Thursday, March 30, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2207

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

182

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Watch: This pink autorickshaw can transform into a swanky convertible

0

In a viral video making the rounds on social media, a high-tech auto rickshaw can be seen transforming into one that has a convertible roof. A young man can be seen activating the electrically powered rickshaw roof, after which point, the roof of the auto rickshaw raises and half of it retracts back. The man’s jazzy ride is finished in shaded of pink and white. Take a look at the viral video here.

As you just saw, the auto-rickshaw’s convertible roof is no gimmick. It has been built in two layers so that the middle part can easily tuck away and give the passengers a convertible roof experience. The transforming roof is not the only upgrade that seems to have been made to the rickshaw. Once can also spot side-skirts and colour matched wheel caps, that make the rickshaw look quite sporty. For the passengers, well cushioned seats with colour coordinated material can be spotted as well.

1

The viral video has since gained a lot of attention from netizens, one social media user commented saying, ’The Rolls-Royce of Auto’ comparing the modified three-wheeler to the British automotive marquee. While modifying any motor vehicle remains illegal in the country. The idea to have convertible sunroof on auto-rickshaws might not be ill-founded. However, it is unlikely to become a standard issue feature from the factory as the system would considerably increase the purchase cost of one of these economical modes of transport.
What are your thought on auto-rickshaws with convertible roofs? Tell us in the comments.

Ram Navami clash: Vehicles burnt, police deployed in West Bengal’s Howrah; CM Mamata assures action | India News

0

NEW DELHI: Several vehicles were set on fire after two groups clashed in West Bengal’s Howrah amid Ram Navami celebrations on Thursday.
Indore Temple Accident News Live
The violence broke out soon after a Ram Navami procession crossed the area. Visuals showed several vehicles engulfed in flames and heavy police deployment – including riot control force – in the area. A police van and a car with their glasses smashed were also seen in the videos from the spot.
CM assures strict action
Chief minister Mamata Banerjee assured strict action against the perpetrators of the violence in Howrah’s Shibpur and asserted that usage of unauthorised route led to the clash.
“They have been hiring goons from outside the state to orchestrate communal riots. Nobody has stopped their processions but they do not have the right to march with swords and bulldozers. How did they get the audacity to do this in Howrah?,” said Banerjee.
“Why did they change the route and take the unauthorised route to particularly target and attack one community? If they believe that they will attack others and receive relief through legal interventions, they must know that the people will reject them one day. Those who haven’t done any wrong will not be arrested. How do BJP workers have the courage to bulldoze people’s homes?,” the CM said.
Rallies across the state
Leaders of the BJP and RSS led processions in different parts of West Bengal where the RSS organised about 1,000 small and large rallies across the state.
Chanting slogans of ‘Jai Shri Ram’, thousands of people took part in those processions in Howrah, Kharagpur, Barrackpore, Bhadreswar, Siliguri and Asansol.
Drumbeats, saffron flags and large cutouts of Lord Ram featured prominently in these processions. Some of those participating in the processions were allegedly carrying swords and trishuls.
BJP leader Sajal Ghosh, who participated in one such rally in Howrah’s Ramrajatala, said there was a need to use such weapons against the evil. “Lord Rama had used weapons to vanquish the demons,” said Ghosh, a corporator of Kolkata.
BJP national vice-president Dilip Ghosh performed puja at the 300-year-old Ram Mandir in Ramrajatala. TMC leader Arjun Singh also took part in a Ram Navami procession organised by a religious outfit in Barrackpore in North 24 Parganas district.
Other clashes across India
While celebrations remained largely incident-free in the rest of the country with people coming out on the streets with religious fervour and enthusiasm and law-enforcement agencies on the watch, clashes were witnessed in Maharashtra, Gujarat and Delhi.

