Monday, May 29, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2527

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

26

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

28

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

21

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

20

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

20

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

19

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

23

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

257

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Solapur Crime News MIM Former Corporator Beat Woman By Hokey Stick; आठ जणांनी महिलेला भर चौकात गाठलं अन्… घटनेने सोलापूर हादरलं…

0

सोलापूर: सोलापूर शहरातील एका महिलेला हॉकी स्टिकने जबर मारहाण करण्यात आली आहे. माझ्या भाऊजीसोबत तुझे अनैतिक संबंध आहेत, असा आरोप करत ही मारहाण केल्याची फिर्याद संबंधित महिलेने सदर बाजार पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींमध्ये एमआयएमचा माजी नगरसेवक गाजी जहागीरदार याचे नाव आल्याने सोलापुरात एकच चर्चा सुरू आहे.सदर बाजार पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गाजी जहागीरदार, समीर जहागीरदार, कमो शेख, मुन्ना शेख आणि इतर २ अनोळखींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एमआयएमचे माजी नगरसेवक गाजी जहागीरदारने माझ्या भाऊजीसोबत अनैतिक संबंध का ठेवते असा जाब विचारत पीडित महिलेला भर चौकात खाली पाडून हॉकी स्टिकने मारहाण केली आहे.

दिल्ली पुन्हा हादरली! त्याने चाकू काढला अन् थेट डोक्यात २१ वार, मग दगड उचलला… साक्षी मर्डर केसची Inside Story
पीडित महिलेने प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना दिली

पीडित महिला आणि एमआयएम नगरसेवक गाजी जहागीरदार यांचे भाऊजी यांच्यात जमिनीच्या देवाणघेवाणवरून २०२१ पासून ओळख आहे. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. या प्रेमसंबंधामुळे एमआयएमच्या माजी नगरसेवकाच्या बहिणीच्या सुखी संसारात फळी निर्माण झाली होती. पती हा स्त्रीलंपट आहे, असा आरोप करत ती गेल्या अनेक वर्षांपासून माहेरी राहत होती. याचाच राग मनात धरून एमआयएमच्या माजी नगरसेवकाने टोकाचे पाऊल उचलले.

पीडित महिलेला हॉकी स्टिकने मारहाण

पीडित महिला ही २७ मे रोजी दुपारी औषध आणण्यासाठी सोलापूर शहरातील रंगभवन चौकात गेली होती. एमआयएम नगरसेवक गाजी जहागीरदार याने शिक्षक मित्र कमो शेख आणि इतर मित्रांना सोबत घेत पीडित महिलेला रंगभवन चौकात गाठलं. खाली पाडून जबर मारहाण केली. पायावर हॉकी स्टिकने मारहाण केली. भरचौकात दिवसाढवळ्या एका महिलेला मारहाण होत असल्याने रंगभवन चौकात एकच गोंधळ उडाला.

सिग्नल तोडणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून भर चौकात मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद

नागरिकांनी आरडाओरडा केल्याने गाजी जहागीरदार, समीर जहागीरदार, शिक्षक मित्र कमो शेख यांनी तेथून पळ काढला. जखमी महिलेला ताबडतोब शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर बाजार पोलिसांनी सिव्हिल पोलीस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार शासकीय रुग्णालयात जाऊन पीडित महिलेची फिर्याद नोंद करून घेतली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस नाईक जमादार करत आहेत.

Sakshi Murder Case: साहिलचे साक्षीवर ४० वार, आई उन्मळून पडली, काळीज चिरणारा आक्रोश, दिल्लीच्या कानठळ्या बसल्या!

Man jumps into burning funeral pyre of friend in firozabad Uttar Pradesh; मित्राच्या मृत्यूचा विरह सहन होईना, जळत्या चितेत जीवलगाची उडी

0

आग्रा : आपल्या बालपणीच्या मित्राच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या एका ४२ वर्षीय व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं. यमुनेच्या काठावर मित्राच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असतानाच या जिवलगाने जळत्या चितेत उडी घेतली. यामध्ये तो ९० टक्के भाजला होता. त्यानंतर आग्रा येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात शनिवारी ही हृदयाला चटका लावणारी घटना घडली.फिरोजाबाद जिल्ह्यातील नागला खंगार गावात राहणारे अशोक कुमार लोधी (४४) कर्करोगाने त्रस्त होते. शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेजारील गाडिया पंचवटी गावातील रहिवासी असलेला त्यांचा मित्र आनंद गौरव राजपूतही तिथेच उपस्थित होता.

