Tuesday, June 6, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2551

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

34

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

37

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

29

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

24

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

27

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

26

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

30

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

262

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Good News For Thane People Cluster Scheme Work Started by Eknath Shinde; ठाणेकरांसाठी गुड न्यूज, क्लस्टर योजनेचा शुभारंभ, पहिल्या टप्प्यात १० हजार घरांची निर्मिती

0

म. टा. प्रतिनिधी, ठाणे: आशियातील सर्वांत मोठ्या समूह विकास अर्थात क्लस्टर योजनेचा शुभारंभ सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात तब्बल दहा हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. १५०० हेक्टरवर ही महत्त्वाकांक्षी योजना आकारास येणार आहे. त्यामुळे अनधिकृत व अधिकृत असलेल्या धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना भविष्यात स्वतःचे हक्काचे घर उपलब्ध होणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.

ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक अनधिकृत व अधिकृत इमारतींचा सुनियोजित व संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास व्हावा यासाठी एकूण ४५ नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यातील अत्यंत दाटीवाटीचे क्षेत्र असलेल्या किसननगर नागरी पुनरुत्थान आराखडा क्र. १२मधील नागरी पुनरुत्थान योजना क्र. १ व २च्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. ‘क्लस्टर योजना मलाही स्वप्नवत वाटत होती. अनधिकृत इमारतीसाठी कोणतीही योजना नव्हती. आम्ही आंदोलने केली, रस्त्यावर उतरून लढा दिला, मोर्चा काढला. या योजनेकरिता २०१४मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण काम करून त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला’, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेच्या शुभारंभानंतर नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.

नागरी पुनरुत्थान १ व २ची अंमलबजावणी सिडको प्राधिकरणामार्फत होणार आहे. याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, आमदार रवींद्र फाटक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कुमार केतकर, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, ठाणे पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते. दरम्यान, समूह विकास योजनेचे कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क येथे क्लस्टर पुनर्विकासचे कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटनही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

‘घराची चावी सुपूर्त करणे हाच आनंदाचा दिवस’

क्लस्टर योजनेचा शुभारंभ करणे हा माझ्या आयुष्यातील अभिमानाचा व समाधानाचा क्षण आहे. मात्र या योजनेतील रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या घराची चावी सुपूर्त करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा आनंदाचा दिवस असेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित, विरोधकांचीही पाठ

नागपूर येथील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. त्यांनी या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या आहेत, असेही शिंदे यांनी नमूद केले. तसेच या सोहळ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार राजन विचारे यांनी पाठ फिरवली.
ओडिशा रेल्वे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी रिलायन्स फाऊंडेशन पुढे आले, १० मोठ्या निर्णयांसह नोकरी देण्याची घोषणा

‘अडीच वर्षांच्या सरकारने दहा वर्षे मागे नेले’

‘आमचे सरकार आल्यानंतर सर्व प्रकल्पांना चालना मिळाली. अडीच वर्षांच्या सरकारने दहा वर्षे मागे नेले’ असा हल्लाबोल शिंदे यांनी मविआ सरकारचे नाव न घेता केला.
Monsoon : मान्सून रखडण्याची चिन्हे , राज्याला आणखी प्रतीक्षा करावी लागणार, हवामान विभागाने म्हटलं…

पावसाळ्यानंतर इतर शहरांमध्ये क्लस्टर

मिरा भाईंदरलाही पावसाळ्यानंतर क्लस्टर योजना सुरू होईल. यासोबतच कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी येथेही ही योजना राबवणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मुंबईतही जे पुर्नविकास प्रकल्प रखडले आहेत, ते सिडको, म्हाडा, मुंबई महापालिका यांच्या माध्यमातून पूर्ण केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
Cyclone : कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका? हवामान विभागाचं मात्र सावधगिरीचं आवाहन

Monsoon Update Mumbai; मान्सून रखडण्याची चिन्हे , राज्याला आणखी प्रतीक्षा करावी लागणार, हवामान विभागाने म्हटलं…

0

म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यामध्ये ९ जून रोजी मान्सूनप्रवेश होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, सध्या देशात मान्सून प्रवेश जाहीर झाला नसल्याने पुढीच चार दिवसांमध्ये राज्यात मान्सूनप्रवेश होण्याची शक्यता कठीण आहे. मात्र, आठवडाअखेरीस कोकणामध्ये मान्सूनपूर्व सरींचा अनुभव येऊ शकतो.

भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अद्ययावत अंदाज सोमवारी वर्तवला नाही. त्यामुळे ६ जूनला मान्सून देशात दाखल होईल का, याबद्दल साशंकता आहे. भारतीय हवामान विभागाने ४ जून रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. या अंदाजानुसार मान्सून आगमनाची तारीख चार दिवस पुढे-मागे होऊ शकते. त्यामुळे ८ जूनपर्यंत मान्सून प्रवेशाची शक्यता असेल, तर ९ जून रोजी महाराष्ट्रात पाऊस दाखल होणार नाही. अरबी समुद्रामध्ये एक चक्रीय वात स्थिती निर्माण झाली आहे. याच भागामध्ये येत्या चोवीस तासांमध्ये कबी दाबाचे क्षेत्र तयार होऊन त्याची तीव्रता पुढील ४८ तासांमध्ये वाढू शकते. या प्रणालीमधून येणारे वारे हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाहणारे असतील. यामुळे किनारपट्टीवर आर्द्रता वाढून कोकण विभागात आठवड्याच्या अखेरीस पाऊस पडू शकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला. हा पाऊस मान्सूनपूर्व पाऊस असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. हे क्षेत्र उत्तर दिशेने प्रवास करण्याची शक्यता आहे. या क्षेत्राच्या मागे नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा प्रवास होऊ शकेल. मंगळवारी निर्माण होणारे कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा प्रवास यावर नैऋत्य मौसमी पावसाचे आगमन अवलंबून आहे, असेही या संदर्भात सांगण्यात येत आहे. यंदा वळवाचा पाऊस मुंबईमध्ये फारसा न अनुभवल्याने जून महिना सुरू झाला तरी अजून तीव्र उकाड्याची जाणीव कमी झालेली नाही. हा उकाडा दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याची मुंबईकरांची भावना आहे. त्यामुळे आठवड्याच्या अखेरीस येणाऱ्या पावसाने उकाड्यापासून दिलासा द्यावा, एवढीच प्रतीक्षा मुंबईकरांना आहे.
Cyclone : कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका? हवामान विभागाचं मात्र सावधगिरीचं आवाहन
वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. एम. राजीवन म्हणाले, ‘सात ते आठ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार होऊ शकते. अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र सुरुवातीला उत्तरेकडे सरकण्याचा अंदाज असून, त्यासोबत मान्सूनच्या प्रवाहाला जोर येऊन मान्सूनची प्रगती पुन्हा सुरु होऊ शकेल. आठ जूनच्या दरम्यान केरळमध्ये चांगल्या पावसाची शक्यता मॉडेलमध्ये दिसत आहे.’

पुण्यातील जुळ्या बहिणींची अजबच कहाणी; प्राथमिक शिक्षणापासून ते दहावीपर्यंत समानच गुण

वादळाबाबत भिन्न अंदाज

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता काही हवामानशास्त्रीय मॉडेल वर्तवत आहेत. मात्र, दोन वेगवेगळ्या मॉडेलमधून वादळाचा मार्ग भिन्न दर्शवण्यात येत असल्याने मान्सूनची प्रगती वेगाने होणार की त्यात खंड पडणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘कमी दाबाच्या क्षेत्राचा विकास कसा होतो, यावर आयएमडी सातत्याने लक्ष्य ठेवून आहे. त्यात होणारे बदल वेळोवेळी प्रसिद्ध करत राहू,’ असे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.

