this holy month, we are reminded of the Quran’s proclamation that “Allah is with those who exercise restraint.”

During Ramadan, we are reminded of the verses from the Quran that read, “Those who turn to God, and those who serve, who praise, who fast, who bow down, who prostrate themselves, who enjoin what is right and forbid what is wrong, and keep to the bounds of God and hell; therefore bear these good tidings to the faithful.”

4 (3)

During this Ramadan, may Allah bless you and remind you of the following: “Blessed today are the Believers, who humble themselves in their prayer, who keep aside from frivolous speech, who do deeds of alms, and who restrict their appetites.”

Best wishes for a holy month filled with prayer and significance.

May Allah bless you abundantly during this Ramadan. Let there be light, prosperity and knowledge in your life. May Allah give you His choicest blessings.

Mallya: Mallya bought properties worth Rs 330 cr in England, France even as Kingfisher Airlines was in crisis: CBI

0

MUMBAI: Beleaguered businessman Vijay Mallya bought properties worth Rs 330 crore in England and France during 2015-16 even as his Kingfisher Airlines was facing a cash crunch at that time and banks had not recovered the loans defaulted by the liquor baron, the CBI has claimed in its supplementary chargesheet filed in a court here.
Mallya is an accused in the alleged over Rs 900 crore IDBI Bank-Kingfisher Airlines loan fraud case being probed by the Central Bureau of Investigation (CBI). The central agency recently filed a supplementary chargesheet before a special CBI court here. Along with all the 11 accused named in the earlier chargesheets, the probe agency has added the name of Buddhadev Dasgupta, former general manager of IDBI Bank in its latest supplementary chargesheet.
The probe agency alleged that by abusing his official position, Dasgupta conspired with the officers of IDBI Bank and Vijay Mallya in the matter of sanction and disbursement of the short-term loan (STL) of Rs 150 crore in October 2009. The said loan of Rs 150 crore as envisaged originally by Dasgupta (by proposal circulated among credit committee members) was to be adjusted/repaid from the aggregate loan of Rs 750 crore originally sought by the airlines.

However, after circulation, there was change in the proposal to show as if the credit committee had treated this as a separate loan, which may (or may not) be adjusted/recovered from the aggregate loan. The chargesheet said the exposure of IDBI Bank was to be restricted to the aggregate amount of Rs 750 crore, but it became Rs 900 crore in December 2009 because the STL of Rs 150 crore was kept as a separate loan, largely at the behest of Dasgupta.
During the course of investigation, letters rogatory (LRs) had been sent to the United Kingdom, Mauritius, the USA and Switzerland as per the permission of the CBI court. Courts of one country seek the assistance of the courts in another for the administration of justice there through letters rogatory. The chargesheet mentioned the evidence collected during foreign investigation from these countries.
“The properties in the UK (Ladywalk in 2015-16 for GBP 12-13 million or Rs 80 crore) and France (‘Le Grand Jardin’ in 2008 for Euro 35 million or Rs 250 crore approximately) were acquired by Mallya even as Kingfisher Airlines was facing severe a cash crunch (2008) and the lenders were yet to recover the loans defaulted upon by Mallya and the Airlines (2015-16),” it said.
The chargesheet claimed that Mallya had adequate funds at his disposal between 2008 and 2016-17, but none of it was brought to support the airlines as equity infusion or to honour his obligations as a personal guarantor for the loans availed by KAL from IDBI and other banks in India.
The chargesheet, citing the evidence collected through LRs, said that sizable amounts were transferred to Force India Formula 1 Team between 2008 and 2012, it said. The chargesheet further said that significant amounts were diverted from 2007 to 2012-13 and used to make payments towards acquisition and repayment of loan for the corporate jet used personally by Mallya.
Besides the CBI, the Enforcement Directorate (ED) is also probing a money laundering case against Mallya. On January 5, 2019, a special court in Mumbai had declared Mallya a ‘fugitive’.
Under the provisions of the Fugitive Economic Offenders Act, once a person is declared a fugitive economic offender, the prosecuting agency has the powers to confiscate his property.