Maharashtra: Police, public vehicles set on fire during clash between two groups in Kiradpura

02:50

Maharashtra: Police, public vehicles set on fire during clash between two groups in Kiradpura

In Maharashtra’s Aurangabad, at least 12 people, including 10 policemen, were injured after a mob of around 500 people hurled stones and petrol-filled bottles when personnel tried to control the situation following a clash between two groups near a Ram temple.
The incident, in which 13 vehicles were torched, occurred during the intervening night of Wednesday and Thursday in Kiradpura, which houses the famous Ram temple. The police used tear gas and fired some plastic bullets as well as live rounds to control the mob, the officials said.
Stones were hurled at a procession in Fatehpura area of Gujarat’s Vadodara city. While some vehicles got damaged, no one was injured in the incident and the procession passed along its planned route under police protection, said Deputy Commissioner of Police, Yashpal Jaganiya.

Security deployed in Delhi’s Jahangirpuri after no permission to hold Ram Navami procession

01:44

Security deployed in Delhi’s Jahangirpuri after no permission to hold Ram Navami procession

In Delhi, a large number of people defied a police order and took out a procession in Jahangirpuri, which witnessed riots last year during Hanuman Jayanti celebrations.
The Delhi Police said they deployed riots controls personnel in Jahangirpuri after a group took out ”Shree Ram Bhagwan Pratima Yatra” as part of the Ramnavami Mahotsav despite it being denied permission.
“We also conducted Aman committee meetings in the area and patrolling was being done by the police. The organisers were advised to cut down their route to 100 metres from the park where it was started and they agreed, and the programme went peacefully,” Deputy Commissioner of Police (northwest) Jitendra Meena said.
(With inputs from agencies)

beleshwar mahadev mandir, मंदिरात कुणाच्या हातात दिवा, कुणी हात जोडलेले, डोळे बंद केलेले, अचानक छत कोसळलं, इंदूरच्या दुर्घटनेत १३ ठार – madhya pradesh beleshwar mahadev mandir indore stepwell collapsed 13 died

0

इंदूर : मध्य प्रदेशमधील इंदूर मधील बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात मोठी दुर्घटना घडली. रामनवमीच्या निमित्तानं मंदिरात मोठी गर्दी झाली होती. यावेळी मंदिरातील विहिरीवरील छत कोसळलं आणि दुर्घटना घडली आहे. या घटनेत २५ जण अडकल्याची प्राथमिक माहिती होती. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, या ठिकाणाहून १७ जणांना वाचवण्यात आलं असून बचावकार्य सुरु असल्याची माहिती आहे.

प्राथमिक माहितीनुसार विहीर ५० ते ६० फुट खोल असून त्यात चार ते पाच फुटं पाणी होतं. विहिरीवरील छत कोसळताच त्यावरील माणसं त्यात पडली. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

इंदूर येथील बेलेश्वर झुलेलाल मंदिरात ही दुर्घटना घडली आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे या घटनेत आतापर्यंत ११ मृतदेह हाती लागले असून ज्यांना वाचवण्यात आलं त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्यानं या घटनेतील मृतांची संख्या १३ वर पोहोचल्याचं मिश्रा म्हणाले. या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ एप्रिलपासून ही औषधे होणार स्वस्त, आयात शुल्क झाले माफ

इंदूरच्या बेलेश्वर झुलेलाल मंदिरात घडलेल्या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. रामनवमी असल्यानं भाविक मोठ्या संख्येनं मंदिरात दाखल झाले होते. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक असून एक मुलगी अद्याप सापडली नसल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा चौहान यांनी केली. तर, जखमींच्या उपचाराचा खर्च देखील सरकार करेल, असंही ते म्हणाले.

