Wednesday, June 7, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2561

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

35

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

38

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

30

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

26

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

30

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

29

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

33

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

263

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Biparjoy Cyclone : अरबी समुद्रात ‘बिपर जॉय’ चक्रीवादळ ! समुद्र गुरुवारपासून दोन दिवस खवळलेला राहणार; सतर्कतेचा इशारा

0








ओरोस; पुढारी वृतसेवा : प्रादेशिक हवामान विभाग,मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्वसूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्रात ‘बिपर जॉय’ नावाचे चक्रीवादळ तयार झालेे असून या वादळामुळे 8 ते 9 जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये. तसेच जे मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किनारी परत यावे. या कालावधीत समुद्र किनारी वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. (Biparjoy Cyclone)

सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टी भागात वादळी सदृश्य परिस्थितीमुळे प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली असून 8 ते 10 जून दरम्यान वादळी वार्‍याचा (Biparjoy Cyclone) इशारा दिला आहे. त्यामुळे पाऊस लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Rain In Maharashtra)

बंगालच्या उपसागरात येत्या दोन-तीन दिवसात वादळी सदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्याचा भारतीय हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मान्सून आणखी 7 ते 8 दिवस लांबण्याची शक्यता आहे. केरळमध्ये 4 जून रोजी येणारा पाऊस अजून दाखल न झाल्यामुळे सिंधुदुर्गसह कोकणात पावसाची आणखी आठ दहा दिवस वाट पहावी लागणार आहे. पाऊस लांबल्यामुळे शेतीची कामेही काहीशी खोळंबली असून सिंधुदुर्गसह काही जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. यावर्षी हवामान खात्याने 96 टक्के पावसाचा अंदाज दिला आहे. जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी पावसाचा एक थेंबही नाही.मोसमी पाऊस काही भागात पडून गेला परंतु जिल्ह्यात उष्णतेच्या लाटा अजून आहेत. तीस ते पस्तीस डिग्रीपर्यंत उष्णता वाढली असून आठ ते दहा जून दरम्यान चक्रीवादळ परिस्थिती निर्माण होणार असल्याने व त्या दृष्टीने पोषक वातावरण तयार होत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. कोकणसह कर्नाटक, गोवा, गुजरात समुद्रकिनारी भागात हे चक्रीवादळ येणार असल्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. (Biparjoy Cyclone)

8 जून पूर्व मध्य अरबी समुद्र आणि पश्चिम मध्य आणि दक्षिण अरबी समुद्रालगतच्या भागांवर वादळी वार्‍याचा वेग 90 ते 100 किमी. प्रतितास राहून 110 किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि संध्याकाळपासून ते 95ते105 किमी. प्रति ताशी राहून 115 किमी. प्रतितास होण्याची शक्यता आहे. याच परिसरात 8 जून रोजी कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनार्‍यावर आणि जवळून 40-50 किमी. प्रतितास वेगाने वारा वाहून त्याचा वेग 60किमी.पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. (Weather Update)

9 जून मध्य अरबी समुद्रात वार्‍याचा वेग 105ते 115 किमी. प्रतितास राहून 125 किमी.पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्याच भागात 9 जूनच्या संध्याकाळपासून वार्‍याचा वेग 125ते 135 किमी. प्रतितास राहून 150 किमी. प्रतितास होण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या लगतच्या भागात 50-60 किमी. प्रतितास वेगाने वारा वाहून त्याचा वेग 70 किमी. प्रतितास एवढा वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनार्‍यावर आणि जवळून 40-50 किमी प्रतितास वेगाने वारा वाहून त्याचा वेग 60 किमी.पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 10 जून मध्य अरबी समुद्रावर वादळी वार्‍याचा वेग ताशी 125 ते 135 किमी. प्रति तास राहून 150 किमी. पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या लगतच्या भागांमध्ये आणि उत्तर कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनार्‍याजवळील वार्‍याचा वेग 40 व 50 किमी. प्रति ताशी राहून 60 किमी.पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता | Biparjoy Cyclone News

जिल्ह्यात 8 जून रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असून 9 व 10 जून रोजी गडगडाट होवून पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व 30 ते 40 प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच 7 जून रोजी रात्री 11.30 पर्यंत वेंगुर्ला ते वास्को समुद्रकिनारी 2.3 ते 3.2 मीटर च्या लाटा उसळणार आहेत अशी माहिती हैद्राबाद या संस्थेकडून प्रसारित करण्यात आली आहे.

