Monday, May 29, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2527

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

26

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

28

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

21

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

20

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

20

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

19

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

23

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

257

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Shubman Gill, Shubman Gill : ३ शतके, ४ अर्धशतके आणि ३३ षटकार, तरीही शुभमन गिल विराटला मागे टाकू शकला नाही – ipl final 2023 shubman gill became 2nd highest scorer in ipl season after virat kohli

0

नवी दिल्ली : शुभमन गिलने IPL २०२३ च्या विजेतेपदाच्या सामन्यात गुजरात टायटन्सला पुन्हा एकदा दमदार सुरुवात करून दिली. चेन्नई सुपर किंग्जच्या स्टार गोलंदाजाने चौथ्या षटकात तुषार देशपांडेला हॅट्ट्रिक चौकार मारून झंझावाती खेळी केली आणि त्यानंतर दीपक चहर आणि तिक्ष्णा यांनाही लक्ष्य केले. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या गिलला रोखणे कठीण होत होते. माक्र धोनीचे कल्पक डोके चालले आणि पापण्या लवण्याच्या आत त्याला बाद केले.७व्या षटकात शुभमन गिल रवींद्र जडेजाचा बळी ठरला. मात्र, याचे संपूर्ण श्रेय एमएस धोनीला जाते. शेवटच्या चेंडूवर गिलचा शॉट चुकताच बेल्स उडाल्या. जडेजाने हातवारे करत विचारल्यावर धोनीने हसत खेळ संपवण्याच्या शैलीत मान हलवली. गिल या सामन्यात २० चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ३९ धावा करून बाद झाला. यासह या स्पर्धेत ९०० धावा करणारा तो दुसरा फलंदाज होण्यास मुकला.

धोनीने पॉवर प्लेनंतर भाकरी फिरवली आणि सातव्याच षटकात केला चेन्नईचा विजय पक्का
या आयपीएल हंगामात गिलने १७ सामन्यांमध्ये ८९० धावा केल्या. त्याने ५९.३३ च्या प्रभावी सरासरीने आणि १५७.८० च्या स्ट्राइक रेटने शानदार फलंदाजी केली, परंतु २० धावांनी ९०० धावा गमावल्या. त्याने ही धावा केली असती तर आयपीएलच्या एका मोसमात अशी कामगिरी करणारा तो विराट कोहलीनंतरचा दुसरा फलंदाज ठरला असता. तथापि, आता एका मोसमात सर्वाधिक धावा करण्यात विराट कोहली (२०१६ मध्ये RCBसाठी ९७३ धावा) नंतर तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

धोनीने IPL फायनलसाठी मैदानावर पाऊल ठेवताच रचला इतिहास, थालाने केला कोणीही न केलेला विक्रम
या यादीत जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर, डेव्हिड वॉर्नर चौथ्या क्रमांकावर आणि केन विल्यमसन पाचव्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीच्या यादीत नाव नोंदवायला गिल नक्कीच चुकला आहे, पण ऑरेंज कॅप आता त्याच्या नावावरच राहील, हे नक्की.

आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

> ९७३ धावा: विराट कोहली (RCB, ०१६)
> ८९० धावा: शुभमन गिल (GT, २०२३)
> ८६३ धावा: जोस बटलर (RR, २०२२)
> ८४८ धावा: डेव्हिड वॉर्नर (SRH, २०१६)
> ७३५ धावा: केन विल्यमसन (SRH, २०१८)

मैदानात येताच धोनीने टाकला मोठा डाव, हार्दिकही झाला चकीत, पाहा नेमकं घडलं तरी काय

Fahmaan Khan to be seen as lead in Ghum Hai Kisikey Pyaar Meiin, reports

0

Ghum Hai Kisikey Pyaar Meiin has been in news for its upcoming gen leap. The leap will introduce a new cast of the show as the lead trio Ayesha Singh, Neil Bhatt and Harshad Arora will mark an exit. Now, the latest reports suggest that Fahmaan Khan has been finalized to lead the show post the leap.
Fahmaan’s career trajectory has been extremely impressive. The actor got noticed by the audience in his crucial cameo in Mere Dad Ki Dulhan, the actor got his major break and unimaginable stardom with his entry in Imlie as Aryan Singh Rathore. The actor’s chemistry with Sumbul Touqeer is much loved by the fans and they often trend on social media.