Trump: Manhattan DA postpones Trump grand jury session

0

NEW YORK: Manhattan prosecutors postponed a scheduled grand jury session Wednesday in the investigation into Donald Trump over hush money payments during his 2016 presidential campaign, at least temporarily slowing a decision on whether to charge the ex-president, according to four people familiar with the matter.
The grand jurors were told to be on standby for Thursday, another day when the New York panel has been meeting, three of the people said. When the grand jury next meets, it may hear from yet another witness, according to a person familiar with proceedings that appear to be nearing a decisive vote on whether or not to indict Trump.
The reason for the cancellation of Wednesday’s sessions was not immediately clear, though one person said it was not security-related.
The panel has been hearing from final witnesses, even as Trump himself has been railing against the investigation and claiming his arrest is imminent. Law enforcement officials have accelerated security preparations in the event of unrest accompanying an unprecedented charge against a former U.S. president.
The people who confirmed that the grand jury would not meet as scheduled weren’t authorized to discuss details on the record and spoke on condition of anonymity to The Associated Press. The district attorney’s office declined to comment on the development, which was earlier reported by Business Insider.
The postponement comes amid mounting signs that the grand jury is nearing the completion of its work. The panel is probing Trump’s involvement in a $130,000 payment made in 2016 to the porn actor Stormy Daniels to keep her from going public about a sexual encounter she said she had with Trump years earlier.
Trump has denied the claim, insisted he did nothing wrong and has attacked the investigation, led by Manhattan District Attorney Alvin Bragg, as politically motivated.
Prosecutors had recently invited Trump himself to appear before the grand jury, and on Monday heard from a witness favorable to his case as a way to ensure that the panel would be presented with any information that could conceivably be considered exculpatory.
Trump over the weekend stated that he expected to be arrested on Tuesday, though the day came and went without that happening.

IND vs AUS, 3rd ODI: Clinical Australia hand India a rare home series defeat | Cricket News

0

NEW DELHI: Australia spinners Adam Zampa and Ashton Agar led the way after a resilient batting performance as the visitors stunned Rohit Sharma and co. in the series deciding third and final one-dayer in Chennai to register a rare series win in India.
It was India’s first series defeat at home since they went down 2-3 against Australia in March 2019. In between, India played 7 ODI series at home and had won each one of them.

But on Wednesday, Australia outplayed India in a comprehensive manner to register a 21-run win.
As It Happened
In the tricky 270 chase, India got off to a fiery start but then lost steam as the Aussies kept pressure on the batters. Spinners Zampa and Agar shared six wickets to choke the hosts in the chase.
India were eventually all out for 248 in 49.1 overs as Australia came back in the series after losing the first ODI by five wickets.
The series defeat is an indicator that the Indian team is far from prepared for the World Cup and there are too many loose ends that needs to be tied.
The match turned out to be an anti-climax in the final 15 overs as Australian spinners Zampa (4/45) and Agar (2/41 in 10 overs) gave away only 86 runs in the 20 overs between them and took a combined 6 wickets.
The Chepauk track got slower and slower and post 35th over in the Indian innings, it became very difficult to hit the big strokes.
Once Zampa bowled a couple of googlies to force Hardik Pandya (40 off 40 balls) and Ravindra Jadeja (1 off 33 balls) hit against the turn, the writing was on the wall.
It was Zampa’s best figures against India and he certainly was the hero for the Aussies.
Incidentally, Australia were the last international team to beat India in a bilateral ODI series back in 2019. The score-line back then was 3-2. Since that series defeat four years back, India have won seven back-to-back bilateral ODI rubber at home.
It was three games in a row that the Indian top-order flattered to deceive and that too in home conditions. They could have been blanked 3-0 in the series had Australia scored at least 235 in the opening ODI.
The highest run-getter for India in the series was KL Rahul with 116 runs and that tells the story.
Between overs 35 to 43, India managed only 31 runs and that was where the game turned on its head.
Skipper Rohit Sharma (30 off 17 balls) started well but played one pull shot too many to be holed out at deep square leg fence while an alert Alex Carey’s decision to convince Steve Smith into taking a DRS saw the back of Shubman Gill (37 off 49 balls).
Rahul (32 off 50 balls) joined Virat Kohli (54 off 72 balls) and the duo added 69 runs in 15.3 overs but were never able to dominate as such on a track that got slower with passage of time.
Kohli’s first boundary came in his 21st delivery, a pull shot off Agar and two balls later of Tamil Nadu he hit a regal six off Agar over extra cover.
Rahul’s first boundary came in his 45th ball when he hit Zampa over his head for a four. Next over, Starc fired from wide off crease but the length ball was hit for a straight six.
However a ball fired by Zampa into the blockhole was dug-out by Rahul but Abbot timed his jump well to hold onto it at the boundary.
Then it was the turn of Agar to quickly send back Kohli and the out-of-form Suryakumar Yadav (0) for his third first-ball duck in as many games.
From 146 for 2, India had slumped to 185 for 6 when Pandya and Jadeja joined forces with the Australian close-in fielders making it infinitely difficult.
But Pandya, however, maintained a 100-plus strike-rate despite tight bowling by the opposition.
Earlier, a fine opening spell by Pandya and a probing effort by Kuldeep Yadav put a tight leash around the Australian batters before its tail wagged considerably to take the visitors to a fighting 269 all out in 49 overs after opting to bat first.
The five wickets added 131 to keep Australia in the game.
While Pandya (3/44 in 8 overs) shaved off the top half, Kuldeep’s (3/56 in 10 overs) rhythm and guile on a helpful Chennai track was the biggest takeaway as the latter’s delivery to remove Carey was the ball of the series.
It was a classical left-arm wrist spinner’s leg-break that beat the southpaw all ends up and Kuldeep’s ecstacy was there to be seen.
India were in control after pegging Australia back at 138 for 5 but a 58-run stand between Carey and Marcus Stoinis for the sixth wicket and 42 for the eighth wicket between Sean Abbott (26) and Ashton Agar (17) took them close to 250 while Mitchell Starc and Adam Zampa added 22 precious runs for the final wicket.
What looked like a good toss to win for Australia after Mitchell Marsh (47 off 47 balls) and Travis Head (33 off 31 balls) put on 68 for the opening stand didn’t seem so as Pandya bowled three different deliveries in his first three overs to completely seize the momentum in favour of the hosts.

