Wednesday, November 29, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

4794

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

67

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

72

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

59

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

53

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

59

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

57

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

59

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

353

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Mohammed Siraj back to No. 1 in ICC ODI rankings | Cricket News

0

NEW DELHI: Indian fast bowler Mohammed Siraj has once again claimed the number one spot in the ICC ODI bowling rankings following his remarkable six-wicket haul during the final match of the recently-concluded Asia Cup.
Siraj had previously held the top position in January, but Josh Hazlewood briefly overtook him in March. After his outstanding performance that saw Sri Lanka being bowled out for a mere 50 runs and India securing a comprehensive 10-wicket victory in the final, Siraj has surged up the rankings by eight positions.

On the other hand, left-arm wrist spinner Kuldeep Yadav has slipped down three places to ninth in the rankings.
India’s pace spearhead Jasprit Bumrah has climbed two places to 27th, while all-rounder Hardik Pandya has made a significant leap of eight spots and now stands at 50th in the rankings.
Among batters, openers Shubman Gill and Rohit Sharma have retained their second and 10th spots respectively while star batter Virat Kohli moved up a rung to eighth.
Pandya is the only all-rounder in the top 20, climbing up a spot to sixth place.
(With PTI Inputs)

Hdfc Bank Share Price,बाजारात पडझड अन् ‘या’ मोठ्या खाजगी बँकेच्या शेअसर्मध्ये आपटी बार, ब्रोकरेजने दिला दणका – hdfc bank share price nomura downgrades on four negative surprises lender top nifty50 loser

0

मुंबई : देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आणि सेन्सेक्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वेटेज असलेल्या HDFC बँकेच्या शेअरमध्ये बुधवार, २० सप्टेंबर २०२३ रोजी मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. एचडीएफसी बँकेच्या शेअरचे रेटिंग अनेक ब्रोकरेज हाऊसने खाली आणले आहे, ज्यामुळे वित्तीय संस्थेच्या स्टॉकमध्ये मोठी पडझड झाली. आजच्या व्यापारी सत्रात एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) शेअर्समध्ये घसरण झाली असून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर बँकेचे शेअर्स चार टक्क्यांहून अधिक घसरून १५६२.२५ रुपयांवर आले. ब्रोकरेज हाऊस नोमुराने एचडीएफसी बँकेला डाउनग्रेड केले आहे. नोमुराने एचडीएफसी बँकेचे रेटिंग न्यूट्रल केले आहे. यापूर्वी नोमुराने एचडीएफसी बँकेसाठी बाय रेटिंग होते.

RR काबेलची शेअर बाजारात धमाकेदार एंट्री, पहिल्याच दिवशी कमावला १४ टक्के नफा; शेअरधारक मालामाल
नोमुराने लक्ष्य किंमत केली कमी
ब्रोकरेज हाऊस नोमुराने एचडीएफसी बँकेच्या शेअर्सचे लक्ष्य १८०० रुपये कमी केले आहे, तर यापूर्वी ब्रोकरेज हाऊसने बँकेच्या शेअर्ससाठी १९७० रुपयांचे लक्ष्य निश्चित केले होते. नोमुराने एचडीएफसी बँकेला डाउनग्रेड करण्यामागे चार नकारात्मक कारणांचा उल्लेख केला आहे. HDFC बँकेच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्च पातळी १७५७.८० रुपये, तर खाजगी बँक शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १३६५.०५ रुपये आहे.

४०० रुपयांचा शेअर आपटून २४ रुपयावर आला, आता घेतोय भरारी; गुंतवणूक करून फायदा घ्यावा का?
इतर ब्रोकरेजची एचडीएफसी बँकेवर रेटिंग
जागतिक ब्रोकरेज हाऊस गोल्डमन सॅक्सने एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर बाय रेटिंग कायम ठेवली आहे. तसेच बँकेच्या शेअर्ससाठी २०५१ रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यानुसार बँक शेअर्स २६% हुन अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही वर्षांत एचडीएफसी बँक कर्ज आणि ठेवी या दोन्ही क्षेत्रांत चांगला मार्केटशेअर मिळवण्याच्या स्थितीत आहे, असा गोल्डमन सॅक्सचा विश्वास आहे.