“जेव्हा अंत्यविधींनंतर ग्रामस्थ स्मशानभूमीतून बाहेर पडत होते, तेव्हा ‘दोस्त मै आता हूँ’ असं म्हणत आनंद राजपूतने अचानक त्यांच्या जळत्या चितेवर उडी घेतली. त्याला बाहेर काढेपर्यंत तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला एसएन मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आले, परंतु दुर्दैवाने त्याची प्राणज्योत मालवली.

मरणोत्तर अवयवदानाचा फॉर्म भरला, कार्ड घरी आलं, चारच दिवसात Organ Donation ची दुर्दैवी वेळ
आनंद राजपूतचा मोठा भाऊ कमल सिंग यांनी सांगितले की, दोघे लहानपणापासूनच एकत्रच होते. “दोघेही एकाच शाळेत गेले आणि दोघेही एकाच दिवशी लग्नबंधनातही अडकले. अशोक लोधी एक निष्णात ढोलकी वादक होते, तर माझा भाऊ त्याच्यासोबत झांज (मंजीरा) वाजवत असे. त्यांना अनेकदा सामाजिक कार्यक्रमांमध्ये संगीत वाजवायला बोलावले जायचे. ते लोकप्रिय होते” असेही कमल सिंग यांनी सांगितले.

नावाप्रमाणेच ठरला आदर्श; खारुताईला जीवनदान देणाऱ्या चिमुरड्याची सच्ची दोस्ती

या दोघांची मैत्री गावात चांगलीच प्रसिद्ध होती. ग्रामप्रधान गेंदालाल राजपूत यांनी सांगितले की, “ते दोघे शेतात तासनतास गाणी गाण्यात घालवायचे आणि अनेकदा एकत्रच जेवायचे. दोघेही स्वभावाने धार्मिक आणि विनम्र होते.”

मी आयुष्य संपवतोय, चिठ्ठी लिहून मित्राला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली, खडकवासला धरणात तरुणाची अखेर
“दोन वर्षांपूर्वी लोधींना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. पाच मुलींचे वडील असलेल्या आनंद राजपूत यांनी त्यांच्या वैद्यकीय खर्चात हातभार लावला. कारण लोधींनी आपल्या मित्राच्या मोठ्या मुलीच्या लग्नासाठी खर्च उचलला होता”

झोक्यातून बाळ पडू नये, आईने काळजीपोटी बांधला रुमाल; फास बसून चिमुकल्याचा करुण अंत

बालपणीच्या मित्रापासून विरह झाल्याचे दुःख सहन न झाल्याने त्यांनी चितेत उडी मारली. हे आत्महत्येचे प्रकरण आहे. या प्रकरणी कोणतीही तक्रार आलेली नाही, असे प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी सांगितले.

Wrestlers Protest News Morphed Photo Of Smiling Wrestlers Viral Image Know About Facts

0

Wrestlers Protest viral Image: अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषण प्रकरणात कारवाई करावी, या मागणीसाठी मागील महिनाभरापासून कुस्तीपटूंचे आंदोलन (wrestlers protest) सुरू आहे. यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंनीदेखील सहभाग घेतला आहे. रविवारी, कुस्तीपटूंचे आंदोलन दिल्ली पोलिसांनी चिरडून टाकले. त्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) आणि संगीता फोगाट (Sangita Phogat) यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये दोन्ही कुस्तीपटू हसत असल्याचे दिसत आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोवरून कुस्तीपटूंच्या आंदोलनावर टीका करण्यात आली. मात्र, हे फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) माध्यमातून तयार करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.

कुस्तीपटूंच्या आंदोलनावर या व्हायरल फोटोंच्या माध्यमातून अनेकांनी टीकेची झोड उठवली. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीदेखील व्हायरल फोटो ट्वीट केला. रस्त्यावरील नाटकानंतर हाच त्यांचा खरा चेहरा असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले.