Excise policy case: Manish Sisodia bail plea rejected but allowed to meet wife | Delhi News

0

NEW DELHI: In another setback to jailed AAP functionary Manish Sisodia, the Delhi high court on Monday refused to grant him interim bail to attend to his ailing wife, in view of the “extremely serious” allegations against him and the possibility of “evidence tampering” in the excise policy case.
Justice Dinesh Kumar Sharma, however, allowed the former deputy CM to meet his wife in custody for one day, at her convenience, between 10 am and 5 pm. The judge said, “the court finds it very difficult to persuade itself to release the petitioner on interim bail for six weeks”. Sisodia had sought release on a temporary basis for six weeks contending he was the sole caretaker of his ailing wife.

Delhi HC rejects interim bail plea of Manish Sisodia, jailed in excise policy case

02:34

Delhi HC rejects interim bail plea of Manish Sisodia, jailed in excise policy case

Sisodia wife to be checked by AIIMS: HC
The HC had called for a report from LNJP Hospital on Sisodia’s wife at a special hearing last Saturday. In its order on Monday, the court suggested that she be examined by a board of doctors at AIIMS and added that she should be provided the best medical treatment.
The HC also took note of the medical report from LNJP Hospital and said the condition of Sisodia’s wife was stable but she required close monitoring.
His plea for regular bail in the matter is pending before the high court in the case lodged by the ED while his bail plea in another case being probed by the CBI was recently rejected.
Sisodia, who was arrested on March 9, is currently in judicial custody in the case lodged by the ED. The agency had opposed the plea for interim bail on grounds of possibility of evidence tampering.
The ED lawyer also claimed Sisodia’s wife has been suffering from such a medical condition for the past 20 years.
The high court had earlier rejected Sisodia’s bail plea on May 30 in the corruption case filed by the CBI in its excise policy probe, saying he is an influential person and the allegations against him are very serious in nature. It had highlighted that Sisodia at one time held 18 portfolios and his party remains in power in Delhi and hence the possibility of influencing witnesses, most of whom are public servants, can’t be ruled out.
The Delhi government had implemented the excise policy on November 17, 2021, but scrapped it at the end of September 2022 amid allegations of corruption.

Flawed policies of rich nation making poor countries pay: PM Narendra Modi | India News

0

NEW DELHI: Prime Minister Narendra Modi said on Monday that every country in the world should rise above vested interests for protection of world climate, and pointed out how flawed policies of a few developed countries are making developing and underdeveloped countries suffer.
Addressing a gathering at Vigyan Bhawan via video message on World Environment Day, Modi noted that even though such countries (rich nations) achieved the goals of development, it was the environment of the whole world that paid the price.
“For decades, there was no country who could object to this attitude of some developed nations,” the Prime Minister said as he expressed delight that India has raised the issue of climate justice in front of every such country. “For a long time, the model of development in big and advanced countries was contradictory. In this developmental model, the thinking was that we first develop our country then we can think about the environment,” the PM said.
Citing a number of examples from India, Modi noted that the country has successfully shown how both development and environmental protection can go hand-in-hand. “It has been the philosophy of Indian culture for thousands of years to lay emphasis on both ‘prakriti’ (nature) and ‘pragati’ (progress),” he said while flagging India’s attention towards both ecology and economy.
“If the country on one side is expanding its 4G and 5G connectivity, on the other side it has increased its forest cover. If the country built four crore houses for the poor, it at the same time also increased wildlife sanctuaries and wildlife in record numbers,” PM Modi said. He also cited examples of increasing footprints of clean energy in the country over the past nine years.
Underlining the theme of this year’s World Environment Day — the campaign to get rid of single-use plastic, Modi expressed happiness that India has been working continuously in this direction for the past 4-5 years, and shared how these efforts have now made recycling compulsory for about 30 lakh tonnes of plastic packaging, which is 75% of the total annual plastic waste produced in India, and brought around 10 thousand producers, importers and brands under its ambit.
The Prime Minister also spoke about Mission LiFE (lifestyle for environment) that was launched last year for pursuing environmentally conscious lifestyle. He said every step taken towards Mission LiFE will become a strong shield for the environment in the times to come.