हेही वाचा









WTC Final, IND vs AUS Highlights: Travis Head, Steve Smith shine as Australia post 327/3 at stumps on Day 1 against India | Cricket News

0

NEW DELHI: In a stunning display of counter-attacking batting, Travis Head propelled Australia to a commanding position on the opening day of the World Test Championship final on Wednesday. His scintillating hundred left the Indian bowling attack bereft of ideas as Australia reached an impressive 327 for 3 under bright sunshine at The Oval.
After being sent in to bat first, Australia faced an out-of-sorts Indian attack that seemed to lack the necessary penetration. India’s decision to leave out the experienced Ravichandran Ashwin backfired, as the pitch offered little assistance to their bowlers once the sun came out.
As it happened: WTC Final, Day 1
Head, with his aggressive stroke play, turned the tide in Australia’s favour. Partnering with the ever-dependable Steve Smith, Head amassed an unbeaten 251-run partnership for the fourth wicket. Their alliance lifted Australia from a shaky 73 for 3 to a position of dominance, leaving the Indian bowlers frustrated and searching for answers.

The day began positively for India, with Mohammed Siraj and Mohammed Shami delivering a fiery opening spell. Both pacers showcased excellent control and kept Australia in check during the first hour of play. Siraj, in particular, bowled with a scrambled seam and extracted more from the surface than his counterparts.
The big breakthrough for India came when Shardul Thakur dismissed the well-set David Warner for 43 off 60 balls, breaking his partnership with Marnus Labuschagne. Warner’s dismissal came from a well-directed short ball, which he failed to keep down, and wicketkeeper KS Bharat took a sharp diving catch.

However, it was Head’s aggressive approach that stole the limelight. Untroubled by fuller deliveries, the left-hander used his quick wrists to flick the ball away when the Indian pacers targeted his pads. He punished anything short and wide on the off side with disdain, finding the boundaries with ease.
Head notched up his fifty with a crisp back-foot punch off Shardul Thakur and grew even more audacious as his innings progressed. He reached the 90s with a spectacular six over third man off Mohammad Shami, displaying his fearless intent.

WhatsApp Image 2023-02-27 at 12.08.31.

Meanwhile, Steve Smith played a supporting role to perfection, allowing Head to dominate proceedings. Smith’s elegant stroke play and ability to manoeuvre the ball around the field showcased his class. He capitalised on the left-arm spin of Ravindra Jadeja and played some exquisite straight drives against the pacers.
India’s decision to pick an extra fast bowler at the expense of Ashwin raised eyebrows, and the absence of the seasoned spinner was deeply felt as Jadeja failed to make an impact, going wicketless in his 14 overs.
As the day wore on, the Indian bowlers attempted to unsettle Head with a barrage of short-pitched deliveries. However, once Head settled into his groove, the short-ball tactic lost its effectiveness, and he continued to plunder runs with confidence.

cricket man2

At stumps on day one, Head remained unbeaten on 146, while Smith was poised on 95. Their unbroken partnership not only steered Australia out of trouble but also solidified their dominance over a faltering Indian bowling attack.
With India left pondering the decision to exclude Ashwin and Rohit Sharma’s captaincy coming under scrutiny, the second day of the World Test Championship final promises to be a critical one for the Indian team. They will need to regroup, rediscover their rhythm, and find ways to dismantle Australia’s resilient batting duo to turn the tide in their favour.
(With inputs from PTI)

Jalgaon News, कंदिलावर अभ्यास करुन मुलगा झाला पुणे विद्यापीठाचा कुलगुरू, ९० वर्षाच्या वडलांच्या डोळ्यात आनंदाश्रू – a boy who studied by kerosene lamp became the vice chancellor of savitribai phule university