ट्वीटर व्हेरिफाइड अकाउंट @wokeflix_  या ट्वीटर अकाउंटनेदेखील व्हायरल इमेज मीममध्ये शेअर केली. Toolkit Activated. Mission Accomplished असे या अकाउंटने फोटो शेअर करताना म्हटले. 

भाजपशी संबंधित असलेल्या काही ट्वीटर अकाउंटकडून विनेश आणि संगीता फोगटचे हसत असलेले व्हायरल फोटो वापरून ट्वीट करण्यात आले.

सत्य काय?

फॅक्ट चेक वेबसाईट ‘अल्ट न्यूज’ने (Alt News) याबाबतचा दावा केला आहे. ‘अल्ट न्यूज’ने पत्रकार मनदीप पुनिया यांनी रविवारी दुपारी 12.28 वाजता केलेल्या ट्वीटची माहिती दिली. पुनिया यांच्या ट्वीटमध्ये विनेश फोगटला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. यामध्ये फोटो ट्विट केला आहे. त्या फोटोमध्ये विनेश, संगीता आणि इतर जण  हसताना दिसत नाहीत. या उलट अशाच प्रकारच्या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये विनेश आणि संगीता फोगट हे हसताना दिसत आहे. 

 

आंदोलनात सहभागी असलेला कुस्तीपटू बजरंग पुनियाने दोन फोटोंचा कोलाज ट्विट केला आहे ( यातील एका फोटोमध्ये कुस्तीपटू हसत आहेत, तर दुसऱ्या फोटोत ते हसत नाहीत) व्हायरल होणाऱ्या फोटोला पुनिया याने फेक फोटो असल्याचे म्हटले. त्याशिवाय, जो कोणी व्हायरल फोटो प्रसारित करेल त्याच्याविरुद्ध तक्रारी दाखल केल्या जातील असे त्यांनी सांगितले. हे ट्विट विनेश फोगटने स्वतः रिट्विट केले आहे.

अल्ट न्यजूने हे फोटो फेसअॅप या AI आधारीत अॅपच्या माध्यमातून फोटो तयार करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. पत्रकार मनदीप पुनिया यांनी ट्वीट केलेल्या फोटोवर या फेसअॅपचा वापर करून व्हायरल होणाऱ्या फोटो सारखी इमेज तयार करण्यास यश आले असल्याचे अल्ट न्यूजने म्हटले. 

अल्ट न्यूजने केलेल्या दाव्याप्रमाणे एक व्हीडिओ आम्हाला आढळला. पत्रकार प्रथमेश पाटील यांनी फोटोंमधील बदल कसा करता येऊ शकतो, याचा व्हीडिओ पोस्ट केला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:



sports

Crime News Today Criminals Dead Body Missing From Grave; दोन वर्षांपूर्वी एन्काऊंटर झालेल्या आरोपीचा मृतदेह कबरीतून गायब

0

ब्राझिलिया: पोलीस चकमकीत ठार झालेल्या गुन्हेगाराची कबर दोन वर्षांनंतर खोदलेली आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर त्याचा मृतदेह कबरीतून गायब होता. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं. कबर खोदण्याचे काम १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. तिने सांगितलं की तिला स्वप्न पडलं की ती व्यक्ती कबरीत जिवंत आहे आणि तिच्याकडे मदत मागतो आहे. हे प्रकरण ब्राझीलमधील गोयास राज्यातील असल्याची माहिती आहे.डेली स्टारच्या वृत्तानुसार, २७ वर्षीय लाझारो बार्बोसा डी सूझा हा शहरातील वाँटेड गुन्हेगार होता. त्याच्यावर खून, बलात्कार, प्राणघातक हल्ला, अपहरण असे डझनभर गुन्हे दाखल आहेत. ९ जून २०२१ रोजी सीलँडिया येथे एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करून तो फरार झाला होता. या घटनेच्या एका महिन्यानंतर पोलिसांनी त्याला चकमकीत ठार केले.