घराजवळ खेळत होता, फुस लावून लॉजवर नेले, थंड पेयात गुंगीचे औषध देत १७ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार

पायऱ्यांवर उभे राहिले, दोरीचा आधार

रामनवमीच्या दिवशी पटेलनगरच्या बेलेश्वर महादेव धुलेलाल मंदिरातील विहिरीवरील छत कोसळलं. या घटनेत २५ ते ३० जण खाली कोसळले. यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला. यानंतर या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये बचावलेले लोक विहिरीच्या पायऱ्यांवर उभे असल्याचं दिसून येते. लोकांना बाहेर काढण्यासाठी दोरीचा आधार घेण्यात आला. विहिरीतील पाण्यात मृतदेह आहेत की नाही याचा शोध घेण्यासाठी पाणी उपसण्याचं काम सुरु झालं आहे.

IPL 2023 चे सामने कधी, कुठे आणि किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या संपूर्ण टाइम टेबल

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रीकरणावेळी दरीत कोसळलेल्या युवकाचा मृत्यू

ipl cheerleaders salary, IPL चीअर लीडर्सचे सीक्रेट्स; पॅकेज आणि पगार सोडूनच द्या, खरी कमाई तर अशी होते – know everything about ipl cheerleaders how much they earn from dance in ipl ipl cheerleaders salary

0

नवी दिल्ली: इंडियन प्रीमीयर लीग अर्थात आयपीएलच्या १६व्या हंगामाला उद्या म्हणजे ३१ मार्चपासून सुरूवात होत आहे. जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग अशी आयपीएलची ओळख आहे. आयपीएलमध्ये जितके मनोरंजन होते तितके अन्य कोणत्याही लीगमध्ये होत नाही. या लीगमध्ये फक्त क्रिकेटमधील अॅक्शन नाही तर डान्स आणि म्युझीक देखील पहायला मिळते. प्रत्येक चौकार आणि षटकारावर चीयरलीडर्स डान्स करतात, यामुळे लीगला ग्लॅमरचा तडका देखील मिळतो. आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या चीअर लीडर्स कोठून येतात? त्यांचा पगार किती असतो? एका हंगामात त्यांची किती कमाई होते? एका मॅचसाठी किती पैसे मिळतात या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात…

IPLमधील कर्णधारांना मिळणार ‘सुपर पॉवर’; अखेरच्या क्षणी घेता येणार मॅचचा निकाल बदलवणारा निर्णय
आयपीएलमध्ये आज महिला चीअर लीडर्स दिसत असल्या तरी सुरुवातीला हे काम पुरुष करायचे. १९४० नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा पुरुषांना युद्धासाठी जावे लागले तेव्हा नाईलाजाने महिलांना हे काम करावा लागले. साधारणपणे आपला असा समज असतो की भारतात येणाऱ्या या महिला रशियाच्या असतात पण प्रत्यक्षात असे नाही. या सर्व चीअर लीडर्स युरोपमधील छोट्या मोठ्या शहरातील असतात आणि एजेंसीच्या माध्यमातून त्या आयपीएलमध्ये येतात.

लीगमध्ये दिसणाऱ्या चीअर लीडर्सना पॅकेज दिले जाते. त्यानुसार त्या काम करतात. जास्ती जास्त त्यांना २० हजार डॉलरचे पॅकेज दिले जाते. भारतीय चलानात ही रक्कम १७ लाख रुपयांपर्यंत असते.

IPLमुळे रोहित शर्माला कशाची भीती वाटते? बोलून दाखवली मनातील सर्वात मोठी शंका आणि चिंता
पगार नव्हे तर खरी कमाई अशी होते

पॅकेज वगळता चीअर लीडर्सना पगारासोबत पार्टी परफॉर्मन्स बोनस, एलिमिनेटर बोनस स्वतंत्रपणे दिला जातो. चीअर लीडर्सच्या संघासाठी काम करते तो संघ फायनलपर्यंत पोहोचला तर त्यांना वेगळा बोनस दिला जातो. मॅच झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी होणाऱ्या पार्टीमध्ये गेल्यास त्यांना अधिक कमाई करता येते. चीअर लीडर्सचे असे म्हणणे आहे की, त्या जितके कष्ट करतात त्या तुलनेत त्यांना पगार दिला जात नाही. पगाराशिवाय त्यांनना प्रत्येक मॅचचे तिकीट फ्री मध्ये मिळते. जेवण, रहाणे आणि स्टेडियममध्ये फ्री पार्किंग दिले जाते. युरोपियन देशातील चीअर लीडर्सना भारतासारख्या देशात अधिक पैसे मिळतात. अर्थात त्यामध्ये देखील वय, अनुभव, सुंदर दिसणे आणि फिगर या गोष्टीनुसार पैसे कमी जास्त होतात.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

