Tuesday, March 28, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2185

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

179

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Who is Atiq Ahmed? His role in Umesh Pal murder case, why is he shifted to UP jail | Allahabad News

0

Atiq Ahmad (62), a mafia don-turned-politician who entered the world of crime in 1979 when he was accused of murder, now has 100 criminal cases lodged against him. The most recent case was registered with the Dhoomanganj police station of Prayagraj in connection with the murder of Umesh Pal, the main witness of the murder of BSP MLA Raju Pal in 2005.
Link with Umesh Pal murder case
*Atiq was allegedly involved in the killing of Raju Pal, who was shot dead in 2005.
*Atiq and his aides allegedly abducted him in 2006 and forced him to give a statement in court in their favour.
*Umesh Pal, a key witness in the former BSP MLA’s murder case, had got a police complaint registered in this regard and the case was going on.
*Umesh Pal was gunned down outside his Prayagraj residence on February 24.
*On a complaint from Umesh Pal’s wife Jaya, a case was lodged at the Dhoomanganj police station in Prayagraj against Atiq, his brother Ashraf, wife Shaista Parveen, two sons, aides Guddu Muslim and Ghulam, and nine others.
*The FIR also alleged that a conspiracy was hatched by Atiq, Ashraf and Parveen to kill Umesh Pal and his security guard Sandeep Nishad and the attack on them was carried out by the former MP’s sons and aides.
*Two men allegedly linked to Umesh Pal’s killing — Arbaaz and Vijay Chowdhary alias Usman — were killed in police encounters on February 27 and March 6.
Jail journey: From Gujarat to UP
*Since June 2019, Atiq was lodged in the Sabarmati central jail. He was shifted there following a Supreme Court order after he was accused of orchestrating the kidnapping and assault on real estate businessman Mohit Jaiswal while in prison in UP.
*Atiq was on Monday brought to Naini jail in Uttar Pradesh’s Prayagraj from Sabarmati jail in Gujarat after covering over 1,300 kilometres by road in around 24 hours.
*The gangster will be produced in MP-MLA court of Prayagraj on Tuesday. His brother Khalid Azim alias Mohammed Ashraf, Farhan and others, will also remain present before the court when the verdict is pronounced.
Criminal background of don’s family
*Atiq Ahmed has as many as 100 cases registered in his name from as long as 1985.
*While 50 cases are under trial, in 12 others, he has got acquittal, while in two others, the then Samajwadi Party government had withdrawn the cases in 2004.
*Atiq’s brother has 53 cases in his name; of which, he has been acquitted in one while others are under trial.
*Atiq’s sons have eight cases against them; seven of them are under trial while one is still being probed by the police.
*Atiq’s wife Shaista has four cases.
Political career
*A five-time legislator, Atiq was with the Samajwadi Party in 2004 when he was elected as MP from Phulpur — the seat once held by India’s first Prime Minister Jawaharlal Nehru.
*Atiq became active in politics in 1989 and made his debut in representative politics in the same year, winning the Allahabad West assembly seat as an Independent.
*He retained the Allahabad West seat twice — 1991 and 1993 — as an Independent candidate.
*In 1996, he contested on the same seat as SP candidate and won.
*After the SP showed him the door in 1998, he joined the Apna Dal (AD) in 1999 and contested from Pratapgrah but lost.
*Atiq again won the Allahabad west seat in 2002 assembly elections on AD ticket.
*In 2003, Atiq returned to the SP fold and in 2004, won from the Phulpur Lok Sabha constituency.
*Atiq came to limelight in January 2005, when BSP MLA Raju Pal was shot dead in broad daylight in Prayagraj, following which a byelection was held in 2005. Ashraf won the election defeating BSP candidate Puja Pal, the widow of Raju Pal.
*In the 2007 elections, Ashraf again contested the assembly polls from SP but lost to Puja Pal of BSP. Ashraf was accused in Raju Pal murder and is presently in Bareilly jail.
*Five years later, in 2012 assembly elections Atiq again tried his luck from Apna Dal from the same seat but lost to BSP’s Pooja Pal by a margin of 8,885 votes.
*He also contested the Lok Sabha elections in 2014 from Shravasti on SP ticket but lost.
*From jail, Atiq filed nomination from the Varanasi constituency against Prime Minister Narendra Modi in 2019 but managed to get only 855 votes.
*In January, 2023, Atiq’s wife Shaista joined the BSP in presence of senior party leaders and even announced to contest urban civic polls.