0

जळगाव : लहानपणापासूनच सतत उद्योगी…. अभ्यास एके अभ्यास…. एकमेव हाच ध्यास… शालेय शिक्षण घेतांना घरात वीज नव्हती… रॉकेलचा कंदील पेटवायचा… दुसऱ्याची झोपमोड नको म्हणून त्याला पोस्टकार्ड लावून मुलाने अभ्यास केला…. हे सर्व श्रेय त्याच्या कष्टाचे …त्याचे कष्ट सार्थकी लागलेत… आज तो शिक्षणाची पंढरी असलेल्या पुणे विद्यापीठाचा कुलगुरु झाला… यापेक्षा मोठा आनंद आम्हा आई-वडिलांना दुसरा कोणता असणार…? या भावना आहेत पुणे विद्यापीठाचे नुतन कुलगुरु डा. सुरेश गोसावी यांच्या नव्वद वर्षे वय असलेले वडिल वामनगीर गोसावी यांच्या..!सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांची निवड झाली. प्रा. गोसावी हे जळगाव तालुक्यातील धामणगाव येथिल मूळ रहीवासी आहेत. त्यांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड होताच धामणगावात राहणाऱ्या त्यांच्या आई-वडिल व कुटुंबीयांनाच नव्हे तर संपूर्ण गावातच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रा. गोसावी यांचे वडील वामनगीर गोसावी हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. नव्वद वर्षे वय असले तरी मुलाच्या निवडीमुळे त्यांच्या अंगात तरुणांनाही लाजवेल असा उत्साह संचारला होता. यावेळी त्यांनी मटा शी बोलतांना प्रा. गोसावी यांनी जळगाव जिल्ह्यात शिक्षण घेतांना घेतलेल्या कष्टांच्या आठवणींना उजाळा दिला.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सोयाबीनच्या हमीभावात मोठी वाढ; पाहा कोणत्या पिकाला किती मिळाला हमीभाव
बदलीमुळे जिल्ह्यात तीन ठीकाणी शिक्षण

वामनगीर गोसावी यांनी सांगीतले की, शिक्षक असल्याने त्यांच्या बदली होत असत. प्रा. सुरेश गोसावी यांचे प्राथमिक शिक्षण धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे झाले. यावल तालुक्यातील किनगाव येथून त्यांनी दहावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून अकरावी व बारावी सायन्स पू्र्ण केले. त्यानंतर नूतन मराठा मराठा महाविद्यालयातून त्यांनी बीएसस्सी इलेक्ट्रानिक्स विषयातून पदवी पूर्ण केली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी कर्मभूमी असलेले पुणे शहर गाठले. तेथून उच्च शिक्षण घेतल आणि आज त्याच शहरातील शिक्षण क्षेत्रातील मोठ्या पदावर त्यांची नियुक्ती झाल्याने आम्हा कुटुंबीयांना अत्याधिक आंनद झाला असल्याच्या भावना वडील वामनगीर गोसावी यांनी व्यक्त केल्यात. यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.

RBI उद्या करणार मोठी घोषणा, EMI भरणाऱ्यांना दिलासा मिळणार की बोजा वाढणार?, वाचा संपूर्ण तपशील
अभ्यासासाठी वाट्टेल ते केले

प्रा. गोसावी यांच्या अभ्यासाच्या आठवणी सांगतांना वडील वामनगीर भावनावश झालेत. मुलगा सुरेश याने लहानपणासूनच अभ्यासाचा ध्यास घेतला होता. सतत अभ्यास करीत असत. वीज नसल्याने रात्री कंदील लावून उशीरापर्यंत त्याने अभ्यास केला. गाईड न वापरता केवळ मूळ पुस्तके वाचूनच अभ्यास करण्याचे त्याचे वैशिष्ट्य असल्याचेही ते म्हणाले. पुण्यात गेल्यावरही प्रा. गोसावी यांनी अभ्यासाची कास सोडली नाही. दोन वर्षे फेलोशीप साठी अमेरिकेस गेले. त्याच्या यशाचे श्रेय हे त्याने अभ्यासासाठी घेतलेले कष्टच असल्याचेही त्यांनी सांगीतले. जळगाव विद्यापीठात देखील कुलगुरु पदासाठी प्रा. गोसावी यांनी मुलाखत दिली होती. तेथे त्यांना यश मिळाले नाही. मात्र, पुणे विद्यापीठात त्यांना ही संधी मिळाल्याने या निमित्ताने धामणगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा गौरव झाल्याचेही ते म्हणाले.

ओडिशा रेल्वे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी रिलायन्स फाऊंडेशन आले पुढे, १० मोठ्या निर्णयांसह नोकरी देण्याची घोषणा
आता मोठी जबाबदारी पार पाडावी

मुलगा प्रा. सुरेश यांना पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्याने ती नियमाच्या चौकटीत व कशोसीने पार पाडावी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, हीच अपेक्षा असल्याचेही वामनगीर गोसावी यांनी सांगितले.

India vs Australia WTC Final Match Live Score Updates Captain Rohit Sharma Video Goes Viral; लंडनमध्ये रोहितसोबत मोठी दुर्घटना होता होता टळली, कर्णधारपद सोडण्याची आलेली वेळ

0

लंडन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये हिटमॅन रोहित शर्माच्या खांद्यावर टीम इंडियाचा कर्णधारपदाची महत्त्वाची जबाबदारी आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात त्याने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, जो पाहून प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला धडकी भरेल.

नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा इंडियन टीमचा निर्णय

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final-2023) च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय चाहत्यांना १० वर्षांनंतर ICC ट्रॉफी जिंकण्याची आशा आहे. टीम इंडियाने २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

क्रिकेटच्या जगतात इतिहास रचणार Virat Kohli, WTC फायनलमध्ये ‘या’ महाविक्रमाच्या एक पाऊल जवळ
लंडनमध्ये मोठा अपघात टळला

दरम्यान, रोहित शर्माशी संबंधित एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो ओव्हल मैदानावर येण्यासाठी पायऱ्या उतरत आहे. या दरम्यान, त्याचा पाय घसरता घसरता वाचतो. रोहितचा तोल जरा गेला असता तर तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. एवढेच नाही तर टीम इंडियाला अचानक कर्णधारही बदलावा लागला असता. मात्र, सुदैवाने रोहितला काहीही झाले नाही.

विराट कोहली आणि गौतम गंभीर मैदानातच भिडले; मोठी बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल

२८९ धावांत ३ विकेट

प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत ३ विकेट गमावून २८९ धावा केल्या आहेत. ट्रेविस हेडने शतक झळकावलं असून सध्या तो १२४ धावांवर खेळत आहे. तर स्टीव्ह स्मिथ हा सध्या ७९ धावांसह खेळतो आहे.

Odisha Train Accident: कोरोमंडलचा एक डबा झुडपात जाऊन उलटला, तो तिथेच अडकून पडला, ४८ तासांनी अखेर…

AI tech, SIM triangulation: How railways is identifying unclaimed bodies of Odisha crash victims | India News

0

NEW DELHI: Five days after the horrific triple train crash in Odisha’s Balasore, dozens of bodies of the passengers who died in the accident still remain unidentified.
As many as 288 people lost their life in the accident that happened last Friday. Railway officials said there were 83 unclaimed bodies as of Wednesday.
The railways is now using artificial intelligence-powered website and SIM card triangulation to identify the unclaimed bodies.

Initially, the railways had called a team from the Unique Identification Authority of India (UIDAI) to the accident site to take thumbprints of the dead to ascertain their identity.
However, the method did not work out since the skin of the thumbs of victims were damaged and prints were difficult to take.
“Then we thought of identifying the bodies using Sanchar Saathi which is an AI-based portal,” an official said.
The recently launched Sanchar Saathi web portal was put to use to identify 64 bodies and it was successful in 45 cases, officials said.
Sanchar Saathi allows customers to know the mobile connections issued in their name and also track and block their lost smartphones.
This artificial intelligence-based portal was recently launched by railway minister Ashwini Vaishnaw who also holds the information and technology portfolio.
To identify the bodies of the train accident victims, the portal traced the victims’ phone numbers and Aadhaar details using their photographs.
Following this, their family members were contacted, officials said.
But officials added that even this was an uphill task since many of these bodies were beyond recognition.
“Some have no identifiable features left. It is difficult to identify them even from their clothes since they are caked with blood,” an officer said.
Railway officials are also hoping to identify some bodies by using cellphone impressions around the accident sites.
By tracing calls made through nearby towers just before the accident and linking them to those which shut down immediately at the time of the crash, the railways is trying to figure out if they belonged to the unidentified victims.
“We are trying to trace phones which were active just before the accident and shut down as soon as it happened.
“So far, out of the 45 unclaimed bodies we are trying to trace through this method, we found 15 phones which were switched off but those were of survivors. We are still trying to trace the other 30,” an official said.
The railways made mammoth efforts to complete its rescue and restoration work in 51 hours. The ministry deployed eight teams, each comprising 70 personnel and headed by an officer for the operation. DRMs and GMs supervised four teams each.
Five cameras transmitted live to Rail Bhawan where it was monitored from the war room. The teams and officers did eight-hour shifts and took adequate breaks, officials said.
Meanwhile, the Shalimar-Chennai Coromandel Express on Wednesday passed the accident site in Odisha’s Balasore, days after it was reduced to a mangled heap of steal in the deadly crash.
The Central Bureau of Investigation (CBI) has taken over the probe in the triple train accident and has also registered an FIR.
The CBI was handed over the probe into the accident after some railway officials suspected “deliberate interference” in the electronic interlocking system.
(With inputs from PTI)

Toshakhana case: Pakistan court grants protective bail to Imran Khan till June 21