Nudity and obscenity not always synonymous: Kerala high court | India News

0

KOCHI: The Kerala HC said Monday that “nudity and obscenity are not always synonymous”, as it discharged a suit against women’s rights activist Rehana Fathima, who’s facing multiple charges for uploading a video in 2020 of her young son and daughter painting on her bare torso.
Justice K Edappagath said painting on a mother’s upper body by her own children as an art project “cannot be characterised as a real or simulated sexual act…” It was “harsh” to label the “innocent artistic expression” an act of using a child for sexual gratification, he said.
The 33-year-old Fathima was facing charges under various provisions of the Posco Act as well as juvenile justice and information technology laws for uploading the video on social media.
The court said the right of autonomy over one’s body is often denied to women and they are bullied, discriminated against, isolated and persecuted for making choices about their body and life. “The right of a woman to make autonomous decisions about her body is at the very core of her fundamental right to equality and privacy. It also falls within the realm of personal liberty guaranteed by Article 21,” the judge said.
A trial court had earlier dismissed Fathima’s appeal against the case. She told the HC that the body painting was a statement against society’s default view that the naked torso of a female is sexualised in all contexts, but men can walk bare-chested. The HC agreed with her, and said, “It is wrong to classify nudity as essentially obscene or even indecent or immoral.”
The court pointed out that there were murals, statues and art of deities that are semi-nude in ancient temples and various public spaces all over the country and these are considered “holy”.
It said that there were some who consider female nudity taboo and only meant for erotic purposes, and the intention behind the video circulated by Fathima was to “expose this double standard”.
Rejecting the prosecution’s contention that the video was against public notions of morality, the court said notions of social morality are inherently subjective, explaining that adultery, consensual same-sex relations and live-in relationships are considered immoral by many, but they are legal acts.

Cyclone Threat To Konkan Coast Imd Appeal; कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका? हवामान विभागाचं मात्र सावधगिरीचं आवाहन

0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अरबी समुद्रामध्ये निर्माण होणाऱ्या प्रणालीचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असल्याची चर्चा सोमवारी सोशल मीडियावर रंगली होती. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य चक्रीवादळाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजनांसंदर्भात जारी केलेले परिपत्रकही लोकांपर्यंत पोहोचले आहे. मात्र चक्रीवादळाच्या निर्मितीबद्दल अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईपर्यंत भारतीय हवामान विभागाकडून भाष्य करण्याबद्दल सावधगिरीची पावले उचलली जात आहेत. भारतीय हवामान विभागाने अद्याप चक्रीवादळाचा इशारा जारी केलेला नाही. मात्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे किनारपट्टीवर सावधगिरी बाळगावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार सोशल मीडियावर चक्रीवादळाची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात बोलताना प्रादेशिक हवामान विभाग मुंबईचे अधिकारी सुनील कांबळे यांनी काही मॉडेलनुसार चक्रीवादळाची शक्यता वर्तवली जात असली तरी भारतीय हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिलेला नाही, असे असे स्पष्ट केले. चक्रीय वात स्थितीनंतर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईपर्यंत पुढील स्थितीबद्दल सांगितले जात नाही. मात्र चक्रीवादळाची शक्यता असेल तर त्याबद्दल योग्यवेळी पूर्वकल्पना दिली जाईल, असे ते म्हणाले.