chandrakant patil, Kasba Bypoll: कसब्याच्या निवडणुकीत टिळक कुटुंबीयांना उमेदवारी का दिली नाही? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं – kasba bypoll chandrakant patil explain why bjp give preference to hemant rasne instead of tilak family in kasba peth pune maharashtra

0

पुणे: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली होती. कसब्याची पोटनिवडणूक ही उमेदवारांच्या निवडीपासूनच चर्चेचा विषय ठरली होती. या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातीलच एखाद्या व्यक्तीला उमेदवारी मिळेल, असा अंदाज होता. मात्र, भाजप नेतृत्त्वाने टिळक कुटुंबीयांना डावलून हेमंत रासने या ब्राह्मणेतर उमेदवाराला संधी दिली होती. त्यामुळे पुण्यातील ब्राह्मण समाज नाराज झाल्याची चर्चा होती. याचे प्रतिबिंब पेठांमधील मतदानाच्या टक्केवारीत उमटले होते.

पुणे भाजपमध्ये अंतर्गत खदखद, नेत्यांची तोंडं वेगवेगळ्या दिशेला, ज्येष्ठ नेत्याचे गौप्यस्फोट

भाजपचा पारंपरिक मतदार असलेल्या पेठांमधील मतदारांनी अपेक्षित साथ न दिल्याचा फटका हेमंत रासने यांना कसबा पोटनिवडणुकीत बसला होता. या पराभवानंतर भाजपच्या गोटात आत्मचिंतन सुरु झाले होते. कसब्यात टिळक कुटुंबीयांऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी आपले राजकीय वजन खर्ची घातले होते. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीतील पराभवाचे खापर चंद्रकांत पाटील यांच्यावरही फोडण्यात आले होते. भाजपची उमेदवाराची निवड चुकल्यामुळेच कसब्यात पराभव झाल्याचा एक मतप्रवाह पक्षात आहे.

मात्र, चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना कसब्यात टिळक कुटुंबीयांऐवजी हेमंत रासने यांना का उमेदवारी दिली, याचे कारण स्पष्ट केले. मुक्ता टिळक यांच्या आजारपणामुळे टिळक कुटुंबाचा मतदारांशी राजकीय संपर्क तुटला होता. आजारपणामुळे मुक्ताताईंचं दिसणं, असणं, अस्तित्व हे संपलं होतं. त्यांचे पती आणि त्यांचा मुलगा यांना मुक्ताताईंच्या सेवेत इतका वेळ द्यावा लागला, त्यामुळे त्यांचा राजकीय आणि सामाजिक एक्जिस्टन्सही कमी झाला होता. मुक्ताताई चांगल्या कार्यकर्त्या होत्या, म्हणून त्या महापौर झाल्या, आमदारही झाल्या. त्यांचे पती सक्रीय आणि त्यांचा मुलगा आमचा पदाधिकारी, पण घरातल्या परिस्थितीमुळे त्यांचा एक्जिस्टन्स कमी झाला होता. त्यामुळेच कसबा पोटनिवडणुकीत भाजपने टिळक कुटुंबाबाहेर उमेदवारी दिली, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात आता काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहावे लागेल.

पुण्यात महाविकास आघाडीचा ‘कसबा पॅटर्न’ ठरणार हिट, भाजपचे तीन आमदार डेंजर झोनमध्ये

पालकमंत्र्यांच्या बैठकीतून रवींद्र धंगेकर उठून निघून गेले

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी शहरातील विविध विषया संदर्भात आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीतून कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर अचानक उठून निघून गेले होते. या बैठकीला निमंत्रित आमदारांपेक्षा भाजपचे स्थानिक पदाधिकारी गणेश बिडकर हेच जास्त बोलत होते. ही गोष्ट खटकल्यामुळे रवींद्र धंगेकर या बैठकीतून निघून गेल्याची चर्चा होती. याविषयी चंद्रकांत पाटलांना विचारले असता त्यांनी म्हटले की, ‘धंगेकर नाराज होऊन निघून गेले हे मला आत्ता कळतंय. बैठकीत धंगेकर यांनी नाराजी व्यक्त करायला हवी होती. रात गई बात गई…. आता ते आमदार झालेत. लोकप्रतिनिधी झालेत. त्यामुळे त्यांनी आता घरी जेवायला बोलावले तरी जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

namibian cheetah sasha dies, नामिबियातून आणलेल्या मादी चित्त्याचा कुनोमध्ये मृत्यू, साशाला झाला होता गंभीर आजार – namibian cheetah sasha dies in mp’s kuno national park

