Friday, June 9, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2566

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

37

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

40

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

32

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

29

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

32

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

31

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

35

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

265

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Cash-strapped Pakistan allocates Rs 1.8 trillion for defence in budget 2023-24

0

ISLAMABAD: Cash-strapped Pakistan on Friday hiked defence spending by 15.5 per cent and allocated over Rs 1.8 trillion, as the government unveiled a Rs 14.4 trillion budget for 2023-24 as it battled to fend off a looming default due to shrinking foreign reserves.
Finance minister Ishaq Dar, who presented the budget in the National Assembly, the lower house of parliament, said the government will target a growth rate of 3.5 per cent in the coming fiscal year.
“This budget should not be seen as an ‘election budget’ – it should be seen as a ‘responsible budget’,” Dar said as the political parties were getting ready for the next general elections scheduled for later this year, amidst political turmoil following the ouster Imran Khan as the prime minister in April last year.
Dar presented the budget in the National Assembly, the lower house of parliament, which is being deemed as the last budget of the government before the general elections later this year.
He said that a sum of Rs 1,804 billion has been proposed for defence, which is higher than Rs 1.523 billion allocated last year. The defence expenditure is 15.5 per cent higher than last year, making up about 1.7 per cent of the Gross Domestic Product (GDP).
The defence sector expenses are the second biggest component of the annual expenditure after the debt payments, which for the next year would be Rs 7,303 billion and is the biggest single expense of the country.
The minister declared a 3.5 per cent GDP growth target for the next year, which is a moderate target.
“This budget should be treated as a development-oriented budget instead of an election budget,” he said.
He said that the inflation target for the next fiscal year would be 21 per cent while the budget deficit would be 6.54 per cent of the GDP. He said that the export target would be Rs 30 billion and the target of remittances would be Rs 33 billion.
The minister said that the tax collection target would be Rs 9,200 billion, out of which Rs 5,276 billion would be provided to the provinces under an already agreed formula.
He said the non-tax revenue target of the government would be Rs 2,963 billion and with this, the net income of the federal government would be Rs 6,887 billion. He said the net expenditure would be Rs 14,460 billion and the deficit of Rs 7,573 billion would be bridged through external financing.
He said the Rs 714 billion would be spent on civil administration and another Rs 761 billion for a pension of retired civil and defence employees. The government also decided to set up a pension fund to meet the increasing pension expenses.
The government also decided to provide a historic Rs 1,150 billion Public Sector Development Program (PSDP) and the provincial volume of the development budget will be Rs 1,569 billion, taking the net volume of the development spending to over Rs 2,700 billion.
He said the government decided to allocate Rs 2,200 billion for agri loans and Rs 30 billion for the solarisation of water pumps. He also announced other measures to increase the per-acre yield of various crops.
The minister also unveiled several steps to increase IT exports and enable freelancers to boost the IT sector. He also declared that the IT sector will be treated as a Small and Medium size industry and will get access to better tax regimes.
He also offered incentives for overseas Pakistanis to send more money to the country as the government set a USD 33 billion target for foreign remittances.
The government also announced major relief for government employees by increasing the 30-35 per cent increase in salaries.
Earlier, he lashed out at the previous government of Khan for “laying economic landmines” for the next government by destroying the economy of the country.
“The former Pakistan Tehreek-e-Insaf government is responsible for the current difficulties faced by the common people,” he said.
The new budget comes as the chances for revival of a stalled International Monetary Fund (IMF) are fading fast, as the USD 6.5 billion assistance package agreed in 2019 is set to end on June 30. The fund has insisted that the government should meet tough conditions before releasing USD 1.1 billion.
There is growing consensus among the experts that without a revival of the IMF programme or a new bailout package in the next fiscal year, Pakistan will find it almost impossible to ward off default.
Prime Minister Shehbaz Sharif is still hopeful that the donor will release the expected tranche of the existing loan and enable the country to get access to different multilateral and bilateral loans.
The economic situation has never been so grim in a country which since independence has thrice seen military coups and the ouster of elected governments.
Cash-strapped Pakistan’s economy has been in a free fall mode for the last many years, bringing untold pressure on the poor masses in the form of unchecked inflation, making it almost impossible for a vast number of people to make ends meet. Their woes increased manyfold after last year’s catastrophic floods that killed more than 1,700 people and caused massive economic losses.