ambulance accident, भीषण! दुभाजक ओलांडून रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक; उड्डाणपुलावरून महिला पडली, जोडप्याचा अंत – rajasthan ambulance accident couple dies as drunk driver crushed bike in kota

0

जयपूर: राजस्थानमध्ये भीषण अपघात झाला आहे. सरकारी रुग्णवाहिकेच्या चालकानं उड्डाणपुलावर दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरून पती, पत्नी आणि आजी, नातू प्रवास करत होते. अपघातात जोडप्याचा मृत्यू झाला आहे. कोटा येथील गुमानपुरा उड्डाणपुलावर आज सकाळी साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत होता.धारदेवी आणि यूआयटी ऑडिटोरियमला २ रुग्णवाहिका जाणार होत्या. अपघाताच्या काही वेळापूर्वीच कंट्रोल रुमशी संवाद झाला होता. यूआयटी ऑडिटोरियमला जाणारी रुग्णवाहिका सुरेंद्र घेऊन जाणार होता. मात्र कर्मचाऱ्यांनी तो मद्यधुंद स्थितीत असल्याचं सांगितलं. त्यामुळे त्याच्या जागी दुसऱ्या चालकाला रुग्णवाहिका नेण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र सुरेंद्रनं ऐकलं नाही आणि तो रुग्णवाहिका घेऊन गेला, अशी माहिती मुख्य आरोग्य अधिकारी असलेल्या डॉ. जगदिश सोनी यांनी सांगितलं.
स्मशानात रोज रात्री प्रेतयात्रा यायच्या, चिता पेटायच्या; संशयावरून पोलिसांचा छापा अन् मग…
गुमानपुरा उड्डाणपुलावर चढत असताना सुरेंद्रनं वेग वाढवला. त्यामुळे त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. यानंतर रुग्णवाहिका दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला गेली. एरोड्रामहून नयापुराला जात असलेल्या दुचाकीला रुग्णवाहिकेनं धडक दिली. या दुचाकीवरून पवन, त्यांची पत्नी मनभर, आई सुरजा आणि चार वर्षांचा मुलगा प्रवास करत होता. रुग्णवाहिकेची धडक इतकी जोरदार होती की मनभर थेट उड्डाणपुलावरून खाली पडल्या. १५ फुटांवरून कोसळल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पवन, त्यांची आई आणि चिमुकला गंभीर जखमी झाले. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र पवन यांनी उपचारांदरम्यान प्राण सोडला.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यानंतर रुग्णवाहिका थेट उड्डाणपुलाच्या कठड्यावर चढली. या अपघाताआधी चालक सुरेंद्रनं रुग्णवाहिका एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. कोटही चौकात उभे असलेले पोलीस कर्मचारी राजन यांना रुग्णवाहिका रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरेंद्रनं रुग्णवाहिका सुसाट वेगानं पळवली. राजन यांनी रुग्णवाहिका थांबवण्याचा इशारा करूनही सुरेंद्र थांबला नाही. यानंतर राजन यांनी पुढील चौकातील पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णवाहिकेची माहिती दिली. मात्र तिथे पोहोचण्याआधीच रुग्णवाहिकेला अपघात झाला.