छोटा पॅकेट बडा धमका! या स्वस्तातील शेअरने गुंतवणूकदार मालामाल, 1 लाख गुंतवले असते तर आज…
शेअर बाजारात पडझड
बुधवारच्या व्यवहार सत्रात देशांतर्गत शेअर बाजारात चौफेर विक्री दिसून येत असून रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या प्रचंड घसरणीमुळे लाल रंगाने शेअर बाजारावर वर्चस्व गाजवले. आज सेन्सेक्स ८०० हून अधिक अंक घसरून ६६ हजार ७२८ अंकांच्या नीचांकी पातळीवर आपटला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक आज जवळपास १.२५% घसरणीसह व्यवहार करत आहेत. आज, भारतीय शेअर बाजारातील कमजोर भावना, यूएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी घबराटमुळे विक्रीची परिस्थिती दिसत आहे.

Novak Djokovic is the best in history, says Rafael Nadal | Tennis News

0

In 2022, Rafael Nadal secured his most recent Grand Slam victory at the French Open. However, with Novak Djokovic surpassing his remarkable Grand Slam record in men’s tennis, Nadal acknowledged that the Serbian has emerged as the greatest player in tennis history.
Djokovic’s latest triumph at the US Open, where he claimed his third Grand Slam title of the year, elevated his total to 24 Grand Slam titles, placing him two ahead of Nadal’s impressive count.

“I believe that numbers are numbers and statistics are statistics. In that sense, I think he (Djokovic) has better numbers than mine and that is indisputable,” Nadal said in an interview with AS published on Wednesday.

“This is the truth. The rest are tastes, inspiration, sensations that one or the other may transmit to you, that you may like one or the other more,” the Spaniard said.
“I think that with respect to titles, Djokovic is the best in history and there is nothing to discuss about that.”
Despite grappling with persistent injury concerns in recent years, including a troublesome foot problem that led to his absence from the 2021 US Open, Nadal is determined not to let these challenges serve as excuses for his performance.
“As always, everyone can see the story as they wish, saying that I suffered many injuries. Bad luck for me or bad luck that I had my body this way,” he said.

Novak Djokovic

“He has had another one and in some ways that is also part of the sport. I congratulate him for everything he is achieving and it doesn’t cause me any kind of frustration.”
The 37-year-old also spoke about fellow Spaniard, the new kid on the block Carlos Alcaraz, winner of this year’s Wimbledon.
“He has been the world number one until recently. Although he’s very young right now, practically the only rival I see for him is Djokovic,” Nadal added.
Despite losing his record of Grand Slam titles to current world number one Djokovic, Nadal is more than happy with what he has achieved in his career to date.
“I said it when I was the one with the most Slams, I said it when we were tied and I say it now that I am behind. I am not going to be the one who tries, through a personal struggle, to want to be what I am not,” he said.
“What is, is, and what is not, is not. I say this, I am very satisfied with everything that I have done.”
(With Reuters inputs)

लुटारु बँकेत शिरले, मॅनेजरला भोसकले; रायगढमध्ये फिल्मी स्टाईल दरोडा, साडेपाच कोटी लंपास