0

भोपाळ: मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणलेल्या चित्त्यांपैकी मादी चित्ता ‘साशा’ हिचा किडनीच्या आजारामुळे मृत्यू झाला आहे. एका वरिष्ठ वनअधिकाऱ्याने ही माहिती दिली.१७ सप्टेंबर २०२२ रोजी नामिबियातून कुनो राष्ट्रीय उद्यानात हलवण्यात आलेल्या आठ चित्त्यांमध्ये साडेचार वर्षांच्या ‘साशा’चा समावेश होता. साशा २२ जानेवारीपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होती. भारतात स्थलांतरित करण्यापूर्वी साशाला किडनीचा आजार होता. नामिबियामध्ये तिच्यावर ऑपरेशनही करण्यात आले होते. मात्र, ही गोष्ट लपवून ठेवण्यात आली होती, असा दावा करण्यात येत आहे. या वर्षी २२ ते २३ जानेवारी दरम्यान साशा आजारी पडली. त्यानंतर तिला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलं होतं. साशा जेवणही करत नव्हती व सतत अशक्त होत होती. त्यानंतर कुनो नॅशनलपार्कमधील तीन डॉक्टर आणि भोपाळमधून आलेल्या डॉक्टरांच्या टीमने साशाची तपासणी केली असता तिला किडनी इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं होतं.

Pune News: पुण्यात भीषण अपघात! पीक अपने ८ जणांना चिरडलं, पाच जण जागीच ठार
मध्य प्रदेशचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ, वन्यजीव) जे. एस. चौहान यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘मादी चित्ता ‘साशा’चा मृत्यू मूत्रपिंडाच्या समस्येमुळे झाला. तिची क्रिएटिनिन पातळी खूप जास्त होती.’ चौहान यांनी सांगितले की, मादी चित्ता सुमारे सहा महिन्यांपासून बरी होत नव्हती आणि नुकतेच तिला उपचारासाठी पुन्हा विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्याने सांगितले की ‘साशा’ची क्रिएटिनिन पातळी ४००च्या वर होती. यामुळे तिचा मृत्यू झाला. याबाबत अधिक तपशीलाची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

घर घेण्याचं स्वप्न पाहताय?; दोन वर्षांत घरांच्या किंमतीत २० लाखांनी वाढ, ही कारणं महत्त्वाची
दरम्यान, मागील वर्षी १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नामिबियातून आठ चित्ते भारतात आणण्यात आले होते. यात ५ मादी आणि ३ नर यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले होते. हे सर्व आठ चित्त्यांनी भारतातील हवामानाशी जुळवून घेतले होते. चित्ते शिकारही करु लागले होते. मात्र, त्यापैकी साशाला गंभीर आजार झाल्याने तिचा मृत्यू झाला.

दक्षिण अफ्रीकेतून भारतात आणले १२ चित्ते

१८ फेब्रुवारी रोजी दक्षिण अफ्रीकेतून आणखी १२ चित्ते आणण्यात आले होते. यामध्ये ७ नर आणि ५ मादी यांचा समावेश आहे. या सर्व चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले आहे.

मुंबई-ठाण्यातून वसई-विरार, गुजरातला जाणे सोप्पे होणार, वर्सोवा पुलाबाबत आली मोठी अपडेट

काय सांगता! शेतकऱ्यानं थाटामाटात केलं आपल्या नऊ महिन्याच्या बोकडाचं बारसं

demat account news, शेअर बाजार गुंतवणूकदारांच्या महत्त्वाची बातमी, ‘डीमॅट केवायसी’ची मुदत वाढली – important news for stock market investors sebi extends demat kyc deadline