His second major break was with Dharam Patnii, the actor not only starred under a major banner but also got recognized for his versatile acting and impressive talent. However, the show couldn’t impress with the TRP ratings and is set to wrap up. It is quite interesting to see that right before Fahmaan wraps as Ravi Randhawa, the actor already bagged yet another major project.
Ghum Hai Kisikey Pyaar Meiin has been a chartbuster show with its stunning ensemble. Fans have always showered love on their favourite duo Sai and Virat. The viewership hasn’t seen a dip since its beginning and maintained its stance with major twists and turns in the show. It will surely be interesting to see what would Fahmaan bring to the show apart from his stunning looks and impressive acting skills.
Fahmaan had recently spoken exclusively to ETimes TV about his show Dharam Patnii going off-air, he said, “Everything needs to come to an end at some point. It’s not necessary that a show should run for three, four, or five years. Everything comes to an end and I am glad it gave me what I wanted. I could do what I could do in the show. I could perform, and bring out Ravi’s emotions in the way I could. I got a chance to prove myself in another character. It is disheartening to leave Ravi and it is disheartening that I will not meet the other characters that are there in the show but I am ready to embrace, accept it and move on. It’s the same as I’ve done in the past.”

Delhi Crime Sakshi Murder Postmortem Report 16 Knife Wounds On Her Body; साक्षीच्या शवविच्छेदन अहवालात थरकाप उडवणारी माहिती

1

नवी दिल्ली: साक्षी हत्याकांड प्रकरणी आता तिचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक शवविच्छेदन अहवालात साक्षीच्या शरीरावर चाकूने वारंवार वार केल्याचं समोर आलं आहे. तिच्या शरीरावर चाकूच्या १६ जखमा आढळून आल्या आहेत. एवढंच नाही तर डोक्यावर जड वस्तूने वार केल्याचंही अहवालात समोर आलं असून तिचं डोकं फाटलं आहे. या घटनेच्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्येही आरोपी साहिल साक्षीला दगडासारख्या जड वस्तूने मारताना दिसत आहे.शवविच्छेदन अहवालामध्ये साक्षीच्या मानेवर चाकूच्या ६ आणि पोटावर १० जखमा आढळून आल्या आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांच्या सूत्रांचे म्हणणे आहे की ते संपूर्ण शवविच्छेदन अहवालाची वाट पाहतील.

दिल्ली पुन्हा हादरली! त्याने चाकू काढला अन् थेट डोक्यात २१ वार, मग दगड उचलला… साक्षी मर्डर केसची Inside Story
१६ वर्षीय साक्षी ही साहिलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, रविवारी दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर साक्षी तिची मैत्रिण नीतूच्या मुलाच्या वाढदिवसाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली असता साहिलने तिला रस्त्यात अडवले. याठिकाणी दोघांमध्ये काही वाद झाला, त्यानंतर साहिलने साक्षीवर चाकूने वार केले.

या घटनेच्या समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी साहिल साक्षीवर चाकूने वार करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. साक्षी मृत झाली याची खात्री पटल्यानंतरच साहिलने तेथून पळ काढला.

Sakshi Murder Case: साहिलचे साक्षीवर ४० वार, आई उन्मळून पडली, काळीज चिरणारा आक्रोश, दिल्लीच्या कानठळ्या बसल्या!
साक्षीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये शाहबाद डेअरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथूनही अटक केली आहे.

नवनिर्वाचित सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; भर चौकात आधी रेकी, काहीच मिनिटांत हल्ला

दिल्ली पोलिस उपायुक्त सुमन नलवणे यांनी सांगितले की, आरोपी साहिलला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक करण्यात आली आहे. तो मेकॅनिक आहे आणि एसी आणि रेफ्रिजरेटर सुधरवण्याचं काम करतो. याप्रकरणी पुढील तपास आणि चौकशी सुरू आहे. याप्रकरणातील आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांचा प्रयत्न राहणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

Exclusive – Dipika Kakar dismisses reports of quitting acting, says ‘people misunderstood my comments from my previous interview’