AI cricket

David Warner (23 off 31 balls) and Marnus Labuschagne (28 off 45 balls) paid dearly for their indiscreet shot selection off Kuldeep’s bowling before Carey (38 off 46 balls) played his first innings of substance on the final day of a long near two-month tour.
(With inputs from PTI)

chandrapur accident doctor couple death, घरी परतताना काळाचा घाला, स्विफ्टला भरधाव ट्रकची जोरदार धडक; डॉक्टर दाम्पत्याचा करुण मृत्यू – chandrapur maregaon highway swift car and truck accident doctor couple death

0

चंद्रपूर : राज्यात सर्वत्र गुढीपाडव्याच्या सण साजरा होत असताना चंद्रपूर जिल्ह्यात एक दुःखद घटनेनं यावर विरजण टाकले. चंद्रपूर येथून आपल्या चारचाकीवर गावाकडे परतलेल्या डॉक्टर असलेल्या दाम्पत्यावर काळ कोपला. भरधाव ट्रकने त्यांच्या चारचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत डॉ. अतुल गौरकार आणि अश्विनी गौरकार असं मृतक डॉक्टरांचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव शहरातील प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य डॉ. अतुल गौरकार आणि त्यांच्या पत्नी डॉ. अश्विनी गौरकार हे दोघे आपल्या चारचाकी वाहनाने वरोरा येथे आले होते. परतीच्या प्रवासात नव्या महामार्गावर त्यांच्या कारला विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत डॉ. अश्विनी गौरकार यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर डॉ. अतुल गौरकार हे गंभीररित्या जखमी झाले होते.

राणेंनी सेना कशी सोडली? उद्धव ठाकरेंचा रोल काय? राज ठाकरेंनी एक एक करुन सगळं सांगितलं
डॉ. अतुल यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा देखील मृत्यू झाला. डॉ. अश्विनी गौरकार या मारेगाव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या. हा अपघात वरोरा तालुक्यातील शेंबळ गावाजवळ झाला. घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. घटनेच्या पंचनामा त्यांनी केला. पुढील तपास वरोरा पोलीस करत आहेत. जिल्ह्यात नववर्षाचे जोरदार स्वागत सुरू आहे. अशात डॉक्टर पती-पत्नीच्या मृत्यूच्या बातमीने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

हाजी अलीजवळ समुद्रात अनधिकृत बांधकाम तोडा, नाहीतर तिथेच गणपती मंदिर उभारु, राज ठाकरेंचा इशारा

A Young boy died, गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शोककळा, बाप-लेकाच्या बाइकला ट्रॅव्हल्सची धडक, मुलाचा जागीच मृत्यू – a young man died on the spot in a tragic accident involving a travel and two-wheeler in satara

0

सातारा : गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला घरगुती पिठाची गिरणी मोटारसायकलवर घेऊन म्हसवडवरून महाडीकवाडी येथे घरी जात असताना मोटारसायकल व ट्रॅव्हल्स यांची धडक बसल्याने मोटारसायकलवर मागे पिठाची गिरणी घेऊन बसलेल्या पृथ्वीराज महाडीक याच्या डोक्यावरून ट्रॅव्हल्सचे चाक गेल्याने यांच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्या. या अपघातात तो जागीच ठार झाला.

या अपघाताबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, विरकरवाडी रस्त्यावर जामदार वाडा परिसरातील महादेव मंदिरासमोर दिघंची शेजारील महाडीकवाडी येथील सत्यवान मधुकर महाडीक व पृथ्वीराज सत्यवान महाडीक (वय १७) हे बापलेक म्हसवड येथील एका दुकानातून पाडव्याच्या मुहूर्तावर घरगुती पिठाची गिरणी मोटारसायकलवर घेऊन म्हसवडवरुन महाडीकवाडी येथे आपल्या घरी निघाले असताना मोटारसायकल व ट्रॅव्हल्स यांची धडक बसल्याने मोटारसायकलच्या मागे गिरणी घेऊन बसलेल्या पृथ्वीराज याच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्या. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

बीडमध्ये संतापजनक घटना! जवळच्या नातेवाईकानेच केला घरी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
या अपघातात जखमी झालेल्या रुपेश रघुनाथ लुबाळ (वय ३४, रा. शिरगाव, ता. माण, जि. सातारा) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात सत्यवान मधुकर महाडिक (रा. महाडिकवाडी लिंगवरे, ता. आटपाडी, जि. सांगली) यांच्या विरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, ‘दिनांक २१ मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विरकरवाडी ( ता. माण) गावाच्या हद्दीत अस्मितानगर येथे लुबाळ हे रस्त्याच्या बाजूला गाडी लावून फोनवर बोलत असताना सत्यवान मधुकर महाडिक (रा. महाडिकवाडी-लिंगवरे, ता. आटपाडी जि. सांगली,) यांनी अमली पदार्थाचे सेवन करून ताब्यातील मोटरसायकल (नं. MH 10 DX 2475) ही निष्काळजीपणाने चालवून माझ्या गाडीला ठोकर दिली.’

पैसे दुप्पट करून देतो म्हणून ते ३ लाख रुपये घेऊन गेले, पण ठगाचा फसवणुकीचा प्लान अंगलट आला
पुढे तक्रारीत म्हटले आहे की, ‘यामध्ये माझ्या व त्याच्या गाडीचे नुकसान झाले. या अपघातात ते रस्त्यावर पडल्याने त्याचवेळी समोरून येणाऱ्या मानदेश ट्रॅव्हल्सला धडकून स्वतः गंभीर जखमी झाले. तसेच त्यांचा मुलगा पृथ्वीराज सत्यवान महाडिक याच्या डोक्यावरून ट्रॅव्हल्सचे चाक गेल्याने यांच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्या. त्याचा जागीच मृत्यू झाला. या मृत्यूस सत्यवान हे कारणीभूत आहेत, अशी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.’

या अपघाताचा म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. निरीक्षक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार एस. एस. जाधव अधिक तपास करत आहेत.
पुण्यातील ओशो आश्रमात राडा, घोषणाबाजी करणाऱ्या अनुयायांवर पोलिसांचा लाठीमार

baramati man threaten, तुझे पैसे विसरुन जा, परत आलास तर हात-पाय तोडून टाकीन, बारामतीत तरुणाला धमकी – maharashtra crime news pune baramati man seeking loan threaten to beaten up if demand money back

0

बारामती : पत्नीच्या वैद्यकीय उपचारांसाठी कर्ज काढू पाहणाऱ्या व्यक्तीची प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ४३ हजार रुपये घेत फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. तो पैसे परत मागायला आला असता त्याला मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केल्याचा प्रकार बारामतीत घडला. या प्रकरणी दोघांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र बी. डोंबाळे व ज्योती रवींद्र डोंबाळे (रा. काटेवाडी, ता. बारामती) व अन्य दोघा अनोळखींचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. पांडुरंग दत्तात्रय चव्हाण (रा. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

फिर्यादीला पत्नीच्या वैद्यकीय उपचारांसाठी १२ लाख रुपयांची गरज होती. त्यासाठी ते कर्जाची चौकशी करीत होते. बारामतीत न्यायालयाशेजारी सुरू असलेल्या बालाजी फायनान्सबाबत त्यांना माहिती मिळाली. ते तेथे कर्ज मिळते का? हे पाहण्यासाठी गेले असता या दोघांची तेथे ओळख झाली. या दोघांनी घर व अडीच गुंठे जागेवर साडेसात लाख रुपयांचे मॉर्गेज लोन करून देतो, असे सांगितले. त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यास सांगितले. कागदपत्रे गोळा करीत फिर्यादीने ती आठवडाभरात बालाजी फायनान्समध्ये जमा केली.