0

मुंबई : शेअर प्रमाणपत्रे प्रत्यक्ष स्वरूपात जवळ बाळगणे होऊन या शेअर प्रमाणपत्रांचे डिमटेरिअलायझेशन (डीमॅट) सुरू झाल्याला आता २७ वर्षे झाली. मात्र आजही १ ते १.५ टक्के शेअर प्रमाणपत्रे प्रत्यक्ष स्वरूपात गुंतवणूकदारांकडे आहेत. यांची किंमत सुमारे ३.५ लाख कोटी रुपये होत आहे. या गुंतवणूकदारांना त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भांडवल बाजार नियंत्रक सेबीने मुदतवाढ दिली आहे. ही मुदत वास्तविक ३१ मार्चपर्यंत होती. ती आता वाढवून ३० सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे. डीमॅट खातेधारकांना त्यांच्या खात्यासाठी नामनिर्देशन (नॉमिनेशन) करण्यासाठीची अंतिम मुदत मात्र ३१ मार्च रोजी संपणार आहे.प्रत्यक्ष शेअर प्रमाणपत्रे असताना…
– शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांची शेअर प्रमाणपत्रे प्रत्यक्ष स्वरूपात असलेल्या अशा गुंतवणूकदारांनी पॅन क्रमांक, नॉमिनेशन, संपर्क क्रमांक रजिस्ट्रार तसेच ट्रान्सफर एजंटना देणे आवश्यक आहे.

हिंडेनबर्गचा वार फुस्स… अदानी समूहाचा छुपा रुस्तम शेअर, गुंतवणूकदारांनी लाखो कमावले!
– याशिवाय, बँक खात्याचा तपशील आणि नमुना स्वाक्षरी हे देखील रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट यांना द्यावा लागणार आहे.

– वरील दोन्ही तपशील ३० सप्टेंबरच्या आधी न दिल्यास १ ऑक्टोबरपासून रिजिनल ट्रेड अॅग्रीमेंट्स (आरटीए) गोठवली जाणार आहेत.

– एकदा आरटीए गोठवली गेल्यास अशा शेअर धारकांना त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सवर बोनस शेअर्स, लाभांश आदी मिळणार नाही.

– शेअर्स किंवा फोलिओ ३१ डिसेंबर २०२५पर्यंत गोठवलेल्या स्थितीत राहिल्यास संबंधित आरटीए आणि सूचिबद्ध कंपन्यांना या फोलिओंना बेनामी व्यवहार (प्रतिबंधक) कायदा, १९८८ अंतर्गत आणावे लागणार आहे.

शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी, १ एप्रिलपासून ट्रेडिंग महागणार, वाचा सविस्तर
डीमॅट नॉमिनेशन न केल्यास

– डीमॅट खात्यांच्या नॉमिनेशनसाठी अंतिम तारीख ३१ मार्च ही आहे.

– या तारखेनंतर नॉमिनेशन न करणाऱ्या खातेदारांची खाती रक्कम काढण्यासाठी गोठवली जाणार आहेत.

– या खात्यांतून ३१ मार्चनंतर शेअर ट्रेडिंग करता येणार नाही.

– डीमॅट खाते अकार्यरत होईल.

– नॉमिनेशनसाठी मूळ अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ ही होती. ती एख वर्षाने वाढवून देण्यात आली आहे.

– नॉमिनेशनचा तपशील यापूर्वी दिलेल्या गुंतवणूकदारांनी पुन्हा ही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही.

SBIचा मोठा धमाका! शेअर मोडणार तेजीचे सर्वच रेकॉर्ड, ३ वर्षात दिलाय ताबडतोड रिटर्न
नॉमिनेशन करताना…

– एक डीमॅट खात्यासाठी कमाल तीन नॉमिनी ठेवता येतात.

– एकापेक्षा अधिक नॉमिनी ठेवल्यास त्या प्रत्येक नॉमिनीला गुंतवणुकीतील किती टक्के हिस्सा मिळेल ते लिहून द्यावे लागते.

– नॉमिनी म्हणून नेमल्या जाणाऱ्या व्यक्तीविषय़ी संपूर्ण माहिती देणे बंधनकारक.

– प्रत्येक समभागासाठी वेगवेगळे नॉमिनेशन करण्याची गरज नसते.