0

Dipika Kakar Ibrahim, who is all set to embrace motherhood and is expecting her first baby in July this year, was taken aback when news of her quitting acting started doing the rounds today (May 29). However, while talking exclusively to ETimes TV, the Sasural Simar Ka actress clarified that she has no plans to quit acting and is just on a break as she is enjoying this phase of her life.
Talking to ETimes TV, Dipika said, “I just came across this news of me quitting acting as a career. People misunderstood my comments from my previous interview that I’ve given up acting. So I would just like to clarify there is nothing like that. I have always craved to live a life of a housewife (mujhe humesha se housewife banana tha). Shoaib would go to office and I would make breakfast for him and take care of the house. But that doesn’t mean that I don’t want to work ever again. (laughs). Ho sakta hai I won’t work for next four-five years or I might soon get offered something very good and I might accept it also. Aisa bhi ho sakta hai that I might feel that I want to give my first four-five years to my kid. All this I can only say when I welcome my baby.”

1/7

Dipika Kakar recalls how she bought her first flat in instalments, hubby Shoaib Ibrahim shares an update on their new home, pregnancy and more

Show Captions

<p>Shoaib Ibrahim and Dipika Kakar are all excited to shift into their new home and welcome their little one. The couple gave an update on their 5 BHK apartment and also shared how Dipika bought her first flat.</p>

Dipika, who was last seen in Sasural Simar Ka season 2, in a brief role shared that she wants to enjoy the motherhood phase and wants to raise her child in her presence, “I’m saying this because I’m an old school person and I feel when a baby is born he/she needs their mother (initial years mein Maa ka saath hona zaruri hai). This is how we have seen kids being raised around us. When we would study our moms to wake up early and sit with us. I want to live these moments with my child and enjoy it. That is the phase I want to go through and experience it. When you say that this is the best phase that I’m enjoying right now, you are absolutely right. This life has been my dream,” she said.
The Kahaan Hum Kahaan Tum actress also stated during the conversation that she feels blessed that she is welcoming her child at the perfect time when she’s not occupied with work and can give her entire time to this new phase. She also praised all the working moms who look after their kids, manage their house and work simultaneously.

solapur news today, ४ मृतदेह पाहून लवंगीत रात्रीपासून पेटली नाही चूल, प्रत्येकजण रडला, गावावर कोसळला दु:खाचा डोंगर – due to the accidental death of four members of the same family in solapur the village is in mourning

0

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील राघवेंद्र सुभाष कांबळे (वय २५ वर्ष), जानू राघवेंद्र कांबळे (वय २३ वर्षे), राकेश राघवेंद्र कांबळे (वय ५ वर्षं), रश्मीका राघवेंद्र कांबळे (वय २ वर्ष) या चौघांचा कर्नाटकातील होस्पेट या ठिकाणी अपघातात मृत्यू झाला. राघवेंद्र कांबळे हा गेल्या अनेक वर्षांपासून बंगळुरू शहरात एका कंपनीत नोकरी करत होता. लवंगी गावातील यलम्मा देवीची यात्रा असते. त्यानिमित्ताने राघवेंद्र आपल्या मूळ गावी पत्नी व दोन मुलांना घेऊन आला होता. यलम्मा देवीची यात्रा संपन्न झाल्यानंतर राघवेंद्र व त्याच्या परिवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याबरोबर लवंगी गावातील ग्रामस्थांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे.सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चार मृतदेह पाहून गावातील प्रत्येक ग्रामस्थाच्या डोळ्यात पाणी आले होते. राघवेंद्र याचे आई वडील शेतमजूर असून मिळेल ते काम करतात. एकुलता एक मुलगा व व त्याचा संपूर्ण परिवार नाहीसा झाल्याने वृद्ध आई वडिलांची दातखिळी बसली आहे.

धक्कादायक! मुंबईहून आई-वडील मुलाला भेटण्यासाठी नाशिकला आले, दरवाजा उघडताच पायाखालची जमीनच सरकली
चार मृतदेह गावात आल्याने लवंगीत आज चूल पेटली नाही

राघवेंद्र कांबळे, त्याची पत्नी दोन चिमुकल्याचे मृतदेह सोमवारी सकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावात पोहोचले. अपघाताची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली होती. लवंगीतील ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. सोमवारी सकाळी २९ मे रोजी ८ वाजण्याच्या सुमारास चार मृतदेह गावात दाखल झाले. चारही मृतदेहांना पाहून प्रत्येक ग्रामस्थ रडत होता. तासाभरात मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यात आले. सोमवारी दिवसभर लवंगीत शोकाकूल वातावरण होते. एका ग्रामस्थाने दिलेल्या माहितीनुसार लवंगीत काल रात्रीपासून चूल पेटली नाही.