दिल्ली पुन्हा हादरली! त्याने चाकू काढला अन् थेट डोक्यात २१ वार, मग दगड उचलला… साक्षी मर्डर केसची Inside Story
पण, त्याच्या मृत्यूनंतर जवळपास दोन वर्षांनी बार्बोसाचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे आणि त्याचे कारण म्हणजे त्याची कबर खोदलेली आढळून आली. एका १५ वर्षांच्या मुलीने कबर खोदून त्याचा मृतदेह बाहेर काढल्याचं सांगण्यात आलं आहे. कबरीतून मृतदेह गायब झाल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.

आता पोलिसांनी तपासाअंती जो खुलासा केला आहे त्याने सारेच हादरले आहेत. पोलिसांनी सांगितले की, एका १५ वर्षांच्या मुलीने तिच्या मित्रासोबत मिळून ही कबर खोदली होती. चौकशीदरम्यान, मुलीने सांगितले की बार्बोसा तिच्या स्वप्नात आला होता आणि मदतीची याचना करत होता. तो जिवंत असून त्याला बाहेर काढावे, असे तो विनवत होता सांगितले. यानंतर तिने आपल्या २१ वर्षीय मित्रासोबत मिळून ही कबर खोदली आणि बार्बोसाचा मृतदेह बाहेर काढला.

नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

तपास पथकाचे नेतृत्व करणारे पोलीस अधिकारी राफेल नेरिस यांनी मीडियाला सांगितले की, मुलगी अल्पवयीन आहे, तिचे नाव उघड केले जाऊ शकत नाही. सीसीटीव्हीत दिसल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला. नुकतीच त्यांना अटक करण्यात आली आहे. स्वप्न पडल्याने कबर खोदल्याची कबुली तिने दिली आहे. मुलीला तिच्या २१ वर्षीय मित्राने स्मशानभूमीत नेले होते. दोघांच्या कपड्यांवर स्मशानभूमीची माती होती. सध्या तपास करून मृतदेहाला पुन्हा दफन करण्यात आलं आहे.

लग्नाला ५ दिवस असताना बेपत्ता झाली, मग पाण्याच्या पाइपमध्ये अर्धवट मृतदेह; पोलिसांसमोर विचित्र ‘Death Mystery’

MS Dhoni: WATCH: MS Dhoni’s lightning glovework gets rid of rampaging Shubman Gill | Cricket News

0

NEW DELHI: Chennai Super Kings (CSK) skipper MS Dhoni‘s lightning glovework behind the stumps has been widely acclaimed and admired in the world of cricket. And he did the same on Monday when he got rid of in-form Gujarat Titans (GT) opener Shubman Gill with a sharp stumping in the Indian Premier League (IPL) final at the Narendra Modi Stadium in Ahmedabad.
The former Indian captain is known for his exceptional agility, reflexes and accuracy which make him one of the best wicket-keepers in the history of the game.

The incident happened in the 7th over of the innings when left-arm spinner Ravindra Jadeja‘s flat delivery landed around off stump, enticed Gill, who played a fine 20-ball 39 runs knock with the help of seven fours, to stretch forward for a drive.
However, the ball turned sharply, eluding the edge of the bat. Gill’s backfoot inadvertently dragged out of the crease, leaving him vulnerable. In the blink of an eye, Dhoni, known for his exceptional reflexes, swiftly collected the ball in his gloves and dislodged the bails from the stumps almost simultaneously.

The seamless coordination between Dhoni’s glovework and the breaking of the stumps showcased his exceptional speed and precision behind the wickets.
Dhoni’s ability to anticipate the trajectory and spin of the ball, combined with his quick hand movements, allowed him to effect lightning-fast stumpings and take stunning catches.

The IPL 2023 final has become a momentous occasion for Dhoni as he achieved a significant milestone by becoming the first player in the history of the league to play 250 matches. This remarkable feat further solidifies Dhoni’s legendary status in the world of cricket.

Throughout his illustrious career, Dhoni has been an integral part of the Chennai Super Kings, showcasing his exceptional leadership skills and unparalleled contributions as a player.