0

रायगढ: ऍक्सिस बँकेत फिल्मी स्टाईलमध्ये दरोडा टाकण्यात आला. सात जणांनी सशस्त्र दरोडा टाकून बँकेतून ५ कोटी ६३ लाख रुपये लुटले. व्यवस्थापकासह अन्य कर्मचाऱ्यांना एका खोलीत बंद करुन आरोपींनी दरोडा टाकला. या दरम्यान लुटारुंनी बँकेच्या व्यवस्थापकाला चाकूनं भोसकलं. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोट्यवधींचा दरोडा पडल्याची माहिती मिळताच डीआयजी, एसपींसह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. छत्तीसगढच्या रायगढ जिल्ह्यात सकाळी ९ ते १० च्या दरम्यान ही घटना घडली.रायगढ शहरातील घरघोडा मार्गावर असलेल्या ऍक्सिस बँकेच्या शाखेत सकाळी पावणे नऊच्या सुमारास एक-एक करुन ७ जण आले. दुचाकीवरून आलेल्या लुटारुंचे चेहरे झाकलेले होते. त्यांनी धारदार शस्त्रांच्या आधारे आधी बँक कर्मचाऱ्यांना ओलिस ठेवलं. त्यानंतर व्यवस्थापकाला बंदुकीचा धाक दाखवला आणि त्याच्याकडून स्ट्राँग रुमची चावी घेतली. तिथे असलेले कोट्यवधी रुपये आणि दागिने लुटारुंनी ताब्यात घेतले. बँकेतून लुटलेले पैसे आणि दागिने एका बॅगेत टाकून ते बाहेर पडले. त्यानंतर वेगवेगळ्या मार्गांनी निघून गेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.पोलीस अधीक्षक सदानंद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० च्या सुमारास बँक कर्मचाऱ्यांनी दरोड्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथक बँकेत पोहोचलं. पोलिसांची पथकं लुटारुंचा शोध घेत आहेत. बँकेतून किती रक्कम चोरीला गेली त्याचा तपास सुरू आहे. लुटारुंची संख्या सात होती. त्यातील अनेकांकडे हत्यारं होती. सीसीटीव्हींच्या आधारे त्यांचा शोध सुरू आहे. त्यांना पकडण्यासाठी अनेक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे.लुटारुंनी फिल्मी स्टाईलनं बँकेवर दरोडा टाकला. हेल्मेट घालून ते बँकेच्या बाहेर पोहोचले. एका पाठोपाठ आत शिरले. त्यांनी सर्वात आधी बँक व्यवस्थापकाला ओलिस ठेवलं. त्याला चाकूनं भोसकलं. त्यानंतर बँकेतील कोट्यवधींची रोकड आणि दागिने घेऊन पोबारा केला. या दरोड्यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ माजली आहे.

Return to India, Sikh for Justice’s Gurpatwant Singh Pannun warns Hindus living in Canada | Amritsar News

0

AMRITSAR: New York-based secessionist Sikh leader Gurpatwant Singh Pannun has warned the Hindu community of Canada to leave the country and return to India while alleging that they were acting against the interests of the North American country.
Spewing venom against Indo-Canadian Hindus, general counsel of outlawed (in India) Sikh body, Sikh for Justice (SFJ) Gurpatwant Singh Pannun alleged that Indo-Hindus had unleashed a nefarious and aggressive campaign that was detrimental to Canadian interests especially after Canada suspended trade with India due to “interference in its internal affairs”.
While giving a call “Leave Canada – Go To India”, he further alleged “Indo-Hindus who work against the interests of Canada have effectively repudiated their allegiance to Canada. They must go back to India, the country whose interests they protect and promote while reaping the economic benefits from Canada”.
He also claimed that Indo-Hindus living in Canada had celebrated the assassination of Khalistan Tiger Force chief Hardeep Singh Nijjar who was shot dead in the parking of a gurdwara in Surrey, Canada in the recent past, Pannun said, “Canada has no place for those Indo-Hindus who are siding with India in suppressing freedom of expression and in promoting violence against Pro Khalistan Sikhs”.
Designated as a terrorist by Union home ministry in 2020 under Unlawful Activities (Prevention) Act 1967, Pannun informed that SFJ would hold Khalistan Referendum-II on October 29, 2023, in Surrey, BC, Canada and also declared to hold “Shaheed Nijjar Kill India Referendum” on the question: “Is Indian High Commissioner Verma Responsible For The Assassination of Hardeep Singh Nijjar?”
In the recent past, the SFJ had held an unofficial Khalistan Referendum event at Guru Nanak Sikh Gurdwara in Surrey on September 10 which saw a poor turnout from the Sikh community.

Supriya Sule Criticize Ajit Pawar And Chandrakant Patil; अजित पवार, चंद्रकांत पाटलांवर नाव न घेता टीका, सुप्रिया सुळे लोकसभेत नेमकं काय म्हणाल्या?

0

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. देशातील सर्व वृत्तपत्रांनी महिला आरक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व सरकारांबद्दल लिहिलं आहे. याशिवाय प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर कॅनडात जे घडतंय त्यासंदर्भात बातम्या आहेत. त्यासंदर्भात विशेष अधिवेशनात चर्चा व्हायला हवी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.महाराष्ट्रात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण, मुस्लीम आरक्षण हे प्रश्न देखील महत्त्वाचे आहेत, त्यावर देखील चर्चा व्हावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. कांदा, दुष्काळ असे प्रश्न देखील महत्त्वाचे आहेत, असं त्यांनी सांगितलं.