५ वर्षीय मुलगी शोधूनही सापडत नव्हती, पाळीव श्वानाने मालकाला खड्ड्याजवळ नेले, झाला धक्कादायक उलगडा
कांबळे परिवाराचा वंश संपला

अपघातात मयत झालेल्या राघवेंद्र कांबळेचे आई वडील हे शेतमजूर आहेत. सुभाष कांबळे यांना राघवेंद्र एकुलता एक मुलगा होता. १२ वी पर्यतचे शिक्षण घेऊन तो बंगळुरू शहरात एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. नोकरीच्या जोरावर सहा वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वी राघवेंद्रने इंडिका कार विकत घेतली होती.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंवर आक्षेपार्ह लिखाण, भुजबळांचा तीव्र आक्षेप, त्या वेबसाइटवर केली बंदीची मागणी
स्वतःची इंडिका कार घेऊन तो पत्नी व दोन मुलांना घेऊन सोलापूरच्या यल्लम्मा देवीच्या यात्रेला आला होता. राघवेंद्रला एक मुलगा व एक मुलगी, पत्नी असा परिवार होता. यलम्मादेवीची यात्रा संपवून तो इंडिका कार घेऊन निघाला असता काळाने घाला घातला. संपूर्ण परिवार संपला. कांबळे परिवाराचा वंश संपला अशी चर्चा करत ग्रामस्थ दुःख व्यक्त करत होते.

Mumbai Metro Accident Insurance Cover Up;मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना अपघात विमा कवच

0

मटा प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत नव्याने पूर्ण रुपात सुरू झालेल्या मेट्रो २ अ व मेट्रो ७ च्या प्रवाशांना ५ लाख रुपयांपर्यंतचे अपघात विमा कवच असेल. अपघातानंतर रुग्णालय उपचारापोटी १ लाख रुपयांचे विमा संरक्षण असेल. तसेच ओपीडी व आंशिक अंपगत्व आल्यासदेखील कवच असेल. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे.या विमा योजनेनुसार अनपेक्षित घटनांमुळे दुर्घटनाग्रस्त प्रवासी रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला कमाल १ लाख रुपये व बाह्यरुग्णांसाठी (ओपीडी) १० हजार रुपयांपर्यंतची नुकसानभरपाई मिळणार आहे. तसेच प्रवासी बाह्यरुग्ण उपचार आणि रुग्णालयात दाखल असल्यास, रुग्णालयातील संरक्षणा व्यतिरिक्त ओपीडीचा कमाल खर्च १० हजार रुपयांपर्यंत दिला जाणार आहे.

किरकोळ दुखापतीच्या भरपाईसह वैद्यकीय खर्चाअंतर्गत कमाल ९० हजार रुपये इतकी भरपाई देण्यात येणार आहे. अपघातांदरम्यान प्रवाशांचा मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये नुकसानभरपाई मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कायमचे किंवा आंशिक अपंगत्व आल्यास ४ लाख रुपयांपर्यंत नुकसाईभरपाई या विम्याअंतर्गत मिळू शकणार आहे.

नवी मुंबईकरांसाठी लवकरच सुरू होणार मेट्रो, या स्थानकांवर असणार थांबा; वाचा कसा असेल मार्ग
महामुंबई मेट्रो रेल संचालन महामंडळानुसार (एमएमएमओसीडब्ल्यू), ही पॉलिसी ज्या प्रवाशांकडे वैध तिकीट/पास/स्मार्ट कार्ड/क्यूआर कोड/वैध परवानगी असेल अशा सर्व प्रवाशांसाठी लागू असेल. तसेच वैध प्रवासी हा मुंबई मेट्रो स्थानकाची इमारत, फलाट किंवा रेल्वेमध्ये किंवा स्थानक परिसरात, अशा सर्व ठिकाणी वैध असेल. पण मेट्रो स्टेशन इमारतीच्या बाह्य क्षेत्रात काही अनिश्चित घटना/अपघात घडल्यास या विमा पॉलिसीचे सरक्षण त्या व्यक्तिला लागू होणार नाही.