Monsoon 2023: अरबी समुद्रात चक्रीवादळ? मान्सूनसाठी आणखी काही दिवस, पाहा हवामान विभागाचा अंदाज
पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी हवामान अंदाजासाठी वापरल्या जाणाऱ्या सगळ्या मॉडेलमध्ये चक्रीवादळाबद्दल एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट केले. काही मॉडेलमध्ये तारखा वेगळ्या आहेत, काहींची दिशा तर काही मॉडेल या प्रणालीच्या तीव्रतेबद्दल वेगळी माहिती दर्शवत असल्याचे ते म्हणाले. यामध्ये भारतीय आणि परदेशी दोन्ही प्रकारच्या मॉडेलचा समावेश आहे. त्यामुळे कोणत्याही एका मॉडेलच्या आधारे चक्रीवादळाबद्दलची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. ‘भारतीय हवामान विभागाने ही प्रणाली तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यापर्यंत पोहोचण्याची शक्यताही कमी असल्याचे म्हटले आहे. मात्र कमी दाबाचे क्षेत्र या प्रणालीची व्यापकताही मोठी असते. त्यामुळे त्या अनुषंगाने मच्छिमारांना इशारे देण्यात आले आहेत. यासंदर्भात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून चर्चा सुरू होती. ही प्रणाली ५ तारखेला चक्रीवादळात बदलेल, अशीही चर्चा झाली. मात्र तसे प्रत्यक्ष घडलेले नाही त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अद्ययावत माहिती पाहत राहावे’, असे आवाहन त्यांनी केले. तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की त्यानंतर चक्रीवादळाचा पुढच्या प्रवासाचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात होते. या प्रणालीवर हवामान विभाग लक्ष ठेवून असल्याचेही सांगण्यात आले. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा पूर्वानुमानानुसार रायगड जिल्ह्यामध्येही ९ तारखेपर्यंत कोरड्या वातावरणाची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यामध्येही कोरडे वातावरण असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी अलर्ट! पाणी पुरवणाऱ्या तलावात अत्यंत कमी साठा, कपातीची शक्यता

Devendra will 100% do justice, Amruta Fadnavis told bookie. Cops say they ‘tutored’ her | India News

0

MUMBAI: In chat transcripts attached by the police to the charge sheet filed in the bribery-extortion case registered by Amruta Fadnavis, wife of deputy CM Devendra Fadnavis, on February 20 against alleged cricket bookie Anil Jaisinghani and his daughter Aniksha, it appears that Amruta was in regular touch with them, and even met Aniksha on March 6.
A handle purportedly of Amruta sent a message on February 24 saying her relationship with “Devji” was strained since 2019, but “I will talk to Devenji… one thing I know about him is that once he verifies and feels you are victimised, he will 100% do justice.”
Investigating officer Ravi Sardesai said Amruta’s conversation four days after the FIR was according to police advice in a bid to trace the location of Jaisinghani, absconding for seven-eight years. “We instructed the complainant to engage him through WhatsApp chats and other means for a prolonged period till the accused is apprehended,” he said.