0

LAHORE: A Pakistani court on Wednesday granted protective bail to former prime minister Imran Khan till June 21 after a fresh FIR was registered against him for committing forgery in selling the state gifts.
Earlier on Wednesday, the Pakistan government registered a case of fraud and forgery against former prime minister Khan, his wife Bushra Bibi and their close aides for allegedly preparing and submitting fake and forged receipts regarding Toshakhana gifts.
The Lahore high court (LHC) also stopped police from arresting Khan’s wife Bushra Bibi till June 13 in any case.
The LHC judge Amjad Rafique granted bail to the couple after Pakistan Tehreek-e-Insaf (PTI) chairman appeared before it amid high security.
Khan’s counsel contended that his client has been falsely implicated in the case with malafide intentions and ulterior motives.
“The sole objective of naming the petitioner in the FIR is to harass, blackmail and politically victimise Khan,” the lawyer said and requested that protective bail be granted.
In the FIR registered in Islamabad, the police booked Khan, his wife Bushra Bibi and his two aides Shahzad Akbar and Zulfi Bukhari.
“The suspects committed fraud, and forgery when the PTI was in power for the purpose of cheating and presented a fake receipt of our business letterhead wherein false receipt showing sale purchases of gifts such as watches, cuff links are fraudulently obtained from Toshakhana (national treasury) with false signatures was prepared,” the FIR said.
The Toshakhana is a department under the administrative control of the Cabinet Division and stores precious gifts given to rulers, parliamentarians, bureaucrats, and officials by heads of other governments and states and foreign dignitaries.
On a separate petition of Bushra Bibi, Amjad Rafique granted her bail in this case and also stopped the police from arresting her till June 13.
The Toshakhana issue over the sale of state gifts received by the cricketer-turned-politician became a major issue in national politics after the Election Commission of Pakistan disqualified the former premier for making “false statements and incorrect declaration”.
Khan is facing over 100 cases, while Bushra is nominated in two cases — Toshakhana (gifts) and the Al-Qadir Trust case.
The Al-Qadir Trust case alleges that the PTI chief and his wife obtained billions of rupees and land from a real estate firm for legalising Rs 50 billion that was identified and returned to the country by the UK during the previous PTI government.

Beed Son in law killed Father in law crime news marathi; घरात मुलाच्या विवाहाचा मांडव, जावई दुसऱ्या लग्नासाठी अडून बसला, सासऱ्याने जीव गमावला

0

बीड: मला तू लग्नासाठी का परवानगी देत नाहीस? किती दिवस तुझं ऐकायचं? असं म्हणत जावयाने सासऱ्यावर शेतातच अनेक वार केले. मध्यरात्रीच्या सुमारास सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयाला काही तासातच पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे मुलाचं लग्न दोन दिवसांवर आलेलं असतानाच पित्याची हत्या झाली. बीड जिल्ह्यातील घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात असलेलं केंद्रेवाडी गाव. या ठिकाणी दत्ता गायके (वय वर्ष ४८) यांच्या घरात पुढील दोन दिवसात मंगल कार्य होतं. गायकेंच्या मुलाचा विवाह संपन्न होणार होता. या विवाहासाठीच दत्ता गायके यांच्या दोन मुली आणि जावई हे घरी आले होते.

यापैकी एक जावई म्हणजेच रामेश्वर गोरे हा दुसरं लग्न करायचं आहे म्हणून सासर्‍यांच्या मागे लागला होता, मात्र साहजिकच सासरे त्याला परवानगी देत नव्हते. लग्न करायच्या मार्गात सासरा आड येत असल्याने जावयाचा पारा चढला होता.

चर्चा करण्यासाठी जावयाने सासऱ्यांना शेतात नेलं. त्या ठिकाणी यावरुन पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की त्याने आपल्या सासऱ्यांवर अनेक वार करत जखमी केले. रात्रभर या घटनेकडे कोणाचं लक्ष न गेल्याने गायके यांचा त्याच ठिकाणी जीव गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी लग्नघरात वरपिता दिसत नसल्याने चर्चा सुरू झाली. सकाळी सगळीकडे त्यांचा शोध घेतला मात्र ते कुठेच आढळून आले नाहीत. मात्र शेतात गायके रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत, असं कोणीतरी सांगितलं अन् सगळ्यांच्या पायाखालची जमिनीत सरकली.

हे सगळं दृश्य पाहून तात्काळ पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आलं. या ठिकाणचा पंचनामा पोलिसांनी करत गायके यांची डेड बॉडी शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात पाठवली.