Woman Found Her Husband Is Transgender After Marriage No Honeymoon Happened Uttar Pradesh; मधुचंद्राच्या रात्री पती खोलीबाहेर झोपला, १५ दिवसांनी म्हणाला- मी त्या लायक नाही

0

लखनऊ: मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. वरपक्ष गाजावाजा करत नव्या नवरीला घरी घेऊन आले. पण, लग्नाच्या पहिल्याच रात्री या नवरीला असं काही कळालं की तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मधुचंद्राच्या रात्री नव्या नवरीला कळालं की ज्याच्यासोबत तिचं लग्न झालं आहे तो तृतीयपंथी आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकचं नाही तर सासूने भासऱ्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्यास सांगितल्याचा आरोपही नवरीने केला आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून तपास सुरु आहे.

एखाद्या सिरिअलच्या कथेसारखी वाटणारी ही कहाणी एका तरुणीच्या आयुष्यात घडली आहे. हरदोई शहरात राहणाऱ्या या तरुणीने आपल्या सासरच्यांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. गेल्या १० फेब्रुवारीला तिचा विवाह शाहजहांपूर येथील एका तरुणाशी झाला होता.

१२ वीत ९९ टक्के, एक कप चहा अन् तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, दिशाची हृदयद्रावक कहाणी
‘नवरा बहाणा करून खोलीबाहेर झोपला’

वधूपक्षाने लग्नात त्यांच्या ऐपतीनुसार भेटवस्तूही दिल्या होत्या. लग्न ठरण्यापूर्वी त्यांना सांगण्यात आले की, वर आणि त्याचा भाऊ दोघेही इंजिनिअर आहेत. लग्न झाल्यानंतर जेव्हा ती सासरी पोहोचली तेव्हा मधुचंद्राच्या रात्री तिचा पती बहाणा करुन खोलीबाहेर झोपला. बरेच दिवस तो असं करत राहिला. याबाबत चौकशी केली असता तो तृतीयपंथी असल्याचं समोर आलं. ही गोष्ट लपवून त्याच्या आईने हे लग्न लावून दिले होते.

‘मी त्याला स्पर्श केला आणि तो म्हणाला…’

तरुणीने सांगितलं की, “मी १५ दिवस माझ्या सासरच्या घरी राहिले. नवरा तृतीयपंथी आहे हे कळल्यावर मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी त्याला स्पर्श केला तेव्हा तो म्हणाला की मी त्या लायक नाही”. त्यानंतर या संदर्भात तिने सासूकडे तक्रार केली. तेव्हा सासूने तिला भासऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितल्याचा आरोप मुलीचा आहे. तसेच, या साऱ्या प्रकारानंतर सासू पती आणि भासरा आणि भावजयसोबत खोलीत निघून गेली.

योगींची दहशत, एन्काऊंटरने थरकाप, कुख्यात गुंड अतिक अहमदही थरथरायला लागलाय

या संपूर्ण प्रकरणामध्ये हरदोईचे एएसपी दुर्गेश कुमार सिंह यांनी सांगितले की, महिलेने पती, सासू, सासरा, भासरा, भावजय यांच्यावर छळ आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. यासंदर्भात एक अर्ज देण्यात आला असून, त्याची चौकशी सुरू आहे. जे काही तथ्य समोर येईल त्या आधारे कारवाई केली जाईल.

वडिलांच्या तीन अटी अन् पाठवणीवेळी लेकीचं लग्न मोडलं, पहिली अट वाचून डोक्याला हात माराल

Shivsena MP Shrikant Shinde hits back at BJP over Kalyan Loksabha Seat; आव्हानं देऊ नका, मी खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार, श्रीकांत शिंदेंचं भाजपला प्रत्युत्तर

0

ठाणे : मी खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे; अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपला इशारा दिला आहे. कल्याण लोकसभा कुणाची? या मुद्द्यावरुन भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतला वाद पेटल्याचं चित्र आहे.

मी ही स्टेटमेंट ऐकले, मीही पाहिलं सोशल मीडियावर, मलाही वाटतं की वरिष्ठ पातळीवर जो उमेदवार योग्य असेल, त्याला उमेदवारी मिळेल. मला एवढंच सांगावंसं वाटतं, की ही युती वेगळ्या विचारांनी झालेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या विचारांनी युती केली आणि महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं आहे. मात्र सिनीअर पीआयवर कारवाई होत नाही यासारख्या क्षुल्लक कारणावरुन हे ठराव करतात, की सेनेला सपोर्ट करायचा, कल्याण लोकसभेचा उमेदवार आम्हीच ठरवू, यासारखी आव्हानं विचारपूर्वक केली पाहिजेत, असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.