लोकसभेत आज अमित शाह म्हणाले होते ककी महिलांच्या भल्यासाठी केवळ महिलांनीच बोलावं असं नाही, पुरुषही बोलू शकतातच आम्ही भाऊ म्हणून बोलू शकतो याचा संदर्भ देत सुप्रिया सुळेंनी पुढील टोला लगावला. “प्रत्येक घरात असे भाऊ असतातच असे नाही की जे बहिणीचं कल्याण बघतील. प्रत्येकाचं नशीब एवढं चांगलं नसतं”, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. महात्मा फुले यांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला. महिला धोरणाची सुरुवात राजीव गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसनं केली. माझे वडील शरद पवार यांनी ३३ टक्के महिला आरक्षण पंचायत राजमध्ये लागू ते महाराष्ट्र राज्य होतं, याचा अभिमान वाटतो असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
राजीव गांधींची आठवण, सरकारला धारदार प्रश्न, महिला आरक्षणावर सोनिया गांधींचे दमदार भाषण
भाजपच्या एकेकाळी प्रदेशाध्यक्ष असलेल्या नेत्यानं मला ऑन कॅमेऱ्यावर घरी जाऊन जेवण बनवण्यास सांगितलं. ही भाजपची प्रवृत्ती आहे. दुसऱ्या एका मंत्र्यानं माझ्याबद्दल ऑन कॅमेरा अपशब्द वापरले. त्यामुळं भाजपनं उत्तर दिली पाहिजेत. तुमचे मंत्री वैयक्तिक टिप्पणी लोकांमधून निवडून आलेल्या महिलेबद्दल बोलतात. मी त्याच्यावर प्रतिक्रिया देखील दिली नव्हती, ती द्यायची देखील गरज नव्हती, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची नवी जर्सी पाहिलीत का? वेगळ्याच अंदाजात झळकतोय तिरंगा; पाहा VIDEO

राज्यसभा आणि विधानपरिषदेत आरक्षण का नाही?

जनगणना आणि मतदारसंघ फेररचना झाल्यानंतर हे आरक्षण लागू होणार आहे तर संसदेच्या विशेष अधिवेशनाची गडबड का करण्यात आली. या दोन्ही गोष्टी कधी होतील माहिती नाही तर आरक्षण कधी लागू होणार असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. महात्मा गांधी यांनी क्रिप्स मिशनसाठी वापरलेल्या शब्दांचा दाखला दिला. महात्मा गांधी क्रिप्स मिशनबद्दल म्हणाले होते की तो बुडत्या बँकेचा पुढच्या तारखेचा चेक आहे. तुमच्याकडे ३०३ खासदार आहेत तर राज्यसभा आणि विधानपरिषदेत आरक्षण का देत नाही असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी केला. एससी, एसटी आणि ओबीसी महिलांसाठी आरक्षण देखील द्यावं, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

Maharashtra Rain News : राज्यात आज पावसाचं सावट; मुंबई, पुण्यासह या भागांना हवामान खात्याचा इशारा

PPF Calculator How to Become a Rich With Public Provident Fund Investment; ना पैसा बुडणार, ना टॅक्स लागणार; तुम्हीपण होऊ शकता कोट्याधीश, पण ‘इतकी’ करावी लागेल गुंतवणूक

0

नवी दिल्ली : दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योजना शोधात असाल ज्यामध्ये कमी जोखीम आणि उच्च परतावा मिळेल तर, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. जोखीम मुक्त आणि अधिक व्याज देणारी योजना शोधत असलेल्या सामान्य पगारदार व्यक्तीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरू शकतो. PPF ही भारतातील दीर्घकालीन बचत योजना असून सध्या या योजनेत गुंतवणूकीवर ` एप्रिल २०२३ पासून ७.१% व्याजदराचा लाभ मिळत आहे.

तुम्ही कोणतीही बँक किंवा कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये शाखेत जाऊन PPF खाते सुरू करू शकता. PPF खात्यात वर्षभरात किमान ५०० रुपयांची गुंतवणूक करावी लागते आणि असे न कल्यास पीपीएफ खाते निष्क्रिय होऊ शकते. याशिवाय तुम्ही एका वर्षात PPF खात्यात १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाही आणि PPF खात्याचा मॅच्युरिटी कालवडी १५ वर्ष आहे.