त्यांनी कर्जाबाबत विचारणा केली असता प्रोसेसिंग फी म्हणून ४३ हजार रुपये भरावे लागतील, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार फिर्यादीने या दोघांच्या गुगल व फोन पे खात्यावर स्वतःकडील तसेच त्यांचे मित्र अविराज मोरे यांच्या मोबाईलवरून ही रक्कम जमा केली. त्यानंतर त्यांनी कर्जाबाबत विचारणा केली असता पुढील आठ ते दहा दिवसांत कर्ज मंजूर होईल, असे सांगण्यात आले. परंतु त्यानंतरही टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्यादीने त्यांना कर्ज द्या अथवा माझी रक्कम परत द्या, असे सांगितले. परंतु ‘आज देतो, उद्या देतो’ अशी आश्वासने देण्यात आली.

बाबा फोन उचलत नाहीयेत रे, मुंबईहून मुलाचा मित्राला फोन, घरी जाऊन पाहिलं तर आक्रित घडलेलं
३० जानेवारी रोजी फिर्यादी बालाजी फायनान्सच्या ऑफिसात गेले असता या दोघांसह अन्य अनोळखी दोघांनी शिवीगाळ, दमदाटी करीत ‘तुझे पैसे विसरून जा. परत पैसे मागायला आला, तर हात-पाय तोडून टाकीन,’ अशी धमकी देत मारहाण केली.

ऑन ड्युटी पोलिसाचा मृत्यू; आई, पत्नीसह लहान लेकराची फरफट; जुनी पेन्शन योजनेमुळे कुटुंबाला मदतीची अपेक्षा

त्यानंतरही फिर्यादीने भिगवण रस्त्यावरील या कार्यालयाला भेट दिली असता ते कार्यालयच त्यांनी बंद केल्याचे दिसून आले. पैसे मागण्यासाठी फोन केला असता फोन न उचलून पैसे देण्यास टाळाटाळ करीत फसवणूक केली.

बाबांसोबत राहायला आई तयार होईना, १६ वर्षांची लेक चिडली, भररस्त्यात आईच्या चेहऱ्यावर फेकलं…

raj thackeray on jawed akhtar, मला जावेद अख्तरांसारखा माणूस हवा, राज ठाकरेंनी तो VIDEO दाखवला, शिवाजी पार्कात टाळ्यांचा कडकडाट – mns raj thackeray appriciate jawed akhtar over his statement on mumbai attack in pakistan

0

मुंबई : मला धर्मांध हिंदू नको, मला धर्माभिमानी हिंदू हवा आहे. मला मुसलमान पण माझ्या सोबत हवा आहे पण तो मुसलमान जावेद अख्तर ह्यांच्या सारखा मुसलमान हवा. असा मुसलमान पाकिस्तानात जाऊन त्यांना २६/११ च्या हल्ल्याबद्दल कडक शब्दांत सुनावून येईल, अशा शब्दात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते जावेद अख्तर यांनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलं आणि पाकिस्तानात जाऊन त्यांना सुनावल्याबद्दल अख्तर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा परंपरेनुसार गुढीपाडवा मेळावा आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. जवळपास ४० हजार मनसैनिकांनी शिवाजी पार्क फुलून गेलं होतं. राज ठाकरेंनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. तसेच शिंदे फडणवीस सरकारला देखील राज ठाकरेंनी आपल्या स्टाईलने सुनावलं.