– नॉमिनेशन हे केवळ डीमॅट खात्यासाठीच होते.

girlfriend dies during sex, निर्जनस्थळी प्रियकराशी शरीरसंबंध, अतिरक्तस्रावाने प्रेयसीचा मृत्यू; १८ वर्षीय तरुण अटकेत – karnataka crime ramanagara girlfriend dies during sexual intercourse due to excessive blood loss boyfriend arrested

0

बंगळुरु : निर्जन ठिकाणी प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवत असताना प्रेयसीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. अतिरक्तस्रावामुळे तरुणीने प्राण गमावल्याचा दावा केला जात आहे. धक्कादायक म्हणजे मयत तरुणी अल्पवयीन होती. कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यात एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. या प्रकरणाचा तपास हाती घेत पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडिता व १८ वर्षीय आरोपी दोघेही कागलीपुरा येथील जवळच्या गावातील रहिवासी आहेत. एकत्र शिकत असताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे. पीडित मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती, तर आरोपी कॉलेज ड्रॉप आऊट आहे. तो सध्या रोजंदारीवर काम करतो.

आरोपी आणि मृत तरुणीचे प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी आरोपीने मुलीला निर्जन स्थळी नेले आणि शारीरिक संबंध ठेवण्याचे आश्वासन दिले. संभोग करत असताना पीडितेला अतिरिक्त प्रमाणात रक्तस्त्राव झाला, या कारणामुळे तिचा मृत्यू झाला.

माझी मुलगी आरोपीला काही काळापासून ओळखत होती. आम्ही तिला त्याच्यापासून दूर राहण्यास खडसावलं होतं. तिने त्याच्याशी संबंध तोडलेले, मात्र त्याने कसातरी तिच्याशी संपर्क साधला, असे मयत तरुणीच्या वडिलांनी सांगितले.

शुक्रवारी संध्याकाळी त्याने मला फोन केला. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ती बेशुद्ध पडल्याचं त्याने सांगितलं. त्याने तिला पाणी दिलं, मात्र प्रयत्न व्यर्थ ठरले. आम्ही तिला घेऊन तीन खासगी रुग्णालयांत फिरलो. शेवटच्या ठिकाणी हा गंभीर प्रकार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. माझ्या मुलीने प्राण गमावले. तिच्या मृत्यूला सर्वस्वी तरुणच जबाबदार असल्याचा आरोपही तिच्या वडिलांनी केला आहे.

आज जरा वेगळ्या पद्धतीने करुयात, महिलेचा नकार; तरुणाने जीव घेतला, मग मृतदेहासोबत शरीरसंबंध
दरम्यान, आरोपीने प्रेयसीची हत्या केली नाही. तरुणीचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याने मित्रांकडे मदत मागितली. मृतदेह शवविच्छेदनासाठी बंगळुरु-म्हैसूर रस्त्यावरील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी आम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.

संजय राऊतांनी आम्हाला साथ दिली पण त्यांचा आवाज दाबला जातोय; बार्शीतील निर्भयाच्या आईचा टाहो

दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी कागलीपुरा पोलिस अधिकार्‍यांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह पॉक्सो आणि भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

संसारवेल फुलण्याआधीच कोमेजली, १९ वर्षीय नवविवाहितेने मृत्यूला केलं जवळ

pune junnar pickup jeep accident, Pune News: पुण्यात भीषण अपघात! पीक अपने ८ जणांना चिरडलं, पाच जण जागीच ठार – pune major road accident pickup jeep crushed to death 8 labours near junnar pune maharashtra

0

जुन्नर,पुणे: जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून शेतमजुरीची कामे उरकुन पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे आपल्या जात असणाऱ्या शेतमजुरांना नगर – कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे पिकअप जीपने दुचाकीवरील आठ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. यात एका चिमुकल्याचा आणि आणखी एका व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला असून अन्य पाच जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये दोन चिमुकल्या, आणि दोन पुरुष एक महिलेचा समावेश आहे. हे सर्वजण शेतमजुर असल्याची माहिती समोर आली आहे.

Video : पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सिमेंट काँक्रीटच्या ट्रकखाली येऊन युवकाचा अंत

याबाबत अधिक माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे शेतमजूर पारनेर तालुक्यातून शेत मजुरीसाठी आले होते. मजुरीची कामे उरकून ते आपल्या घरी जात होते. दुचाकीवरून ते घरी जात असताना रात्रीच्या सुमारास एका भरधाव पीक अप जीपने या आठ जणांना जोरात धडक दिली त्यात ते चिरडले गेले.त्यात पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण पारनेर तालुक्यातील गावाला जात असताना ही दुर्देवी घटना घडली आहे.