आम्हाला आव्हानं देण्याची कामं करु नका, कारण शिंदेंनी दहा महिन्यापूर्वी जे केलं, त्याचा विचार केला पाहिजे. त्यांनी हे पाऊल उचललं नसतं, तर त्याचे काय परिणाम झाले असते, याचा विचार केला पाहिजे, गेल्या नऊ वर्षात युतीमध्ये मी दोन्ही कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम करतोय, उल्हासनगरमध्ये ५५ कोटींचा निधी भाजप नगरसेवकांना दिला, हे चांगलं काम सुरु असताना कोणीही युतीत मिठाचा खडा टाकण्याचं काम करु नये. युतीसाठी काम करावं, २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी काम करावं, कुठलाही स्वार्थ मनात ठेवू नये, असं आवाहन श्रीकांत शिंदे यांनी केलं.

Thane News: कल्याणमध्ये आम्ही सांगू तोच उमेदवार, भाजपने श्रीकांत शिंदेंविरोधात दंड थोपटले, राजकारण तापलं

मला कुठलाच स्वार्थ नाही, मला जर उद्या कोणी सांगितलं की कल्याण लोकसभेचा राजीनामा दे, तर मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि पूर्णपणे पक्ष आणि युतीचं काम करायला तयार आहे. मला उद्या पक्षनेतृत्व किंवा तुम्ही सांगितलं, की तुम्हाला कल्याण लोकसभेसाठी चांगला उमेदवार मिळत आहे, तर तुमच्याप्रमाणेच मीही त्याला निवडून आणण्यासाठी काम करेन. आमचा उद्देश हाच आहे, की २०२४ मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

राम शिंदेंच्या आरोपांवर राधाकृष्ण विखे पाटलांनी पहिल्यांदाच मौन सोडलं, तो विषय…

काय आहे प्रकरण?

आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार निवडण्यात यावा आणि भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेले मानपाडा पोलीस ठाण्याचे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना निलंबित केले जात नाही, तोपर्यंत शिवसेनेला (शिंदे गट) कोणतेही सहकार्य न करण्याच भाजपने ठरवले असून त्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार कल्याण पूर्वेतील भाजपच्या विशेष मंथन बैठकीत करण्यात आला.

Money News Man Became Rich Won 2.5 Crore Rupees Lottery By Sudden Decision; एक निर्णय अन् झाला कोट्यधीश, सुट्ट्या पैशांनी चमत्कार घडवून आणला

0

न्यूयॉर्क: कोणाचं नशीब कधी चमकेल हे कोणीही सांगू शकत नाही. अनेकजण आयुष्यभर मेहनत करतात, तरी ते हवा तेवढा पैसा कमवू शकत नाहीत. तर काहींना अचानक जॅकपॉट लागतो. असंच काहीसं अमेरिकेती या व्यक्तीसोबत घडलं आहे. ज्याने अनवधानाने घेतलेल्या एका निर्णयाने त्याला करोडपती बनवलं. या व्यक्तीने अडीच कोटींची लॉटरी जिंकली आहे. त्याला ही लॉटरी कशी लागली याचा किस्सा त्याहून रंजक आहे.

अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने सुट्ट्या पैशांमुळे ही लॉटरी जिंकली आहे. ही व्यक्ती काही सामान घेण्यासाठी एका दुकानात गेला होता. तिथे दुकानदाराने त्याला १० डॉलर्स सुटे दिले. या पैशातून त्याने लॉटरीची काही तिकिटं विकत घेतली आणि निकाल आल्यावर त्याला सुखद आश्चर्याचा धक्का बसला.

१२ वीत ९९ टक्के, एक कप चहा अन् तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, दिशाची हृदयद्रावक कहाणी
दक्षिण कॅरोलिना एज्युकेशन लॉटरी अधिकार्‍यांशी बोलताना त्या व्यक्तीने सांगितले की त्याने चार्ल्सटनमधील कमिंग स्ट्रीटवरील कॉलेज कॉर्नर स्टोअरमध्ये काही वस्तू खरेदी केल्या होत्या आणि दुकानदाराने त्याला १० डॉलर्स सुटे दिले. त्या व्यक्तीने सांगितले की, त्याने या पैशातून मल्टीप्लायर सर्ज स्क्रॅच ऑफ लॉटरीची काही तिकिटं खरेदी केली.