Here’s how long Naga Chaitanya and Sobhita Dhulipala have been dating: Exclusive | Telugu Movie News

0

Is Naga Chaitanya dating Sobhita Dhulipala?’ That is the question on everyone’s mind, ever since a picture of a smiling Chaitanya posing with Chef Surender Mohan at a famous London restaurant went viral. The reason? Sobhita Dhulipala was spotted in the background of the picture!Following the social media frenzy, the chef quickly realised the mistake and deleted the picture, but it was too late. Screenshots of the photo began to trend, and soon, social media was flooded with memes speculating whether Chaitanya and Sobhita are indeed a couple. And from the looks of it, it seems like there is a romance brewing indeed.

pg1&4_Chai_Sobhita1

Hyderabad Times has reliably learnt that Chaitanya and Sobhita have been dating for a while now. “Naga Chaitanya and Sobhita Dhulipala have been together for at least six months now. The picture that went viral was taken during a secret vacation they went on in November last year; it’s just that the picture got leaked now,” reveals a source close to the couple.

Apparently, Chaitanya and Sobhita bonded over their love for fast cars and that London vacation sealed the deal. “Chaitanya and Sobhita bonded over their love for Formula 1 initially. As they spent more time together, their friendship turned into love. They’re very comfortable in each other’s company but don’t want to make anything official yet. Right now, they’re just enjoying getting to know each other better,” says the source.
The hints have always been there. Speculation of their romance began in June last year, after reports of the duo being spotted together in Hyderabad first surfaced. When Naga Chaitanya was asked about it while he was promoting Laal Singh Chaddha a couple of months later, the actor told the press, “I’m just going to smile,” refusing to confirm or deny anything.

Rohit Sharma: IPL 2023: ‘Unwell’ Rohit Sharma misses captains’ meet | Cricket News

0

AHMEDABAD: India and Mumbai Indians‘ captain Rohit Sharma was forced to miss the pre-IPL captains’ meeting and photoshoot on Thursday as he was “unwell,” TOI has learnt.
“He was unwell and thus could not travel to Ahmedabad for the pre-IPL captains’ meeting and photoshoot. He is, however, likely to be available for MI’s opening game in IPL-2023 against Royal Challengers Bangalore on April 2,” a reliable source told TOI.
Rohit had addressed MI’s pre-tournament media interaction on Wednesday in Mumbai.
On the eve of the opening match of the 2023 season of the IPL, all the franchise captains gathered at Ahmedabad’s Narendra Modi Stadium and held a special photoshoot with the trophy. However, Rohit’s absence caught the attention of fans.

All the other nine teams were represented in the photoshoot with MS Dhoni (Chennai Super Kings), Hardik Pandya (Gujarat Titans), Shikhar Dhawan (Punjab Kings), Nitish Rana (Kolkata Knight Riders), KL Rahul (Lucknow Super Giants), Bhuvneshwar Kumar (Sunrisers Hyderabad), Faf Du Plessis (Royal Challengers Bangalore) and David Warner (Delhi Capitals) being in the frame.

4

The 2023 IPL will kickstart with a lavish opening ceremony on Friday (March 31), before a blockbuster clash between defending champions Gujarat Titans and MS Dhoni-led Chennai Super Kings at the Narendra Modi Stadium.

medicines, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ एप्रिलपासून ही औषधे होणार स्वस्त, आयात शुल्क झाले माफ – the government took a major decision to exempt import duty on medicines and food required for special medical purposes

0

नवी दिल्ली : केंद्र सरकारने औषधांबाबत महत्वाचा निर्णय घेत दुर्मीळ आजारांशी सामना करणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. याबाबत हाती आलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने देशाबाहेरून येणाऱ्या औषधांवरील आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या रुग्णांना गंभीर आजाराने ग्रासले आहे अशांना परदेशातून औषधे आयात करावी लागतात. राष्ट्रीय दुर्मिळ रोग धोरण २०२१ अंतर्गत सूचीबद्ध असलेल्या सर्व दुर्मिळ आजारांच्या उपचारासाठी आयात करण्यात आलेल्या औषधांवर आणि विशेष अन्नावरील मूलभूत आयात शुल्क देखील सरकारने रद्द केले आहे.असा मिळवा सवलतींचा लाभ