भरधाव कार थेट रसवंतीगृहात घुसली, फरफटत नेल्याने ११ वर्षीय समर्थचा जागीच मृत्यू; अपघाताचा थरारक CCTV फुटेज

नगर-कल्याण महामार्गावर असणाऱ्या लवणवाडीत येथे हा भीषण अपघात झाला आहे. हे सर्व मजूर दुचाकीवरून आपल्या घरी जात होते. नारायणगाव येथुन शेतातील कामे आटोपून पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे घराकडे जात होते. मृतांमध्ये सुंदराबाई (वय २८ ), गौरव मधे (वय ५ ), नितीन मधे (वय २५ ) यांच्यासह एका लहान मुलाचा समावेश आहे. मृतांपैकी एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. तर अर्चना मधे आणि सुहास मधे असे गंभीर असलेल्या दोन प्रवाशांची नावे आहेत. या भीषण अपघातात तीनही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यातील पिकअप जीपचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.

सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

drunk man got glass stuck in his bum, स्टीलचा ग्लास गुदद्वारात अडकला, तरुणाचे तीन दिवस वांदे, डॉक्टरांना म्हणतो चुकून गेला – drunk man got glass stuck in his bum for three days for sexual satisfaction doctor had to did two surgery

0

नेपाळ: एका ४७ वर्षीय नेपाळी व्यक्तीने दारूच्या नशेत एक विचित्र कृत्य केलं आहे. त्याच्या या कृत्यामुळे त्याला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. या व्यक्तीच्या गुदद्वारात स्टीलचा ग्लास अडकला होता. शस्त्रक्रिया करून तो ग्लास डॉक्टरांनी बाहेर काढला. तीन दिवस हा ग्लास या व्यक्तीच्या गुदद्वारात होता.या विचित्र प्रकरणाबाबत जर्नल ऑफ नेपाळ मेडिकल सेंटरमध्ये एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार, सुरुवातीला या व्यक्तीने सांगितले की, ग्लास चुकून आत गेला. नंतर त्याने स्वतः कबुली दिली की त्याने नशेत असताना लैंगिक समाधानासाठी हे केले.

२ कोटी कॅश, ६२ एकर जमीन, १ किलो सोनं; चार भावांकडून लाडक्या बहिणीला ८ कोटींच्या भेटवस्तू
अहवालानुसार, त्याच्या कृतीमुळे तो दोन दिवसांपर्यंत मल करू शकला नाही. त्याला दोन दिवस असह्य वेदना होत होत्या. तो गॅसही पास करू शकला नाही. मात्र, सुदैवाने त्याला रक्तस्त्राव झाला नाही. या व्यक्तीने डॉक्टरांना सांगितले की त्याने स्वतः ग्लास काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.

सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

यानंतर डॉक्टरांनी त्या व्यक्तीचा एक्स-रे काढला. तसेच, ग्लास काढण्याचा प्रयत्न केला. पण, तो गुदद्वाराच्या आत उलटा अडकलेला होता. यानंतर डॉक्टरांनी एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी (Exploratory laparotomy) शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया पोटासाठी केली जाते. पण, डॉक्टरांना त्यातही अपयश आले. त्यानंतर डॉक्टरांनी एंटरोस्टोमी (Enterostomy) शस्त्रक्रिया केली. यानंतर डॉक्टरांनी ग्लास यशस्वीपणे काढला.

बापरे! डास चावल्याने महिला थेट कोमात, जीव वाचवण्यासाठी हात-पाय कापावे लागले…
या शस्त्रक्रियेनंतर त्या व्यक्तीला ७ दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले. सुमारे दोन महिन्यांच्या फॉलोअपनंतर, डॉक्टरांनी सांगितले की व्यक्ती आता पूर्णपणे बरी आहे. डॉक्टर त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते.

ghodbunder road versova bridge, मुंबई-ठाण्यातून वसई-विरार, गुजरातला जाणे सोप्पे होणार, वर्सोवा पुलाबाबत आली मोठी अपडेट – 4-lane bridge on versova creek in mumbai opens to public on monday