मला जावेद अख्तरांसारखा माणूस हवा

तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय? हिंदू म्हणून तुम्ही कुणाकडे बघता? असं परवा मला कुणीतरी विचारलं. त्यावेळी मी सांगितलं मला धर्मांध हिंदू नकोय, मला धर्माभिमानी हिंदू हवाय. जो स्वत:चा धर्म बघेल, दुसऱ्या धर्माचाही मान राखेल. मला माणसं हवीत, मुस्लिम धर्मामधली देखील हवीत पण ती कोणासारखी हवीत तर जावेद अख्तरांसारखी हवीत… त्यांनी पाकिस्तानात जाऊन तिथल्या लोकांना सुनावलं. आमच्या मुंबईवर तुमच्या माणसांनी हल्ला केला, ती जखम आम्हाला अजूनही असल्याचं छातीठोकपणे त्यांनी सांगितलं. असे मुस्लिम मला हवेत आहेत, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर संपूर्ण शिवाजी पार्कमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.

उद्धव ठाकरेंवर तुफान टीका, फडणवीसांना कळकळीची विनंती, नांदगावकरांची शिवतीर्थावर डरकाळी!
ते बांधकाम तोडा नाहीतर तिथे गणपतीचं मंदिर बांधतो

दुसरीकडे माहिमजवळच्या खाडीत नवीन हाजी अली बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे अनधिकृत बांधकाम तोडा, नाहीतर आम्ही तिथे मोठं गणपतीचं मंदिर उभं करू, अशी गर्जना राज ठाकरे यांनी केली. जसं अनधिकृत दर्ग्यावर तुमची नजर जात नाही, मग आम्हीही गणपती मंदिर बांधल्यावर तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करा, असंही राज ठाकरे म्हणाले. तसेच अजूनही सुरु असलेला भोंगे बंद करा, असं आवाहनही राज ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केलं.

सभा कसल्या घेता, कामं करा…

माझी एकनाथ शिंदेंना सांगणं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही जनतेची कामं करा. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत, त्याकडे लक्ष द्या. त्यांच्या मागे सभा घेत बसू नका. त्यांनी वरळीत सभा घेतली, की शिंदेनी घेतली वरळीत सभा घेतली. त्यांनी खेडमध्ये सभा घेतली घेतली, शिंदेनी खेडमध्ये सभा. थांबवा हे सगळं. अवकाळीने शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, ते पाहा, सभा कसल्या घेता? असा हल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.

raj thackeray, उद्धव ठाकरेंवर टीका, शिंदेंना सल्ला, फडणवीसांकडे मागणी, राज ठाकरेंचा मनसैनिकांना ‘हा’ संदेश, पण ती संधी सुटली? – raj thackeray slam uddhav thackeray gave advice to ekanth shinde demands to devendra fadnavis and message to party workers

0

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना शिवसेनेची सध्याच्या झालेल्या स्थितीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा यावरुन झालेल्या वादानं वेदना झाल्याचं म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी अनेकांना पक्षातून बाहेर पडण्यासाठी स्थिती निर्माण केल्याचं राज ठाकरे म्हणाले. दुसरीकडे राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळालंय तर जनतेची कामं करा, असा सल्ला दिला. मागच्या सरकारच्या काळात मनसेच्या कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्याचं आवाहन केलं. याशिवाय माहिमच्या समुद्रात जे अतिक्रमण करण्यात आलंय ते एका महिन्यात हटवण्याचा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी दिला. ते न झाल्यास तिथं मोठं गणपती मंदीर उभारु असं राज ठाकरे म्हणाले. आजच्या भाषणातून मनसैनिकांना राज ठाकरेंनी हाती घेतलेले विषय सोडले नसल्याचा संदेश दिला. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा मेळावा असल्यानं त्यासंदर्भात मनसैनिकांना संबोधन आजच्या सभेत झाल्याच दिसून आलं नाही.

उद्धव ठाकरेंवर टीका

राज्यातील गेल्या अडीच तीन वर्षांपासून जे राजकारण सुरु आहे त्यावरुन राज ठाकरेंनी भाजप आणि शिवसेनेनं एकत्रितपणे निवडणुका लढल्या होत्या. मात्र, आपल्या शिवाय भाजप सत्ता स्थापन करु शकत नाही हे लक्षात आलं की उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाचा काढला. बाळासाहेब असते तर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन दिलं असतं का, असा सवाल राज ठाकरेंनी केला. शिवसेनेच्या आजच्या स्थितीला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना जबाबदार धरलं.