DHONI

His longevity, consistency, and remarkable achievements make him a true icon of the Indian Premier League and a revered figure in the cricketing fraternity.
Dhoni’s remarkable record and his impact on the game have firmly established his legacy in the annals of cricketing history.

Ayesha Kazi Success UPSC Exam;दापोलीच्या आयेशा काझीचा यूपीएससी परीक्षेत डंका

0

रत्नागिरी: जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील असलेली आयेशा इब्राहिम काझी हिने यूपीएससी परीक्षेत (UPSC Exam) मोठे उज्वल यश संपादन केल आहे. यूपीएससीमध्ये मोठे यश मिळवणारी रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्यातील ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. बालपण आणि शिक्षण सगळं मुंबईतच झालं. ती ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. लहानपणापासूनच तिला आयएएस अधिकारी बनण्याची इच्छा होती. तिची जिद्द व अभ्यास करण्याचे नियोजन यामुळे तिला यूपीएससी परीक्षेत हे यश मिळू शकलं आहे. ५८६ व्या क्रमांकाने ती उत्तीर्ण झाली आहे.काझी कुटुंब हे मूळचे कोकणातील दापोली तालुक्यामधील अडखळ जुईकर मोहल्ला येथील आहे. हे कुटुंब गेले अनेक वर्ष ठाणे कळवा येथे व्यवसायानिमित्त स्थायिक आहे. आयेशाचे वडील व्यवसायिक आहेत तर आयेशाची आई अरबी भाषेतून उर्दू भाषेचे ट्रान्सलेशनचे क्लासेस घेते. आयेशा काझी ही लहानपणापासूनच गुणवत्ता यादीमध्ये चमकत आली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत तिने ९४ टक्के गुण मिळवले होते तर इयत्ता बारावी मध्ये तिने ८९.५४% गुण मिळवले होते. पदवी पर्यंतचे शिक्षण तिने कला शाखेतून इतिहास हा विषय घेऊन पूर्ण केले आहे.

सलग तीन वेळा अपयश पण भावाने हार मानली नाही, UPSC चा चक्रव्यूह भेदलाच
आपल्या यशाची श्रेय आई-वडिलांना दिले आहे. तसेच हज हाऊसमध्ये विद्यार्थ्यांकरता सुरू करण्यात आलेल्या कोचिंग क्लासेसमधून तिने आपल्याला मोठे मार्गदर्शन मिळाल्याचे सांगितले. जुनिअर कॉलेजमध्ये असताना आयेशामधील गुणवत्ता पाहून तिच्या शिक्षक प्राध्यापक इम्रान सर यांनीही आयेशाला मार्गदर्शन केले होते.

ना क्लास, ना कोणती अकॅडमी घरीच केला अभ्यास; तरुणीनं 560 वा क्रमांक मिळवत स्वप्न सत्यात उतरवलं

यूपीएससी परीक्षेची तयारी २०१९ पासून तिने सुरू केली होती. तिने बाळगलेली जिद्द व अभ्यासासाठी केलेले परिश्रम यामुळे तिला चौथ्या प्रयत्नात हे यश मिळालं. यूपीएससी परीक्षेत कोकणातील विद्यार्थी चमकले पाहिजेत यासाठी कोकणातील विद्यार्थ्यांनीही अभ्यासाचे नियोजन करत एकाग्रता केंद्रित करणे आवश्यक आहे. अभ्यासाचे नियोजन केल्यास यूपीएससी या अवघड परीक्षेतही यश मिळू शकते असं मत आयेशा हिने यावेळी व्यक्त केलं.

UPSC Result 2022: दोघींचं नाव, रँक सेम; रोल नंबरही सारखाच, निवड नेमकी कोणाची झाली?
यूपीएससीच्या अभ्यासक्रमाची तयारी करताना आपल्याला खूप जनरल नॉलेज मिळतं. अनेक विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळते. तसेच चालू घडामोडींचेही ज्ञान मिळते. त्यामुळे या अभ्यासक्रमाचे नियोजन पूर्वक लक्ष देऊन तयारी केल्यास यूपीएससी परीक्षाही पास होता येते.