वडिलांच्या तीन अटी अन् पाठवणीवेळी लेकीचं लग्न मोडलं, पहिली अट वाचून डोक्याला हात माराल
तो म्हणाला की हा अचानक घेतलेला निर्णय होता आणि स्टोअरमध्ये जाण्यापूर्वी तिकीट खरेदी करण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता. मात्र, अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे त्या व्यक्तीचे आयुष्यच बदलून गेले.

डिझेल भरायला पैसे नव्हते, रुग्णवाहिका तब्बल एक तास पंपावर अडकली; गर्भवती महिलेला वेदना असह्य

त्याला ३ लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे २.५ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. त्याने सांगितले की, ‘मी कामावर पोहोचलो आणि तपासले तेव्हा मला ३ लाख डॉलरची लॉटरी जिंकल्याचं कळालं. मी एवढी मोठी रक्कम जिंकली यावर माझा अजिबात विश्वास बसत नव्हता. एवढ्या मोठ्या रकमेचे काय करणार असे विचारले असता तो म्हणाला, ‘मला हे पैसे खर्च करण्याची घाई नाही. हे सर्व पैसे मी बँकेत ठेवेन आणि नंतर या पैशाचं काय करायचे ते ठरवेन.

Ahmednagar Shrigonda Labour Daughter Priyanka Kamble Sub Inspector Of Police; मजुराची मुलगी दोनच महिन्यात थेट पोलीस उपनिरीक्षक, वाचा प्रियंका कांबळेंचा प्रवास

0

प्रसाद शिंदे, अहमदनगर : पोरीनं स्पर्धा परीक्षा दिली होती, पण निकाल लागत नव्हता. आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याने, तिला त्यांचे दु:ख पाहवत नव्हते. पोलीस भरतीची माहिती मिळाली आणि स्वत:च्या कष्टाच्या जिवावर ती पोलीस झाली. पण दोनच महिन्यात एमपीएससीचा निकाल लागला आणि त्यात पास होऊन ती थेट पोलीस उपनिरीक्षक बनली.

श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे या छोट्याशा गावातील मजुराच्या मुलीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलं. आधी पुणे शहर पोलिसपदी निवड झाली होती. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षपदी नियुक्ती झाली. प्रियंका पंडित कांबळे असं या मुलीचं नाव आहे. येळपणे या छोट्याशा गावातील रहिवासी असलेले आणि मोलमजुरी करणारे पंडित गणपत कांबळे हे अल्पशिक्षित असून, घरची थोडी शेती पाहून मोलमजुरी करतात. पती, पत्नी व एक मुलगी, एक मुलगा असा त्यांचा सुखी परिवार आहे.

मुंबई काँग्रेसमध्ये मोठे बदल; भाई जगतापांची उचलबांगडी, अध्यक्षपदी वर्षा गायकवाडांची नियुक्ती
शिक्षण सुरू असताना प्रियांका कांबळे यांचं लहानणापासूनच पोलीस खात्यात अधिकारी व्हायचं स्वप्न होतं. येळपणे येथून त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर सी.टी बोरा महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. पोलीस खात्यात वरिष्ठ अधिकारी व्हायचं स्वप्न असल्याने मेहनत घेऊन रात्रंदिवस अभ्यास केला.

दोन वर्षांपासून जिद्दीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली. यात २०२३ मध्ये यश मिळाले. पोलीस भरतीत यशस्वी झाल्यानंतरही त्यांनी आपले प्रयत्न न थांबवता अभ्यास सुरुच ठेवला. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन अखेर पोलीस उपनिरीक्षकपदी त्यांची निवड झाली.

आई-वडील मोलमजुरी करत असलेल्या परिस्थितीची जाणीव ठेवून प्रशासकीय सेवेत नोकरी करण्याची ध्येय ठेवलं. स्वयंशिस्त आणि समर्पणाची भावना मनात ठेवा. मेहनत, चिकाटी असणे आवश्यक आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अशक्य काही नाही.