CCTV : मेट्रो येताना दिसली, नवऱ्याने बायकोला उचललं आणि रुळांवर झोकून दिलं, क्षणार्धातच…
घटनास्थळी गायकेंची जावई रामेश्वर गोरे यांची गाडी आढळून आली. जावई देखील रात्रीपासून गायब असल्याने संशयाची सुई त्याच्याकडे गेली. पोलिसांनी त्याच दिशेने तपास सुरू केला काही तासात जावई रामेश्वर गोरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवतच रामेश्वर गोरे याने आपणच सासऱ्यांचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस प्रशासनाने माध्यमांना दिली आहे.

अनैतिक संबंध असल्याचा संशय, रागात त्यानं प्रेयसी आणि मुलांना संपवलं

येत्या दोन दिवसात ज्या घरात सनई चौघडे वाजणार होते, त्याच घरावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुसऱ्या लग्नाच्या हट्टापायी जावयाने सासऱ्याचा खून केल्याच्या घटनेने केंद्रेवाडीसह अंबाजोगाई तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शिवशाही बसला कार धडकली, मुलाच्या डोळ्यासमोर आई-वडिलांनी प्राण सोडले
गायके यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने त्यांची ओळख पंचक्रोशीत होतीय कोरडवाहू जमीन असल्याने गायके हे मजुरीचे काम करायचे आणि त्यातच आपला आणि आपल्या घराचा उदरनिर्वाह करायचे, मात्र आता घरातील कर्ता पुरुष गेल्याने गायके कुटुंब शोकसागरात बुडाले आहे

Good News for Farmers, शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सोयाबीनच्या हमीभावात मोठी वाढ; पाहा कोणत्या पिकाला किती मिळाला हमीभाव – huge increase in the guaranteed price of soybeans the central government announced the guaranteed price for kharif 2023 2024

0

वाशिम: मागील दोन वर्षापासून अत्यल्प दरामुळे निराश झालेल्या सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आज चांगली बातमी दिली असून सोयाबीनसह सर्वच पिकांच्या हमीभावात ६ ते १० टक्क्याने वाढ केली आहे. या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आा आहे.आज केंदीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी खरीप हंगाम २०२३-२०२४ साठी विविध पिकांचे हमीभाव जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे ही घोषणा करतांना त्यांनी २०१४-१५ च्या हमीभावाशी तुलना करून २०२४ निवडणूका ही डोळ्यासमोर ठेवल्या आहेत. २०२१ च्या हंगामात १० हजाराच्या पार गेलेल्या सोयाबीनला मागील दोन वर्षांपासून अत्यल्प दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

RBI उद्या करणार मोठी घोषणा, EMI भरणाऱ्यांना दिलासा मिळणार की बोजा वाढणार?, वाचा संपूर्ण तपशील
आज जाहीर झालेल्या हमीभावात केंद्र सरकारने मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल३०० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. २०२२-२०२३ च्या हंगामात सोयाबीनला ४३००रुपये हमीभाव होता जो यावर्षी ४६०० रुपये इतका असणार आहे. सरकारने याला मोठी वाढ म्हटले असले तरी शेतकरी मात्र या बाबत समाधानी नाहीत. शेतकऱ्यांच्या मते उत्पातन खर्च हा यापेक्षा जास्त आहे. वाढलेला खर्च बघता सोयाबीनला किमान ६००० रुपये हमीभाव असणे गरजेचे होते असे वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ओडिशा रेल्वे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी रिलायन्स फाऊंडेशन आले पुढे, १० मोठ्या निर्णयांसह नोकरी देण्याची घोषणा
तुरीच्या हमीभावातही वाढ

सध्या तुरीच्या दराने ११ हजाराचा टप्पा पार करून नवा उच्चांक गाठला असल्याने केंद्र सरकारने दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे यंदा तुरीच्या हमीभावात वाढ होणार नाही असा अंदाज होता मात्र केंद्र सरकारने यात वाढ करून ७००० रु प्रतिक्विंटल एव्हडा हमीभाव जाहीर केला आहे. मागील वर्षी तुरीच्या ६६०० रुपये हमीभाव होता.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून मानले प्रधानमंत्र्यांचे आभार

केंद्र सरकारने विविध पिकांचे हमीभाव जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत जात ते म्हणतात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी नरेंद्र मोदी यांचे सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र सरकारचे आभार.