Dhoni: MS Dhoni becomes first cricketer to play 250 matches in IPL | Cricket News

0

NEW DELHI: The IPL 2023 final in Ahmedabad has become an extraordinary occasion for Chennai Super Kings (CSK) captain MS Dhoni as he steps onto the field for his remarkable 250th IPL match. Dhoni’s milestone achievement makes him the first player in the league’s history to reach this significant feat, solidifying his legendary status in the world of cricket.
Surpassing his contemporaries, Dhoni’s illustrious journey in the IPL has seen him leave an indelible mark. The second-highest appearance holder is Mumbai Indians skipper Rohit Sharma, with 243 matches to his credit. Dinesh Karthik follows closely behind with 242 matches, while Virat Kohli and Ravindra Jadeja complete the top five with 237 and 226 matches, respectively.

Dhoni has scored 5082 runs at an average of 39.09 so far in IPL and holds the record of most dismissals by a wicket-keeper – 178 (137 catches & 41 stumpings) before Tuesday’s summit clash.
In addition to his tremendous number of appearances, Dhoni boasts an extraordinary record as a captain in the IPL. Having led his team in a staggering 226 matches, he holds the record for the most matches as captain in the league, showcasing his astute leadership and tactical acumen. Rohit Sharma, who is second in the list of most matches as captain, trails far behind with 158 matches, a testament to Dhoni’s unparalleled influence and longevity in the tournament.
Throughout his IPL journey, MS Dhoni has represented two franchises. He spent 14 seasons with CSK, where he achieved remarkable success, leading the team to four IPL titles as captain. Dhoni’s iconic captaincy, astute decision-making, and calm demeanour played a pivotal role in establishing CSK as one of the most successful teams in the tournament’s history. He also had a two-season stint with the now-defunct Rising Pune Supergiants, further showcasing his adaptability and versatility as a player.

cricket man2

As Dhoni takes the field in the ongoing 2023 IPL final against the Gujarat Titans in Ahmedabad, he aims to add another chapter of success to his storied IPL career. With a fifth title within his reach, the CSK captain’s hunger for victory and his ability to inspire his team make him a formidable force on the cricketing stage.
Dhoni’s contributions to the IPL extend far beyond his individual achievements. His charismatic personality, exceptional wicket-keeping skills, and explosive batting have endeared him to fans worldwide, transforming him into a global cricketing icon.

धोनीने IPL फायनलसाठी मैदानावर पाऊल ठेवताच रचला इतिहास, थालाने केला कोणीही न केलेला विक्रम

0

अहमदाबाद : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. खरं तर हा अंतिम सामना २८ मे रोजी खेळवला जाणार होता, पण पावसाने सगळा खेळ बिघडवला आणि त्यामुळे हा सामना २९ मे ला राखीव दिवशी खेळवला जात आहे. चेन्नईचा कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीने नाणेफेकसाठी मैदानात उतरताच इतिहास रचला. त्याने आपल्या कारकिर्दीत आणखी एक टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा धोनी आयपीएलमधील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी आयपीएलचे मोठे दिग्गज खेळाडू ख्रिस गेल किंवा एबी डिव्हिलियर्सही हा पराक्रम करू शकले नाहीत. किंग विराट कोहली आणि रोहित शर्माही या बाबतीत धोनीच्या मागे पडले आहेत.चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणारी आयपीएल २०२३ ची फायनल हा महेंद्रसिंग धोनीचा आयपीएलमधील २५० वा सामना असेल. मैदानात उतरताच धोनीने हा इतिहास रचला. आयपीएलमध्ये २५० सामने खेळणारा धोनी आता पहिला खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत इतर कोणत्याही खेळाडूला ही कामगिरी करता आलेली नाही. इतकंच नाही तर इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात माही हा सर्वाधिक सामना खेळलेला खेळाडू आहे. यानंतर या यादीत रोहित शर्मा २४३ सामन्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.धोनीची आतापर्यंतची आयपीएल कारकीर्द४२ वर्षीय महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत २४९ सामने खेळले असून, १३५.९६ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना ३९.९ च्या सरासरीने ५०८२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २४ अर्धशतके झळकली आहेत. धोनीची आयपीएलमधील नाबाद ८४ धावा ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला चार वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे आणि दोनदा चॅम्पियन्स लीगही जिंकली आहे.IPL मध्ये सर्वाधिक सामने खेळणारे ५ खेळाडूएमएस धोनी – २५० सामनेरोहित शर्मा – २४३ सामनेदिनेश कार्तिक – २४२ सामनेविराट कोहली – २३७ सामनेरवींद्र जडेजा – २२५ सामने