Why Amruta Fadnavis has filed an FIR against a designer

03:27

Why Amruta Fadnavis has filed an FIR against a designer

In the transcript of chats running into over a dozen pages (TOI has a copy), Amruta also says on February 24: “Instead of speaking on phone, I will meet Aniksha at some location other than Sagar Bungalow (the Fadnavis’s official residence)… I will meet her only after 26th as Devenji is busy in the Pune bypoll till 26th.”
The messages suggested they meet at a five-star hotel at BKC. The transcript is attached to the chargesheet filed on May 18.
Aniksha, 24, and Anil Jaisinghani, 56, are accused of offering a Rs 1-crore bribe to Amruta to ask Fadnavis to help withdraw multiple cases against the alleged bookie, and then using a ‘doctored’ video to try and extort Rs 10 crore from them. It is alleged that just before Amruta complained to the police, the Jaisinghanis sent several videos, voice notes and messages blackmailing her and coercing her to help with the cases.
The number allegedly belonging to Anil Jaisinghani responded on the night of March 6, when the purported meeting took place: “Dear Didiji…Thank you so much for coming despite being unwell. Aniksha told me about this, take care of your health, you are truly a sport at heart. My health is also only getting better as a ray of hope for justice can be seen now. I truly thank you for all this.”
Aniksha was the first to be arrested in the case on March 16, followed by her father on March 19 after a police chase. Jaisinghani claimed in the messages that during the MVA government, the police had reinvestigated two cases against him and were on the verge of filing closure reports as they were “bogus”. However, a senior officer had interfered and things went “upside down”, he alleged.
From the transcripts, the last message by Amruta was on March 15. “I’m meeting her on 20th — Will have discussion with her that day. I’m travelling…”
On February 28, the purported handle of Amruta said: “You only had suggested that I meet Aniksha, so I finally made up my mind & decided to meet. Since you both framed me, you feel I will also do the same but don’t forget every person is different. My mother has always taught me to stand by my values….”
It added: “I wanted to meet because I wanted to know about the cases that I can’t directly ask the police. Secondly, I must also know how are we closing the entire issue. How is it possible without meeting?”

India, US finalise roadmap for defence-­industrial cooperation | India News

0

NEW DELHI: India and the US on Monday set the stage for clinching the mega project to co-produce fighter jet engines during PM Narendra Modi’s visit to Washington later this month, while also deciding to further strengthen operational military cooperation in the Indo-Pacific with an eye firmly on “the bullying and coercion” by China.
The delegation-level meeting between defence minister Rajnath Singh and US secretary of defence Lloyd Austin here concluded a new ambitious defence-industrial cooperation roadmap to fast-track technology collaboration and co-production of existing as well as futuristic weapon systems and platforms. The areas range from air combat, infantry combat vehicles and ISR (intelligence, surveillance, reconnaissance) systems to long-range artillery, smart munitions and underwater domain awareness.
The immediate takeaway will be the inking of the major pact between US company General Electric (GE) and defence PSU Hindustan Aeronautics to jointly produce GE-F414 turbofan engines in the 98 Kilonewton thrust class in India.
“There will be virtually 100% ToT (transfer of technology) for the GE-F414 engines, which will power the indigenous Tejas Mark-2 fighters (existing Tejas Mark-1 jets have less powerful GE-F404 engines procured without any ToT). Other projects like the co-production of Stryker armoured fighting vehicles, long-range artillery and ISR systems are in the discussion stage,” a source told TOI.
The roadmap is also likely to facilitate the ToT and setting up of MRO facilities that India is pushing for under the long-pending deal for acquisition of armed Predator or MQ-9B Sea Guardian drones.
During the delegation-level meeting, sources said India briefed the US on the “aggressive intent” shown by China along the 3,488-km line of actual control amid the continuing military confrontation in eastern Ladakh.
“India also underlined the fact that China and Pakistan act in collusion and should be seen as a single entity. Islamabad should not be trusted with western defence equipment,” a source said.
On the bilateral front, India and the US committed to collaborating even more closely in support of their “shared vision” for a free, open and inclusive Indo-Pacific. They also agreed to strengthen operational collaboration across all military services, with the aim to support India’s leading role as a security provider in the Indo-Pacific.
Austin said the deepening India-US partnership shows how growing military cooperation between the two “great powers” can be a force for global good.
Stressing that the US was not trying to establish a Nato-like structure in the Indo-Pacific, Austin said, “We continue to work with like-minded countries to ensure the region remains free and open so that commerce can prosper and ideas can continue to be exchanged.”
The new defence-industrial cooperation roadmap “aims to change the paradigm for cooperation” between the two countries…, the US statement said.