नागपूर पोलिसांची फिल्मी स्टाइल कारवाई; हाती लागले मोठे घबाड, सुरतपर्यंत केला चोरट्यांचा पाठलाग
इतर पिकांचे हमीभाव

धान- २१८३रु.
कापूस -७०२० रु
ज्वारी (हायब्रीड)- ३१८० रु
मक्का – २०९०
मूग- ८५५८ रु (सर्वाधिक १०.३५ % वाढ)
तूर -७००० रु
भुईमूग- ६३७७

Cup Of Tea Ruined Girl Students Dream Of Becoming Doctor NEET Rajasthan; २ वीत ९९ टक्के, एक कप चहा अन् तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, दिशाची हृदयद्रावक कहाणी

0

जयपूर: एक कप चहाने एका तरुणीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न तिच्यापासून हिरावून घेतलं आहे. आता या तरुणीने याप्रकरणी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. NEET ची परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थिनीच्या ऑप्टिकल मार्क रेकग्निशन (OMR Sheet) वर सांडलेल्या चहामुळे तिच्या अनेक प्रश्नांची उत्तरं पूर्णपणे मिटली गेली. ही घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये घडली.

तिच्या शीटवर चहा सांडल्यानंतर ती घाबरली, तिला तिचं स्वप्न तिच्यापासून दूर होताना दिसू लागलं. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. डोळ्यात पाणी घेऊन तिने पर्यवेक्षकाकडे उत्तरं पुन्हा भरण्यासाठी फक्त ५ मिनिटांचा कालावधी मागितला. पण, तिला तो देण्यात आला नाही. आता या विद्यार्थिनीने याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बस्सी शहरातील रहिवासी असलेल्या १८ वर्षीय दिशा शर्माला न्यायालयाकडून न्याय मिळेल आणि डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा आहे.

Odisha Train Accident: कोरोमंडलचा एक डबा झुडपात जाऊन उलटला, तो तिथेच अडकून पडला, ४८ तासांनी अखेर…
दिशाच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने एनटीएकडून विद्यार्थिनीच्या मूळ ओएमआर शीटसह संपूर्ण रेकॉर्ड मागवला आहे. त्याचवेळी ४ जुलै रोजी शाळेच्या मुख्याध्यापकांना परीक्षा केंद्रावरील वर्गातील सीसीटीव्ही फुटेजसह न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

१२ वीच्या परीक्षेत दिशाने ९९.६० टक्के गुण मिळवले होते. डॉक्टर होण्यासाठी ती ७ मे रोजी रामनगरिया येथील विवेक टेक्नो स्कूलमध्ये NEET परीक्षा देत होती. यावेळी पर्यवेक्षक चहा घेत परीक्षा खोलीत फिरत होते. तेवढ्याच त्यांच्या हातातून चहा सांडला आणि तो थेट दिशाच्या ओएमआर शीटवर जाऊन पडला.

समुद्राच्या पोटात दडलंय बक्कळ सोनं; संपूर्ण देश अनेक वर्ष बसून खाईल, पण बाहेर काढायचं कसं?
चहा सांडल्यामुळे दिशाच्या १७ प्रश्नांची उत्तरे पूर्णपणे मिटल्याचा आरोप तिने केला आहे. ती रडत होती, विनवणी करत होती, पण कुणीही तिचं काहीही ऐकलं नाही. या घटनेनंतर पर्यवेक्षकही गायब झाला आहे. यानंतर दिशाने याप्रकरणी मुख्याध्यापकांकडे दाद मागितली. पण, तिला तिथेही न्याय मिळाला नाही.

आईची परीक्षा, तर बाबाची कसोटी; परीक्षा हॉलबाहेर चिमुकल्याला झोका देणाऱ्या बापाचा व्हिडीओ व्हायरल

सीसीटीव्ही फुटेजही तपासले, काहीही फायदा झाला नाही

या घटनेनंतर दिशाने परीक्षा केंद्रावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि संपूर्ण घटनेची माहितीही दिली. तरीही त्याची सुनावणी झाली नाही. प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी त्यांनी आणखी पाच मिनिटे वेळ मागितला होता, पण तोही तिला देण्यात आला नाही. आता दिशाला आशा आहे की न्यायालयाच्या हस्तक्षेपाने तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.