0

मिरा-भाईंदर : मुंबई-अहमदाबाद मार्गावरील बहुप्रतीक्षित नव्या वर्सोवा पुलाचा पहिला टप्पा सोमवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यात मुंबई-गुजरात व ठाणे-गुजरात या दोन मार्गिकांचा समावेश आहे. वर्सोवा खाडीवरील जुना पूल धोकादायक अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या पुलाचे नव्याने बांधकामाचे काम राष्ट्रीय प्राधिकरणाने हाती घेतले होते. आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या पुलामुळे नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथील जुना पूल मुंबई, वसई-विरार ते पुढे गुजरात व ठाणे या शहरांना जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. या पुलाला पर्याय म्हणून नवीन चार पदरी पूल उभारण्याचे काम २०१९मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रत्यक्षात हाती घेण्यात आले होते.

मुंबई, ठाणे, पालघर आणि गुजरातला जाण्यासाठी घोडबंदर येथील वर्सोवा खाडी पार करुन जावं लागले. याखाडीवर पहिल्यांदा १९६८मध्ये पुल बांधण्यात आला होता. वर्सोवा खाडीवरील जुना पूल धोकादायक अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या पुलावरील अवजड वाहानंना प्रवेश बंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर, भविष्यात वाढणाऱ्या वाहतुकीचा विचार करता प्राधिकरणाने या खाडीवर नवा पूल बांधण्याचा निर्णय घेतला. २०१८मध्ये या नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली.

घर घेण्याचं स्वप्न पाहताय?; दोन वर्षांत घरांच्या किंमतीत २० लाखांनी वाढ, ही कारणं महत्त्वाची
सोमवारी संध्याकाळी सात वाजता या पुलाच्या दोन मार्गिका प्रवाशांसाठी खुल्या करण्यात आल्या. नितीन गडकरी यांनीही या संदर्भात ट्विट केलं होतं. २७ मार्च २०२३पासून वर्सोवा खाडीवर बांधण्यात आलेला ९१८ मीटर लांब पुल आज वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. चार मार्गिका असणारा हा पूल मुंबई- सुरत हे अंतर जोडणार आहे. त्यामुळं वाहतूक कोंडी कमी होणार आहे, असं गडकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

माता न तू वैरिणी! आईनेच ४ वर्षीय चिमुरडीला संपवलं; पुण्यातील खळबळजनक घटना
वाहतूक कोंडीपासून सुटका होणार

सुरतच्या दिशेने जाणारी मार्गिका खुली करण्यात आली आहे. त्यामुळं जुन्या पुलावर होणारी वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत मिळणार आहे. तर, पावसाळ्याच्या आधी मुंबईकडे जाणारी मार्गिका पूर्ण केली जाईल, असं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात येतंय.

मुंबईत आजपासून ‘जी-२०’ बैठक! देशविदेशातील प्रतिनिधी राहणार उपस्थित, असे आहे नियोजन…

भारीच शक्कल लढवली; तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गात अडसर ठरणारं घर उचलून थेट ९ फुट मागे सरकवलं

Toll Tax Hike : मुंबई- पुणे प्रवास महागणार; एक्स्प्रेस वेवरील टोलध्ये मोठी वाढ

0

Mumbai Pune News : दर दिवशी मुंबई- पुणे असा प्रवास असंख्य वाहनधारक करतात. पण, त्यांच्या खिशाला येत्या काळात फटका बसणार आहे. कारण टोलचे दर वाढले आहेत. पाहा महतत्वाची बातमी. 
 


Updated: Mar 28, 2023, 08:33 AM IST

Toll Tax Hike : मुंबई- पुणे प्रवास महागणार; एक्स्प्रेस वेवरील टोलध्ये मोठी वाढ

Mumbai Pune express way Toll tax will increase by 18 percet know the new rates

There’s enough talent, it’s about how India prepare for big events: Sourav Ganguly | Cricket News