जे रुग्ण आपल्या वैयक्तिक औषधे आयात करतात अशा लोकांनाच ही सवलत मिळणार आहे. या बरोबरच कर्करोगावर उपचार करणाऱ्यांसाठी वारलय् जाणाऱ्या Pembrolizumab (Keytruda) वर देखील सरकारने सूट दिली आहे. या सुटीचा लाभ घेण्यासाठी रुग्णाला ( वैयक्तिक आयातदाराला) केंद्र किंवा राज्य आरोग्य सेवा संचालक, जिल्हा वैद्यकीय अधिकारी किंवा जिल्ह्यातील सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.

मंडणगड दुधेरे येथील दुचाकीचा भीषण अपघात, युवकाचा दुर्देवी मृत्यू, १२ वीचे क्लास सुरू होते
अशा औषधांसाठी १० टक्के इतके मुलभूत शुल्क आकारले जाते. तसेच जीवनरक्षक औषधे आणि इंजेक्शनवर ५ टक्के कर आकारला जातो. स्पायनल मस्कुलर अॅट्रॉफी किंवा ड्यूचेन मस्कुलर डिस्ट्रॉफीच्या उपचारांसाठी काही औषधांना सूट देण्यात आलेली आहे. अशात इतर दुर्मिळ आजारांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांसाठी कस्टम ड्युटीच्या सवलतीसाठी अनेक लोकांनी विनंती केली. ही मागणी लक्षात घेत सरकारने हा निर्णय घेतला आहे.

काही पदाधिकारी पनवेलला जातात असं कानावर आलं आहे; अजित पवारांनी इशारा देत टोचले कान
लोकांना मिळणार मोठा दिलासा

दुर्मीळ आजारांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे किंवा विषेश अन्न महागडी असतात. ही औषधे आयात केली जातात. असे काही दुर्मीळ आजार आहेत, ज्यांवर उपचार करण्यासाठी वर्षाला १० लाख रुपये ते १ कोटी रुपये किंवा अधिक खर्च येऊ शकतो. रुग्णाचे वय आणि वजनानुसार औषधांचा डोस आणि किंमत वाढत असते. केंद्र सरकारने दिलेल्या या आयात शुक्लाच्या सुटीमुळे देशातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आमचं ठरलंय कंडका पाडायचा… सभासदांनी ठरवलंय, सहकार टिकवायचंय; महाडिक-पाटील पुन्हा आमने सामने

घराजवळ खेळत होता, फुस लावून लॉजवर नेले, थंड पेयात गुंगीचे औषध देत १७ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार – the 17 year old boy was subjected to unnatural torture in kalyan

0

कल्याण : एका १७ वर्षीय पीडित मुलाला बाहण्याने लॉजवर नेऊन ४० वर्षीय नराधमाने पीडित मुलाला थंड पेयात गुंगीचे औषध देऊन अनैसगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड आली आहे. याप्रकरणी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नरधामावर पोक्सोसह अनैसगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. रितेश दुसाने असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. या धक्कादायक घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगा अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका भागात कुटुंबासह राहतो. तर आरोपी हा कल्याण पूर्वेतील पिसवली गावात राहतो. त्यातच २९ मार्च (बुधवारी) सकाळच्या सुमारास पीडित मुलगा घरानजीक असताना, नराधम आरोपी त्या ठिकाणी स्कुटी घेऊन आला होता. त्यावेळी पीडित मुलाला बहाण्याने स्कुटीवर बसून कल्याण पूर्वेतील एका लॉजवर घेऊन आला होता.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ एप्रिलपासून ही औषधे होणार स्वस्त, आयात शुल्क झाले माफ
दिली ठार मारण्याची धमकी

त्यानंतर लॉजच्या खोलीत पीडित मुलाला थंड द्रव्यात गुंगीचे औषध देऊन दोन वेळा अनैसगिक अत्याचार केला. शिवाय लैगिंक अत्याचार केले. या धक्कादायक घडललेल्या घटनेमुळे पीडित अल्पवयीन मुलगा भयभीत झाला असतानाच, नराधम आरोपीने त्याला घडललेल्या प्रकारची कुठे वाच्यता केल्यास, ठार मारण्याची धमकी दिली होती.