घरात बसलेल्या गृहिणींसाठी गुंतवणुकीचे बेस्ट ऑप्शन्स, फक्त ५०० रुपयांपासून सुरुवात बनवेल श्रीमंत
PPF खाते तुम्हाला बनवेल करोडपती
जर तुम्ही पारंपरिक गुंतवणूक करण्याचा मार्ग अवलंबला तर तुम्हाला कोट्याधीश होण्यासाठी दीर्घकालावधी लागेल, परंतु पार्सल फायनान्सच्या तज्ज्ञांनुसार PPF गुंतवणुकीत चक्रवाढीच्या जोरावर तुम्ही सहज कोटी रुपये जमा करू शकता. १५ वर्षांनी तुमचे PPF खाते मॅच्युअर झाल्यावर तुम्ही त्याचा कालावधी आणखी ५-५ वर्षांनी वाढवू शकता. जेव्हा-जेव्हा तुम्ही PPF खात्याचा कालावधी वाढवता तेव्हा तुम्ही गुंतवणुकीच्या पर्यायाने वाढवा जेणेकरून तुम्हाला त्यावर दुहेरी लाभ मिळेल. जसे, PPF मॅच्युरिटी रक्कम आणि नवीन गुंतवणूक या दोन्हीवर व्याज दिले जाईल. याद्वारे, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त फायदा मिळेल.

करोडपती शेअर ओळखणे आता सोपे, एक फॉर्म्युला देऊ शकतो 100 टक्के रिटर्न, व्हाल मालामाल
PPF कॅल्क्युलेटर
जर एखाद्या गुंतवणूकदाराने १५ वर्षाच्या मॅच्युरिटीनंतर पीपीएफ खाते प्रत्येकी पाच वर्षांसाठी दोनदा वाढवले, तर २५ वर्षांत तो चांगली रक्कम कमवू शकतो आणि कोट्याधीश होऊ शकतो. असं कसं ते आपण उदाहरणाने समजून घेऊया. जर एखाद्या PPF गुंतवणूकदाराने एका वर्षात १.५ लाख रुपये जमा केले तर – ते मासिक हप्त्यांच्या स्वरूपात देखील जमा केले जाऊ शकतात जसे की प्रत्येक महिन्याला रुपये ८,३३३.३ रुपये – यानुसार तुमच्या २५ वर्षांच्या PPF गुंतवणुकीची मॅच्युरिटीवर तुम्हाला एक कोटी तीन लाख ८ हजार ०१५ किंवा रुपये १.०३ कोटी रुपये मिळतील.

निवृत्तीनंतरची तरतूद कशी करावी?

लक्षात घ्यात घ्यायचे की तुम्ही गुंतवलेली एकूण ३७ लाख ५० हजार रुपय आहे आणि सध्याच्या ७.१०% वार्षिक व्याजदरानुसार तुम्हाला ६५ लाख ५८ हजार ०१५ रुपये व्याजाच्या रूपात मिळतील.

PPF गुंतवणुकीवर आयकर नियम काय सांगतो
पीपीफे गुंतवणुकीवर तुम्हाला आयकर कायद्यांतर्गत EEE टॅक्स बेनिफिट मिळते, ज्यामध्ये तुम्हाला वार्षिक १.५ लाख रुपयांच्या पीपीएफ गुंतवणुकीवर फक्त कर सूटच मिळत नाही, तर वार्षिक गुंतवणुकीव्यतिरिक्त पीपीएफची मॅच्युरिटी रक्कम देखील करमुक्त आहे. अशाप्रकारे पीपीफे खात्यात गुंतवणुकीवर तिहेरी लाभ मिळतो ज्याला एग्जेम्प्ट-एग्जेम्प्ट-एग्जेम्प्ट लाभ म्हणतात.

Bigg Boss fame Sapna Choudhary visits the new Parliament on the first day; shares a glimpse of it

0

The new Parliament opened its doors and Haryani entertainer Sapna Choudhary had the opportunity to visit on the first day.