वॉर्नरला बाद केल्यावर कोहलीच्या एका कृतीने चाहतेही घायाळ, Video मध्ये पाहा नेमकं काय घडलं

Trump-appointed judge who issued rulings favourable to him assigned to oversee criminal case

0

MIAMI: The historic federal criminal case against former president Donald Trump has been initially assigned to a judge he appointed who faced criticism over her decision to grant the Republican’s request for an independent arbiter to review documents obtained during an FBI search of his Florida estate.
A person familiar with the matter says the case has been assigned to Judge Aileen Cannon, a former federal prosecutor who was nominated to the bench by Trump in 2020 and sits in Fort Pierce.
The move seems a rare bit of good news for Trump given rulings last year she issued in his favour and in opposition to the Justice Department.
Cannon’s profile was thrust into the spotlight when she issued what many legal experts saw as an extraordinary decision to approve a so-called special master to review the documents seized by the FBI.
Some experts said the judge gave undue deference to the former president and and unnecessarily put on hold certain investigative work by the Justice Department.
As part of that case, Cannon temporarily barred federal agents and prosecutors from reviewing a batch of classified documents seized during the search.
Her order was ultimately thrown out by a federal appeals court, which found she overstepped.
The federal appeals court ended the independent review of documents.

Youth killed in Nagpur; पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या

0

नागपूर: राज्यात हत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानकावर रात्री उशिरा एका व्यक्तीने आपल्याच साथीदाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचे समोर आले आहे. ही घटना फलाट क्रमांक ५ वर पहाटे २.४० च्या सुमारास घडली. जितेंद्र उर्फ टोपी असे मृताचे नाव असून तो छत्तीसगडचा रहिवासी आहे. लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी दिनसागर उर्फ दिनेश धोंडिबा सदाफुले याला अटक केली.
…म्हणून सरस्वती वैद्यला प्राण गमवावे लागले, नीलम गोऱ्हेंनी मांडला महत्त्वाचा मुद्दा

गुरुवारी मध्यरात्री स्टेशन परिसरात गस्त घालणाऱ्या जीआरपी पोलिसांच्या पथकाला फलाट क्रमांकावर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसला. तात्काळ रेल्वे रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर, सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यानंतर आरोपी घटना घडवून आणताना दिसला. जो प्लॅटफॉर्मच्या आवारातच सापडला आणि त्याला अटक करण्यात आली. मयत आणि आरोपी दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असून कापूस मार्केटमध्ये हमालीचे काम करतात.

आरोपीसोबत पांढऱ्या गाडीतून भेटायला यायची; मीरा रोड हत्याकांडमधील मृत सरस्वतीबद्दल धक्कादायक माहिती समोर

चौकशीत आरोपीने सांगितले की, रात्री १० वाजण्याच्या सुमारास दोघांनी एकत्र बसून दारू प्यायली. त्यादरम्यान मयत तरुणाने आरोपीला त्याच्या आई आणि बहिणीला शिवीगाळ केली. याचा राग आरोपीच्या मनात होता. या घटनेनंतर जितेंद्र इटारसी टोकाला जाऊन प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर झोपला, त्यानंतर रात्री २.४० च्या सुमारास आरोपीने २३ किलो वजनाचा दगड उचलला. त्यानंतर त्याच्या डोक्यावर तो दरड घातला. खून करून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आले आहे.

Mohammed Siraj breathes fire, brings Marnus Labuschagne down on his knees | Cricket News

0

NEW DELHI: Star Indian fast bowler Mohammed Siraj, who picked up a four-wicket haul in the first innings, is on a roll as he brought down Australian batter Marnus Labuschagne down on his knees with his sheer pace during the World Test Championship (WTC) final at The Oval in London on Friday.
After getting rid of opener David Warner (1) early, Siraj – who was breathing fire – continued banging fast ones and first hit Labuschagne on his finger, leaving him bruised in the 10th over of Australia‘s second innings. But what followed up on the next delivery was unthinkable.
Siraj unleashed a faster one which jagged back in late and burst past the inside edge, striking Labuschagne high on the body around the thigh region and forcing him down onto the pitch.

Marnus Labuschagne

(Photo by Justin Setterfield/Getty Images)
Incidentally, Siraj also put an end to Labuschagne’s power nap by dismissing Warner early in the innings as he was having a sound sleep which ended abruptly to get onto the field.