मेट्रो २ अ व मेट्रो ७ जानेवारीपासून मुंबईकरांच्या सेवेत

प्रदूषण आणि वाहतूककोंडीपासून सुटका करणाऱ्या मेट्रोच्या मेट्रो २ अ (दहिसर- डी. एन. नगर ) आणि मेट्रो ७ (दहिसर-अंधेरी) या दोन मार्गिका जानेवारीपासून मुंबईकरांच्या सेवेत येत आहेत. या मार्गिकांमुळे मुंबईकरांना १५ किमी अंतरासाठी फक्त ३० रुपये खर्च करून अर्धा तासांत इच्छित स्थळी पोहोचता येतंय.

या मार्गामुळे मुंबईकरांना वाहतुककोंडीतून मोठा दिलासा मिळतोय. मेट्रो २ अ वरील अंधेरी पश्चिम हे स्थानक मेट्रो १ वरील डीएन नगर स्थानकाशी जोडलेले आहे. तर मेट्रो ७ वरील गुंदवली हे स्थानक मेट्रो १च्या पश्चिम द्रुतगती मार्ग या स्थानकाशी जोडलेले आहे.

दुसरीकडे गोरेगाव, मागाठाणे, बोरिवली या भागात नोकरी करणारे व पूर्व उपनगरात राहणाऱ्यांचीदेखील मोठी सोय झाली आहे. या सर्वांना आतापर्यंत दहिसर, बोरिवली, मालाड आदी भागांतून रिक्षाने लोकल स्थानक व तिथून लोकलने अंधेरी स्थानक, तिथून मेट्रोने घाटकोपर, असे जावे लागत होते. आता मात्र कामाच्या ठिकाणाहून लगेच मेट्रो स्थानक गाठून थेट गुंदवलीला जाता येत आहे.

Solapur Crime News MIM Former Corporator Beat Woman By Hokey Stick; आठ जणांनी महिलेला भर चौकात गाठलं अन्… घटनेने सोलापूर हादरलं…

0

सोलापूर: सोलापूर शहरातील एका महिलेला हॉकी स्टिकने जबर मारहाण करण्यात आली आहे. माझ्या भाऊजीसोबत तुझे अनैतिक संबंध आहेत, असा आरोप करत ही मारहाण केल्याची फिर्याद संबंधित महिलेने सदर बाजार पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींमध्ये एमआयएमचा माजी नगरसेवक गाजी जहागीरदार याचे नाव आल्याने सोलापुरात एकच चर्चा सुरू आहे.सदर बाजार पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गाजी जहागीरदार, समीर जहागीरदार, कमो शेख, मुन्ना शेख आणि इतर २ अनोळखींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एमआयएमचे माजी नगरसेवक गाजी जहागीरदारने माझ्या भाऊजीसोबत अनैतिक संबंध का ठेवते असा जाब विचारत पीडित महिलेला भर चौकात खाली पाडून हॉकी स्टिकने मारहाण केली आहे.

दिल्ली पुन्हा हादरली! त्याने चाकू काढला अन् थेट डोक्यात २१ वार, मग दगड उचलला… साक्षी मर्डर केसची Inside Story
पीडित महिलेने प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना दिली

पीडित महिला आणि एमआयएम नगरसेवक गाजी जहागीरदार यांचे भाऊजी यांच्यात जमिनीच्या देवाणघेवाणवरून २०२१ पासून ओळख आहे. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. या प्रेमसंबंधामुळे एमआयएमच्या माजी नगरसेवकाच्या बहिणीच्या सुखी संसारात फळी निर्माण झाली होती. पती हा स्त्रीलंपट आहे, असा आरोप करत ती गेल्या अनेक वर्षांपासून माहेरी राहत होती. याचाच राग मनात धरून एमआयएमच्या माजी नगरसेवकाने टोकाचे पाऊल उचलले.

पीडित महिलेला हॉकी स्टिकने मारहाण

पीडित महिला ही २७ मे रोजी दुपारी औषध आणण्यासाठी सोलापूर शहरातील रंगभवन चौकात गेली होती. एमआयएम नगरसेवक गाजी जहागीरदार याने शिक्षक मित्र कमो शेख आणि इतर मित्रांना सोबत घेत पीडित महिलेला रंगभवन चौकात गाठलं. खाली पाडून जबर मारहाण केली. पायावर हॉकी स्टिकने मारहाण केली. भरचौकात दिवसाढवळ्या एका महिलेला मारहाण होत असल्याने रंगभवन चौकात एकच गोंधळ उडाला.