Sapna’s visit to new Parliament

Sapna took to social media and posted several pictures from her visit. Sapna also wrote about her experience. She wrote, “It was the right time, this was the only time. Had the privilege of visiting India’s new parliament on the first day and @narendramodi Govt of India raised India’s head for women empowerment by bringing 33% reservation bill for women in parliament and assemblys.Welcoming this historic decision, I heartily thank respected Prime Minister Shri @narendramodi ji on behalf of all mothers and sisters.”
Here take a look at the pictures:

Sapna posed with several eminent personalities from all walks of life. She can be seen with Manoj Tiwari, Kangana Ranaut, Esha Gupta, Babita Phogat and others.
They attend a session as a distinguished woman invitee. This significant occasion comes on the heels of a momentous decision made by the Union Cabinet to approve the Women’s Reservation Bill, a groundbreaking piece of legislation designed to ensure the allocation of reserved seats for women in legislative bodies.

Talking about Sapna, she previously turned heads by walking the red carpet at the Cannes Film Festival. It was a big moment for the actress as it marked her debut on the international red carpet. She was recently in France to attend an award function. She shared a video of her getting ready.
Sapna is a popular Indian performer and entertainer who has gained immense fame in the world of music and dance, particularly in the Haryanvi music industry. She earned national recognition owing to her Haryanvi song ‘Teri Aankhya Ka Yo Kajal’, which went viral. She then took part in controversial reality show Bigg Boss 11.

Zerodha Co-Founder Nikhil Kamath Success Story How School Dropout Started Journey With a Call Centre Job;

0

मुंबई : झिरोधा ही देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म असून ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत याने (झिरोधा) अनेक मोठ्या ब्रोकरेज कंपन्यांना मागे टाकले आहे आणि दिवसेंदिवस त्यांच्या ग्राहकांची संख्या वाढत जात आहे. तंत्रज्ञानावर आधारित स्टॉक ब्रोकिंग कंपनी झिरोधाची सुरूवात २०१० मध्ये बेंगळूरूच्या कामत बंधू, नितीन आणि निखिल कामत यांनी केली होती. झिरोधा ही देशातील पहिली डिस्काउंट ब्रोकरेज फर्म आहे. शेअर मार्केटशी संबंधित लोकांना निखिल कामत आणि झिरोधा या दोन्ही नावांची माहिती असेलच.

निखिल कामत यांची गणना अशा मोजक्या लोकांमध्ये केली जाते ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने यश संपादन केले आणि प्रसिद्धी मिळवली. त्याचप्रमाणे त्यांची कंपनी, झिरोधा देखील सध्या सर्वात वेगाने वाढणारी स्टॉक ब्रोकिंग कंपनी आहे. मात्र, निखिल कामतचा जीवनप्रवास पाहिला, तर त्यांचा झिरोधामधून अब्जाधीश बनल्याने तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते.

अर्धवट शिक्षण, नोकरीही नाही, 23व्या वर्षी बनला अब्जावधींचा मालक, जगप्रसिद्ध कंपन्यांचाही ताबा
कॉल सेंटरमध्ये केली पहिली नोकरी
शिक्षण अर्धवट सोडून निखिलने १७ व्या वर्षांपासून काम करायला सुरुवात केली. त्यांनी पहिल्यांदा कॉल सेंटरमध्ये काम केले, जिथे त्यांना ८ हजार रुपये दरमहा पगार मिळायचा. तर आज त्यांची नेटवर्थ यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. निखिलच्या यशाची कहाणी शेअर मार्केट ट्रेडिंगपासून सुरू झाली.

कामत यांनी जेव्हा शेअर मार्केट ट्रेडिंग सुरू केले तेव्हा त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. मात्र, वर्षभरातच त्यांनी बाजाराची किंमत ओळखली आणि गांभीर्याने ट्रेडिंग सुरू केला. याचाच परिणाम असा झाला की आज त्यांचे नाव अब्जाधीशांमध्ये सामील झाले आहे.

Success Story: शाळा सोडून कॅल्क्युलेटर दुरुस्तीचं केलं काम, या मराठी माणसाने उभारले ५४.८ कोटींचे साम्राज्य
१४ व्या वर्षी विकला फोन
निखिल कामत १४ वर्षांचा असताना त्यांनी वापरलेले फोन विकायला सुरुवात केली, ज्यामुळे त्यांच्या शालेय अभ्यासावर परिणाम झाला. हा प्रकार त्यांच्या आईला कळताच तिने सर्व फोन फेकून दिले. अभ्यासाबाबत मुलाच्या निष्काळजी वृत्तीचा शाळा प्रशासनाला राग होता, त्यामुळे त्यांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली नाही. मात्र यानंतर कामत यांनी शाळा सोडली.