AI will replace existing jobs with newer, better ones: OpenAI CEO Sam Altman

0

NEW DELHI: OpenAI CEO Sam Altman on Wednesday said that some jobs will go away due to Artificial Intelligence (AI) systems but they will be replaced by “newer and better ones”.
Altman, who is the man behind ChatGPT, was addressing an interactive session organized by The Economic Times in the national capital about the impact of AI revolution on businesses, jobs and economies like India.
Speaking at the session, Altman said that every technological revolution leads to changes in the job market and AI is not an exception.
As it happened: OpenAI CEO Sam Altman’s interaction with Times Internet Vice-Chairman Satyan Gajwani
“In two generations, we can kind of adapt to any amount of labour market change and there are new jobs. That is going to happen here [with AI]. Some jobs are going to go away. But there will be new better jobs that are difficult to imagine,” Altman said.
During a conversation with Times Internet Vice-Chairman Satyan Gajwani, Altman said that we are on an “exponential curve” vis-a-vis AI revolution and it would be a mistake to just focus on the current AI systems such as ChatGPT and their various flaws.
“The rate of AI progress in the coming years will be significant. A future AI system can radically improve education, cure diseases, etc,” Altman said.
Speaking about his company OpenAI, which is a key player in the ongoing AI revolution, Altman said that the tech giant wants to be a force that can mitigate the risks associated with these systems so that we can ultimately reap the benefits.
“OpenAI is about a quest. This is one of the coolest things that humanity has ever built. We want to make sure people get that benefit,” he said.
Risks and capabilities
During the QnA round at the session, Samir Jain, Vice-Chairman and Managing Director of the Times Group, asked Sam Altman if AI can make something (like a robot) capable of expressing greater love than humans.
The OpenAI CEO replied that he hopes people do not fall in love with robots.
“I hope we don’t all fall in love with robots. I hope we all become better versions of ourselves with these AI systems helping us as coaches and therapists. I am okay with AI making good classical music but not about people falling in love with robots,” he said.

To a question by Times Group’s Samir Jain about the risks of AI falling into the hands of a dictator, Altman said that the possibility is indeed “very scary” and we must build tools to prevent that.
“I do think there are Sci-Fi concerns about AI which will turn out to be wrong. But the idea of a dictator possibly using AI to oppress people is very scary. We need to build systems in a way to address that risk and that is going to be a very complicated geopolitical challenge,” Altman said.

We have explicitly said there should be no regulation on smaller companies. The only regulation we have called for is on ourselves and people bigger than us

Sam Altman

Trust factor
Asked about concerns regarding the use of AI systems to spread fake content and images, Altman said that while he does have some fears about it, the society will develop techniques to counter these threats.
“We, as a society, will rise to the occasion. … we will have techniques like watermarking detectors very quickly. More importantly, in the future if people are saying something really important, they will cryptographically sign it,” he said, adding that people will adapt to these challenges.
Altman pointed out that such concerns were raised with tools like photoshop too, but people learned over time to tell if an image is photoshopped or not. “Society can build antibodies very quickly,” he added.
Extinction risk
Altman also dismissed fears that current AI technologies can pose a threat to humanity but sounded caution about the future.
“I don’t think current AI systems are dangerous. But ChatGPT 10 may be an extremely different thing. We have to put in a lot of effort on how to align an AGI (Artificial general intelligence) and it is super important to design safe systems at this kind of scale. We are developing techniques to mitigate the risk,” Altman said.
‘India has truly embraced ChatGPT’
Altman said that India has been a country that has truly embraced ChatGPT.
“There is a lot of early adoption and real enthusiasm from the users,” Altman noted during his interaction with Times Internet’s Gajwani.
Later in the session, Altman also said that with G20, India can play a huge role in the global conversation about AI regulations.
Asked about AI baises when it comes to languages and the systems being western-focused, Altman said that while transitioning from GPT3.5 to GPT4, OpenAI introduced several non-English languages.
“It’s not just the language, but also history, culture and values. We want the entire world represented in here,” he said, when asked how it can be useful in countries like India.
AI in the real world
At a fun session during their interaction, Times Internet’s Satyan Gajwani asked Altman to imagine himself in different roles to help us “do our jobs better”.
If he were a CEO of a hospital …
Altman: Doctors are using ChatGPT to help come up with new ideas for tricky cases and are getting great results in many cases.
If he were working at a bank
Altman: The consumer experience at banking is still quite terrible and a lot of it can be replaced by chatting with a large language model (LLM).
If he were a media professional …
Altman: One of the things we have heard from journalists is that AI helps them do boring parts of their jobs better. Thus, I would encourage them to start using it.
On his fears and the road ahead
On what excites him the most about the future of AI, Altman said it is the prospect of such systems improving the overall quality of lives of humans.
“I think if AI systems can contribute towards the additional understanding of the world, towards better science & technology, it will help improve quality of life. We are not there yet, but I think we will get there in the future,” he said.
The OpenAI CEO also spoke about his fears regarding AI.
“What I lose the most sleep over is the hypothetical idea that we already have done something really bad by launching ChatGPT. That maybe there was something hard and complicated in there (the system) that we didn’t understand and have now already kicked it off,” Altman said.

Latest posts