सिग्नल तोडणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून भर चौकात मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद

नागरिकांनी आरडाओरडा केल्याने गाजी जहागीरदार, समीर जहागीरदार, शिक्षक मित्र कमो शेख यांनी तेथून पळ काढला. जखमी महिलेला ताबडतोब शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर बाजार पोलिसांनी सिव्हिल पोलीस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार शासकीय रुग्णालयात जाऊन पीडित महिलेची फिर्याद नोंद करून घेतली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस नाईक जमादार करत आहेत.

Sakshi Murder Case: साहिलचे साक्षीवर ४० वार, आई उन्मळून पडली, काळीज चिरणारा आक्रोश, दिल्लीच्या कानठळ्या बसल्या!

Man jumps into burning funeral pyre of friend in firozabad Uttar Pradesh; मित्राच्या मृत्यूचा विरह सहन होईना, जळत्या चितेत जीवलगाची उडी

0

आग्रा : आपल्या बालपणीच्या मित्राच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या एका ४२ वर्षीय व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं. यमुनेच्या काठावर मित्राच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असतानाच या जिवलगाने जळत्या चितेत उडी घेतली. यामध्ये तो ९० टक्के भाजला होता. त्यानंतर आग्रा येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात शनिवारी ही हृदयाला चटका लावणारी घटना घडली.फिरोजाबाद जिल्ह्यातील नागला खंगार गावात राहणारे अशोक कुमार लोधी (४४) कर्करोगाने त्रस्त होते. शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेजारील गाडिया पंचवटी गावातील रहिवासी असलेला त्यांचा मित्र आनंद गौरव राजपूतही तिथेच उपस्थित होता.

“जेव्हा अंत्यविधींनंतर ग्रामस्थ स्मशानभूमीतून बाहेर पडत होते, तेव्हा ‘दोस्त मै आता हूँ’ असं म्हणत आनंद राजपूतने अचानक त्यांच्या जळत्या चितेवर उडी घेतली. त्याला बाहेर काढेपर्यंत तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला एसएन मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आले, परंतु दुर्दैवाने त्याची प्राणज्योत मालवली.

मरणोत्तर अवयवदानाचा फॉर्म भरला, कार्ड घरी आलं, चारच दिवसात Organ Donation ची दुर्दैवी वेळ
आनंद राजपूतचा मोठा भाऊ कमल सिंग यांनी सांगितले की, दोघे लहानपणापासूनच एकत्रच होते. “दोघेही एकाच शाळेत गेले आणि दोघेही एकाच दिवशी लग्नबंधनातही अडकले. अशोक लोधी एक निष्णात ढोलकी वादक होते, तर माझा भाऊ त्याच्यासोबत झांज (मंजीरा) वाजवत असे. त्यांना अनेकदा सामाजिक कार्यक्रमांमध्ये संगीत वाजवायला बोलावले जायचे. ते लोकप्रिय होते” असेही कमल सिंग यांनी सांगितले.

नावाप्रमाणेच ठरला आदर्श; खारुताईला जीवनदान देणाऱ्या चिमुरड्याची सच्ची दोस्ती

या दोघांची मैत्री गावात चांगलीच प्रसिद्ध होती. ग्रामप्रधान गेंदालाल राजपूत यांनी सांगितले की, “ते दोघे शेतात तासनतास गाणी गाण्यात घालवायचे आणि अनेकदा एकत्रच जेवायचे. दोघेही स्वभावाने धार्मिक आणि विनम्र होते.”

मी आयुष्य संपवतोय, चिठ्ठी लिहून मित्राला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली, खडकवासला धरणात तरुणाची अखेर
“दोन वर्षांपूर्वी लोधींना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. पाच मुलींचे वडील असलेल्या आनंद राजपूत यांनी त्यांच्या वैद्यकीय खर्चात हातभार लावला. कारण लोधींनी आपल्या मित्राच्या मोठ्या मुलीच्या लग्नासाठी खर्च उचलला होता”

झोक्यातून बाळ पडू नये, आईने काळजीपोटी बांधला रुमाल; फास बसून चिमुकल्याचा करुण अंत

बालपणीच्या मित्रापासून विरह झाल्याचे दुःख सहन न झाल्याने त्यांनी चितेत उडी मारली. हे आत्महत्येचे प्रकरण आहे. या प्रकरणी कोणतीही तक्रार आलेली नाही, असे प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी सांगितले.