Marnus

(Twitter Photo)
Earlier, Ajinkya Rahane (89) and Shardul Thakur (51) kept India in the game with a rearguard 109-run stand but Australia still managed to take a massive 173-run lead on the third day of the WTC final.

2

Having reached 260 for six at lunch, India could only 36 runs in the afternoon session to end with 296 all out in 69.4 overs.

Akash Ambani Shloka Mehta baby girl name revealed Mukesh Ambani Granddaughter Named as Veda Akash Ambani; मुकेश अंबानींच्या नातीचं बारसं, लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या चिमुकलीचं गोड नाव वाचा

0

मुंबई : अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नातीचे नामकरण करण्यात आले आहे. अंबानींचा मोठा मुलगा आकाश आणि सूनबाई श्लोका मेहता-अंबानी यांना बुधवारी कन्यारत्न झाले. लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या चिमुकलीचे बारसे करण्यात आले आहे.

आकाश आणि श्लोका यांनी आपल्या लेकीचे ‘वेदा आकाश अंबानी’ असे सुंदर नामकरण केले आहे, अशी माहिती विरल भयानी यांनी दिली आहे. वेदा या नावाचे मूळ संस्कृतमध्ये आहे. याचा अर्थ ज्ञान असा होतो.

नावाचा सुंदर अर्थ

वेद हे प्राचीन भारतीय शास्त्रातील पवित्र लिखित ग्रंथ आहेत. ते संस्कृत साहित्यातील सर्वात जुना प्रकार मानले जातात. देवाच्या मार्गदर्शनाखाली विद्वानांनी वेद लिहिल्याचे हिंदू पुराणात मानले जाते.

Tata Group: टाटांची नेक्स्ट-जेन, कोण आहे माया टाटा? ५६००० कोटींची संपत्ती असलेल्या महिलेशी आहे खास नाते
डिसेंबर २०२० मध्ये श्लोका आणि आकाश यांच्या मोठ्या मुलाचा जन्म झाला. त्यांनी बाळाचे पृथ्वी असे नामकरण केले. तर अडीच वर्षांनी त्यांच्या घरात पुन्हा एकदा किलबिलाट झाला.

मुकेश अंबानी कुटुंबीयांसह श्रीसिद्धीविनायकाच्या चरणी

वेदाच्या आगमनामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी तिसऱ्यांदा आजी-आजोबा झाले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा आणि जावई आनंद पिरामल यांच्या पोटी कृष्णा आणि आदिया या जुळ्या बाळांचा जन्म झाला. त्यामुळे अंबानींना आता चार नातवंडं आहेत.

पतीचे निधन, मुलांमध्ये दुरावा, ‘या’ महिलेने मिटवला वाद; अंबानींच्या घरातील ‘मेन लेडी’
दरम्यान, एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट लवकरच मुकेश यांचा धाकटा मुलगा अनंतची पत्नी होणार आहे. त्यामुळे अंबानी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

Rs 5,551-crore FEMA violation: ED issues show-cause notices to Xiaomi, 2 senior executives, 3 foreign banks | India News

0

NEW DELHI: The Enforcement Directorate (ED) on Friday said it has issued show-cause notices to Chinese mobile manufacturer Xiaomi, its chief financial officer and director Sameer Rao, former MD Manu Jain and three foreign banks for alleged foreign exchange violation of more than Rs 5,551 crore.
The adjudicating authority under the Foreign Exchange Management Act has issued show-cause notices to Xiaomi Technology India Private Limited, the two executives, CITI Bank, HSBC Bank and Deutsche Bank AG, the agency said in a statement.
The federal probe agency had seized Rs 5,551.27 crore worth of funds of Xiaomi Technology India Private Limited lying in its bank accounts under the FEMA for “unauthorised” remittance of this amount in guise of royalty abroad.
“The competent authority, appointed under Section 37A of the FEMA, has confirmed the said seizure order.
“The authority while confirming the seizure held that ED is right in holding that foreign exchange equivalent to Rs 5,551.27 crore has been transferred out of India by Xiaomi India in an unauthorised manner and is held outside India on behalf of the group entity in contravention of section 4 of FEMA, 1999 and the same is liable to be seized in terms of provisions of Section 37A of the FEMA,” it said.
Under the FEMA, a show-cause notice is issued after the completion of the ED investigation and once it is settled, an accused is required to pay penalty.

Latest posts