मंडणगड दुधेरे येथील दुचाकीचा भीषण अपघात, युवकाचा दुर्देवी मृत्यू, १२ वीचे क्लास सुरू होते
दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलाने नरधमाच्या तावडीतून कशीबशी सुटका करत आपले घर गाठून त्यावर घडलेल्या प्रकार त्याने आईला सांगितला. हे ऐकून पीडित मुलाच्या आईला मोठा धक्काच बसला. त्यानंतर पीडित मुलाला घेऊन आईने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून नरधामावर भादंवि, कलम ३७७, ५०६, आणि पोक्सो कायदा कलम ४, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला केला.

या गुन्ह्याच्या आधारावर नराधमाचा शोध घेऊन घटनेच्या दिवशीच सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी त्याला अटक केली. आज ३० मार्च रोजी आरोपी नराधमाला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक सहाय्यक पोलीस निरीक्षक माने हे करीत आहेत.
काही पदाधिकारी पनवेलला जातात असं कानावर आलं आहे; अजित पवारांनी इशारा देत टोचले कान

Boost to ‘Atmanirbhar Bharat’: MoD signs Rs 19,600 crore contracts for 11 patrol vessels, 6 missile vessels | India News

0

NEW DELHI: The defence ministry on Thursday signed contracts with Indian shipyards for acquisition of 11 next Generation offshore patrol vessels and six next generation missile vessels at cost of Rs 19,600 crore for Navy.
“The contract for acquisition of 11 Next Generation Offshore Patrol Vessels under Buy (Indian-IDDM) category was signed with Goa Shipyard Ltd (GSL) and Garden Reach Shipbuilders and Engineers (GRSE), Kolkata at a total cost of Rs 9,781 crore,” the ministry of defence said in a statement.
Of the 11 ships, seven will be indigenously designed, developed and manufactured by GSL and four by GRSE. The delivery of the ships is scheduled to commence from September 2026.
“The acquisition of these ships will enable the Indian Navy to maintain its combat capability and meet various operational requirements such as Anti-Piracy, Counter-Infiltration, Anti-Poaching, Anti-Trafficking, Non-Combatant Evacuation Operations, Search and Rescue (SAR), Protection of Offshore Assets etc. The construction of these ships will generate employment of 110 lakh man-days over a period of seven and half years, the statement said.
The contract for acquisition of six Next Generation Missile Vessels (NGMV) was signed with Cochin Shipyard Limited (CSL) for Rs 9,805 crore.
The delivery of ships is scheduled to commence from March 2027.
The NGMVs would be heavily armed war vessels incorporating stealth, high speed and offensive capability. The primary role of the ships would be to provide offensive capability against enemy warship, merchantmen and land targets.
“These ships will be capable of conducting Maritime Strike Operations, Anti Surface Warfare Operations and would be a potent instrument of sea denial for enemy ships especially at choke points. In a defensive role, these ships would be employed for Local Naval Defence operations and seaward defence of Offshore Development Area. The construction of these ships will generate employment of 45 lakh man-days over a period of nine years,” the ministry said.
“The indigenous manufacturing of these vessels will encourage the active participation of Indian shipbuilding and associated industries, including MSMEs. With the majority of the equipment and systems sourced from indigenous manufacturers, these vessels will be a proud flag bearer of ‘Aatmanirbhar Bharat’,” it added.

Latest posts