एकनाथ शिंदेंना सल्ला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील राज ठाकरे यांनी सल्ला दिला. मुख्यमंत्रिपद तुम्हाला मिळालं आहे तर शेतकऱ्यांची कामं करा, पेन्शनचा प्रश्न मिटवा, असं राज ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे जिकडं सभा घेतील तिकडे सभा घेत फिरु नका, असं राज ठाकरे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

महाराष्ट्रात मागच्या सरकारच्या काळात मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे राज्य सरकारनं मागं घ्यावेत, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. माहिमच्या समुद्रात जे अतिक्रमण सुरु आहे ते येत्या महिनाभरात हटवण्यात यावं, अशी मागणी देखील राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडे केली.

उद्धव ठाकरेंवर तुफान टीका, फडणवीसांना कळकळीची विनंती, नांदगावकरांची शिवतीर्थावर डरकाळी!

मनसैनिकांना काय संदेश ?

राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा सोडला नसल्याचा संदेश आजच्या भाषणातून दिला. मनसैनिकांनी दक्ष राहावं, असं देखील राज ठाकरे म्हणाले. राज्यातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यानं सरकारचं लक्ष तिकडं असल्यावरुन राज ठाकरेंनी टीका केली. आताच विधानसभा निवडणुका घेण्याचं आव्हान राज ठाकरेंनी दिलं.

हाजी अलीजवळ समुद्रात अनधिकृत बांधकाम तोडा, नाहीतर तिथेच गणपती मंदिर उभारु, राज ठाकरेंचा इशारा

राज ठाकरेंनी मनसेच्या गेल्या वर्षीच्या गुढीपाडवा मेळाव्यात अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाला ६ जूनला रायगडावर जाणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा गुढीपाडवा मेळावा असून देखील मनसैनिकांना त्यासंदर्भात राज ठाकरेंनी संबोधन करण्याची संधी साधली नसल्याच्या चर्चा सुरु होत्या.

राणेंनी सेना कशी सोडली? उद्धव ठाकरेंचा रोल काय? राज ठाकरेंनी एक एक करुन सगळं सांगितलं

Life of Minor spoiled, बीडमध्ये संतापजनक घटना! जवळच्या नातेवाईकानेच केला घरी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार – beed crime news a close relative spoils the life of a minor girl in beed

0

बीड: जवळच्याच नातेवाईकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज उघडकीस आली आहे . या घटनेत आरोपीच्या विरोधात पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही घटना उघड होताच परिसरात खळबळ उडाली आहे.

महिला व मुलींच्या संरक्षणासाठी सध्या कायदे बळकट करण्यात आले आहे. मात्र तरी देखील बीड जिल्ह्यातील स्त्रियांची अवहेलना ,स्त्रियांवरील अत्याचार , हे कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस स्त्रियांवरील आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार उघड होत आहेत. गेल्या महिन्याभरापासून बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार चे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे.

पैसे दुप्पट करून देतो म्हणून ते ३ लाख रुपये घेऊन गेले, पण ठगाचा फसवणुकीचा प्लान अंगलट आला
महिन्याभरापूर्वीच एका तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता . तर त्यानंतर पंधरा दिवसानंतर एका साठ वर्षे वय असलेल्या नराधमानं सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. मात्र अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात राहणारी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांकडे राक्षसवाडी येथे आली असताना गावातीलच परमेश्वर गडदे या २६ वर्षीय नराधमाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना आज उघडे झाली आहे.

पुण्यातील ओशो आश्रमात राडा, घोषणाबाजी करणाऱ्या अनुयायांवर पोलिसांचा लाठीमार
याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस जात पीडीतेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित कलमे आणि पोक्सोनुसार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शिंगाडे या करीत आहेत .या प्रकरणात जरी आरोपी पोलिसांच्या ताब्यात येत असले, मोठ्या कलमानुसार यांच्यावर कारवाई देखील होत असली, तरी हे गुन्हे थांबायचं नाव घेत नाही.

कोण आहे ही मुलगी? अमृता खानविलकरने शेयर केला नृत्याचा व्हिडिओ; कोल्हापूरच्या चिमुकलीने मन जिंकलं
दिवसेंदिवस हे गुन्हे थांबवण्यासाठी पोलिसांसमोर नेहमीच एक आव्हान पुढे उभं राहत आहे. आरोपीला ताब्यात घेतले जाते. त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला जातो. मात्र असे प्रकार काही थांबायचं नाव घेत नाही . जिल्ह्यातील मुलीवरचा अत्याचार , स्त्रियांवरा अत्याचाराचा आलेख मात्र वाढत जात असल्याचेच चित्र आहे.

Latest posts