Train accident: Fraudulent claim on body makes Odisha sound alarm; police told to act against fake claimants who may claim compensation | India News

0

BHUBANESWAR: As several of the dead in the Bahanaga train tragedy continue to remain unidentified, a woman’s fraudulent attempt at claiming one of the bodies as that of her husband’s on Sunday has prompted the Odisha government to sound an alarm.
Pradeep Kumar Jena, state chief secretary, on Monday asked the railways and the Odisha police to take action against such fake claimants, who may resort to fraudulent tactics to claim compensation.
On Sunday, a 40-year-old woman who identified herself as Gitanjali Dutta from Cuttack, turned up at a temporary morgue in Balasore where police personnel were busy verifying documents of several claimants of bodies.
“I suspected her intention as she looked unusually calm. She saw some of the photographs of the unidentified bodies. She picked up one and claimed it was her husband,” Bikas Kumar Palei, a sub-inspector of Odisha police, said.
“We contacted Baramba police under whose jurisdiction she stays. The police reverted in an hour saying her husband is alive. She started running when we reprimanded her. Her intention was to claim compensation,” Palei said.

Rail denies opposition charges on cut in safety bill, says Rs 1 lakh crore spent in 5 years | India News

0

NEW DELHI: Dismissing the opposition charges about the railways cutting spending on rail safety, the national transporter on Monday said it had spent more than Rs 1 lakh crore on safety measures between 2017-2018 and 2021-22. It cited records to show a steady growth in expenditure on track renewal.
Officials also said they would soon reply to last year’s CAG report which was cited by Congress president Mallikarjun Kharge to attack the Centre over Friday’s accident involving three trains in Odisha’s Balasore. Kharge has written to PM Narendra Modi saying that “all the empty safety claims” of railway minister Ashwini Vaishnaw had been “exposed”. He also said there is serious concern among people about the deterioration in safety of railways. The CAG report had said that the amount spent on railway safety and track repair was inadequate.

Screenshot 2023-06-06 034444

Railway officials said the report did not capture the total spending between 2017-18 and 2021-22 as it covered data for three years up to 2019-20. “As is the practice, a detailed reply on all issues raised in this report is being sent shortly,” said an official.

Odisha train accident: ‘Root cause’ identified, says Railway Minister Ashwini Vaishnaw

01:05

Odisha train accident: ‘Root cause’ identified, says Railway Minister Ashwini Vaishnaw

In his letter, Kharge had said that the 2022 CAG report “Derailment in Indian Railways” highlighted that funding for the Rashtriya Rail Sanraksha Kosh (RRSK) had been reduced by 79%.

However, the railway ministry data showed that from 2017-18 to 2021-22, the railways spent more than Rs 1 lakh crore on RRSK works. In February 2022, the government extended the validity of RRSK by another five years, starting 2022-23. “People are using the CAG data in a selective manner and this data is not presented with correct reference,” said an official.

Video: Heart-wrenching aerial footage depicts horrific scene of Odisha train disaster

04:01

Video: Heart-wrenching aerial footage depicts horrific scene of Odisha train disaster

The details of spending for track renewal showed that the railways’ expenditure increased from Rs 8,884 crore in 2017-18 to Rs 13,522 crore in 2020-21 and Rs 16,558 crore in 2021-22. “In total, we have spent Rs 58,045 crore on track renewal during this period. So where the reduction?” an official asked.
He said the factual position on expenditure is completely contrary to the figures being quoted. The actual trend of expenditure on track renewal on the Indian Railways has increased from Rs 47,039 crore during 2004-05 to 2013-14 to Rs 1,09,023 crore during 2014-15 to 2023-24, an increase of more than double.

Odisha train tragedy: Preliminary inquiry indicates human error may have caused the three-train crash

02:08

Odisha train tragedy: Preliminary inquiry indicates human error may have caused the three-train crash

Officials also said expenditure on safety-related works, which include track renewal, bridges, level crossing, railway over and under bridges and signalling works, increased from Rs 70,274 crore during 2004-05 to 2013-14 to Rs 1,78,012 crore during 2014-15 to 2023-24 (BE), an increase of two and a half times.

Latest posts