Murder, धक्कादायक! मुंबईहून आई-वडील मुलाला भेटण्यासाठी नाशिकला आले, दरवाजा उघडताच पायाखालची जमीनच सरकली – the dead body of a 43 year old man found in nashik which has created a stir in the city

0

नाशिक : नाशिक शहरात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडल्यामुळे शहर हादरले आहे. नाशिकरोड परिसरातील जेलरोड दुर्गा मंदिरासमोर एका इसमाचा धारदार शस्त्राने आणि काचेने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रवीण मधुकर दिवेकर (वय ४३, रा. हेतल हाउसिंग सोसायटी, नाशिक) हे पूर्वी मुंबई येथे राहत होते. कौटुंबिक वादामुळे १५ ते २० दिवसांपूर्वी जेलरोड येथे एकटेच राहत होते. गेल्या चार महिन्यांपूर्वी त्यांच्या एका मुलाने याच कारणाने मुंबई येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली आहे.प्रवीण दिवेकर हे घरी एकटेच राहत असल्याने त्यांचे आई-वडील त्यांना भेटण्यासाठी घरी आले होते. त्यावेळी त्यांना प्रवीण दिवेकर हे घरातील जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. यानंतर आजूबाजूच्या नागरिकांना त्यांनी विचारपूस केली असता कुठलीही माहिती मिळाली नाही. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

५ वर्षीय मुलगी शोधूनही सापडत नव्हती, पाळीव श्वानाने मालकाला खड्ड्याजवळ नेले, झाला धक्कादायक उलगडा
दिवेकर यांच्या खूनाचे कारण अद्याप समजू शकले नसून, दिवेकर यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर देखील फरार झाले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंवर आक्षेपार्ह लिखाण, भुजबळांचा तीव्र आक्षेप, त्या वेबसाइटवर केली बंदीची मागणी
या प्रकरणाचा अधिकच तपास उपनगर पोलीस करीत आहेत. दरम्यान दिवसाढवळा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये देखील या घटनेच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Gautami Patil : गौतमी पाटीलबाबत छत्रपती संभाजीराजेंनी पहिल्यांदाच मांडले मत; स्पष्टपणे म्हणाले…

Shark Tank India’s Anupam Mittal mourns the demise of his father

0

Anupam Mittal has been one of the most popular Sharks of Shark Tank India. The Shark shared the sad news of his father’s passing away with his fans on his Instagram. Anupam’s wife Anchal also shared their family picture in the story and wrote, ‘Shine on us daddy’.
Anupam shared a loving bond with his father, in one of the Shark Tank India 2’s episode, he had shared an endearing memory with his father. He revealed that he faintly remembered that even his father was into handloom business and he had observed him when he was very young. He shared, “I used to hold his finger and see the looms. He was in textiles. The thought of becoming an entrepreneur was seeded in me back then.”

anupam

Anupam has been a family man and he values relations over everything, Anupam’s father Gopal Krishna Mittal has always been his backbone and a strong pillar of support. Recently, Anupam underwent shoulder surgery, he was spotted with the support band ever since. The injury hasn’t stopped him from being out in public, living his professional and personal life with the same zeal as before.

In an exclusive conversation with Anupam’s wife and actress Anchal Kumar, the actress shared how Anupam has supported her in her career, she shared, “Anupam has always been there to support me as well. Once we got married, Anupam never told me not to take up work. When you are married there are so many social obligations, family functions and so on. I can’t recollect a single time when he asked me to give up working. I used to travel extensively for fashion shows and assignments. Just the way he has supported me, it is so important for me to show the same support when he needs it. I won’t call it a sacrifice. We are a family. We do things for our parents, and siblings so why not for our own spouse? It creates a happy atmosphere in the family as well. If I don’t support him then who would?”

Latest posts