वडिलांच्या विश्वासाने जग जिंकलं

निखिल कामतच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या बचतीपैकी काही रक्कम दिली आणि व्यवस्थापित करण्यास सांगितले. इथूनच कामत बाजारात दाखल झाले. वडिलांचा आपल्या मुलांवर आंधळा विश्वास होता आणि याच विश्वासाने निखिलवर वडिलांनी बचत व्यवस्थितपणे सांभाळण्याची जबाबदारी टाकली. हळूहळू निखिलने मार्केटवर पकड मिळवायला सुरुवात केली आणि काही काळानंतर ते त्यांच्या व्यवस्थापकाला शेअर बाजारात पैसे गुंतवण्यास राजी करण्यात यशस्वी झाला. याचा फायदा मॅनेजरला झाल्यावर त्यांनी निखिलला मॅनेज करण्यासाठी इतर लोकांकडून पैसेही घेतले.

कोण आहे अजय गोयल? ग्रॅज्युएशन करताना सुचलेल्या कल्पनेने आज शेकडो लोकांना मिळवून देतायत नोकरी
झिरोधाची सुरूवात
निखिल कामत यांना त्यांच्या वडिलांनी भरपूर साथ दिली. कामतने आपल्या कॉल सेंटरच्या सहकाऱ्यांना त्यांच्या पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी पटवून दिले. अशा प्रकारे त्यांची स्टॉक ब्रोकिंगमधील कारकीर्द सुरू झाली तर, २०१० मध्ये झिरोधा लाँच करण्यात आले आणि २०२१ मध्ये निखिल कामत वयाच्या ३४ व्या वर्षी अब्जाधीश बनले. विशेष म्हणजे झिरोधाला कोणीही निधी दिला नाही आणि आजही कंपनीत कोणी बाहेरून पैसे गुंतवलेले नाहीत. असे असूनही आज झिरोधा हजारो कोटी रुपयांची कंपनी बनली आहे.

Ganesh Chaturthi at Ambanis’: Nita Ambani excitedly hugs Shah Rukh Khan while Deepika Padukone shares a sweet moment with AbRam – WATCH video | Hindi Movie News

0

The Ganesh Chaturthi celebration at the Ambanis’ was a star-studded event. The who’s who of the Bollywood fraternity made their presence felt at the do.
An unseen inside video from the Ganpati bash has now gone viral on social media and it is simply too sweet to miss!
Watch the video here:

In the clip, Nita Ambani is seen excitedly hugging Shah Rukh Khanas soon as he arrives at the venue.In another scene,Deepika Padukone, who made her presence felt at the event with her husband Ranveer Singh, was seen sharing a sweet moment with SRK‘s younger son AbRam as she fixed his hair. The video also had SRK, along with Suhana and Gauri, offering prayers at the feet of the elephant God. Shah Rukh was also given a saffron scarf to put around his neck that he gracefully accepted.

As soon as the video started doing the rounds on social media, likes and comments poured in from all sides. While one fan wrote, ‘Why Nita ji is so excited to see SRK…? She is hopping like a little fan girl’, another one added, ‘Look at the excitement of Nita Ambani to see SRK’.

Also present at the grand function were Aishwarya Rai with daughter Aaradhya, Madhuri Dixit and Dr Nene, Kiara Advani and Sidharth Malhotra, Rekha, Anil Kapoor, Deepika and Ranveer Singh, Janhvi Kapoor, Khushi Kapoor, Boney Kapoor, Sara Ali Khan, Ibrahim Ali Khan, Juhi Chawla, Genelia and Riteish Deshmukh and many others.
Earlier in the day, SRK extended Ganesh Chaturthi wishes to all. Taking to Instagram, he wrote, “Welcome home Ganpati Bappa Ji. Wishing you and your family a wonderful day honoring Lord Ganesha. May Lord Ganesha bless all of us with happiness, wisdom, good health and lots of Modak to eat!!!”
SRK is basking on the super success of his latest release, ‘Jawan’ which also stars Nayanthara and Vijay Sethupathi in lead roles. The film has been doing some record-breaking business at the box office.

Latest posts