0

Former India captain and Ex-BCCI president Sourav Ganguly talks to TOI about workload management, preparing a team for the World Cup and effects of the rise of T20s…
NEW DELHI: Sourav Ganguly likes to be absorbed in cricket. After overseeing a rigorous training session as Delhi Capitals‘ director of cricket at the Ferozeshah Kotla, as he sat down for an interaction, he browsed through every match happening around the globe on his phone. He is switching between the Women’s Premier League (WPL) final between Delhi Capital and Mumbai Indians and Johnson Charles bludgeoning a 46-ball 118 in a T20I against South Africa.
He immediately looks Charles up online. Then he gathers himself and says with a smile: “It’s different being back on the field after being BCCI president for three years. But with experience in cricket, I am looking forward to it.”
Excerpts from an interview…
There’s been a lot of talk around workload management of players in a World Cup year…
I think players should be fine. I don’t see a problem. Yes, there’s a lot of cricket. The scheduling is like that. That’s the way it is. Players will play. I really don’t see a problem. When it comes to the World Test Championship final, they anyway get 10-day breaks after IPL. I think they will manage.

2

India’s brand of cricket in big tournaments has been up for debate…
India have to play aggressively, especially in T20s. They have the team to do that. A team which sometimes has Axar Patel batting at No. 9 must play aggressively at the top. Pandya batting at No. 6 and Jadeja at No. 7, there’s too much depth. It’s about adjusting to the pressure, knowing your game and batting according to your game. Indian cricket will always have talent and a big pool. It’s the ones who are more hungry go to the next level. It’s about how you prepare for the big tournaments.
In World Cup years, IPL becomes a reference point for selection…
I think selectors balance performances. They don’t go blindly by IPL. Maybe while picking a T20 side, you might look into the IPL performances. I think selectors are mature enough to see overall performance. Then there’s Rohit Sharma as captain and Rahul Dravid as coach. They have a major say in what they want. I think they are very balanced people and will do what’s best for Indian cricket.

3

(IANS Photo)
There’s been a lot of chopping and changing. Do you think we tend to mix formats while selecting players in India?
Good players adjust in all formats. India has so much talent that there will be some players common in all formats. That’s the way it should be. Because I feel rhythm in sport is very important. I don’t think the selectors do it that way with whatever my experience was in the BCCI.
How difficult is it to have all-format players with IPL and other leagues bringing in so much money?
There will be specialists in T20s. There’s Hardik Pandya although I still feel he is an asset in Test cricket also and he should come back to Test cricket because that’s what he will be remembered for. He is a specialist in ODIs and T20Is. But he is a very special cricketer. I think money has nothing to do with how players play. It’s great that money has come into the sport and that’s how it should be. But I believe the majority of the players want to play all formats as long as they are good. It’s terrific to see how hungry these boys are.
Your thoughts on grooming an India captain to follow Rohit Sharma?
IPL is a good breeding ground. We have seen how well Hardik Pandya has captained in the IPL. That’s one of the reasons he has been captaining India in the shorter formats also. You can’t ignore wins and losses in the IPL because it’s a very tough tournament.
Delhi Capitals will miss Rishabh Pant. And there is no definite replacement for him in the India squad as well…
Rishabh is special and you won’t get a player like him easily. But I think Ishan Kishan is good. There’s KS Bharat. Obviously, they play differently. Everybody will not bat the same way. With opportunity, these wicketkeeper-batters will come good. With Ishan, we have seen what he can do in the shorter formats. KL Rahul has done well in ODIs with an average more than 45 which is fantastic. He is a good One-Day player. If he can do the job, I really don’t see a problem.

4

TALKING HEADS: Delhi Capitals team director Sourav Ganguly (R) with head coach Ricky Ponting. (IANS Photo)
You have been working with Prithvi Shaw here at Capitals. How do you see him shaping up?
I think Prithvi Shaw is ready to play for India. Whether he gets an opportunity will depend on slots. I am sure Rohit Sharma and selectors have a close eye on him. He is a good player and ready.
You are the chair of the ICC cricket committee. How do you view the proliferation of T20 leagues?
It’s a challenge to prepare international Future Tours Programme (FTP). But I don’t think you can stop leagues going around the world. Test cricket will always be the best format of the game. I don’t see any league being as important as WTC final.
Do you think IPL’s ‘Impact Player’ regulation will have a bearing on India producing allrounders?
‘Impact Player’ is new so let’s see how it works. All of us are excited and want to know how to get the best out of it. Allrounders will remain. I don’t think ‘Impact Player’ will reduce allrounders. Being an allrounder is about ability.

Latest posts