Wrestlers Protest News Morphed Photo Of Smiling Wrestlers Viral Image Know About Facts

0

Wrestlers Protest viral Image: अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषण प्रकरणात कारवाई करावी, या मागणीसाठी मागील महिनाभरापासून कुस्तीपटूंचे आंदोलन (wrestlers protest) सुरू आहे. यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंनीदेखील सहभाग घेतला आहे. रविवारी, कुस्तीपटूंचे आंदोलन दिल्ली पोलिसांनी चिरडून टाकले. त्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) आणि संगीता फोगाट (Sangita Phogat) यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये दोन्ही कुस्तीपटू हसत असल्याचे दिसत आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोवरून कुस्तीपटूंच्या आंदोलनावर टीका करण्यात आली. मात्र, हे फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) माध्यमातून तयार करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.

कुस्तीपटूंच्या आंदोलनावर या व्हायरल फोटोंच्या माध्यमातून अनेकांनी टीकेची झोड उठवली. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीदेखील व्हायरल फोटो ट्वीट केला. रस्त्यावरील नाटकानंतर हाच त्यांचा खरा चेहरा असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले.

ट्वीटर व्हेरिफाइड अकाउंट @wokeflix_  या ट्वीटर अकाउंटनेदेखील व्हायरल इमेज मीममध्ये शेअर केली. Toolkit Activated. Mission Accomplished असे या अकाउंटने फोटो शेअर करताना म्हटले. 

भाजपशी संबंधित असलेल्या काही ट्वीटर अकाउंटकडून विनेश आणि संगीता फोगटचे हसत असलेले व्हायरल फोटो वापरून ट्वीट करण्यात आले.

सत्य काय?

फॅक्ट चेक वेबसाईट ‘अल्ट न्यूज’ने (Alt News) याबाबतचा दावा केला आहे. ‘अल्ट न्यूज’ने पत्रकार मनदीप पुनिया यांनी रविवारी दुपारी 12.28 वाजता केलेल्या ट्वीटची माहिती दिली. पुनिया यांच्या ट्वीटमध्ये विनेश फोगटला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. यामध्ये फोटो ट्विट केला आहे. त्या फोटोमध्ये विनेश, संगीता आणि इतर जण  हसताना दिसत नाहीत. या उलट अशाच प्रकारच्या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये विनेश आणि संगीता फोगट हे हसताना दिसत आहे. 

 

आंदोलनात सहभागी असलेला कुस्तीपटू बजरंग पुनियाने दोन फोटोंचा कोलाज ट्विट केला आहे ( यातील एका फोटोमध्ये कुस्तीपटू हसत आहेत, तर दुसऱ्या फोटोत ते हसत नाहीत) व्हायरल होणाऱ्या फोटोला पुनिया याने फेक फोटो असल्याचे म्हटले. त्याशिवाय, जो कोणी व्हायरल फोटो प्रसारित करेल त्याच्याविरुद्ध तक्रारी दाखल केल्या जातील असे त्यांनी सांगितले. हे ट्विट विनेश फोगटने स्वतः रिट्विट केले आहे.

अल्ट न्यजूने हे फोटो फेसअॅप या AI आधारीत अॅपच्या माध्यमातून फोटो तयार करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. पत्रकार मनदीप पुनिया यांनी ट्वीट केलेल्या फोटोवर या फेसअॅपचा वापर करून व्हायरल होणाऱ्या फोटो सारखी इमेज तयार करण्यास यश आले असल्याचे अल्ट न्यूजने म्हटले. 

अल्ट न्यूजने केलेल्या दाव्याप्रमाणे एक व्हीडिओ आम्हाला आढळला. पत्रकार प्रथमेश पाटील यांनी फोटोंमधील बदल कसा करता येऊ शकतो, याचा व्हीडिओ पोस्ट केला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:



sports

Crime News Today Criminals Dead Body Missing From Grave; दोन वर्षांपूर्वी एन्काऊंटर झालेल्या आरोपीचा मृतदेह कबरीतून गायब

0

ब्राझिलिया: पोलीस चकमकीत ठार झालेल्या गुन्हेगाराची कबर दोन वर्षांनंतर खोदलेली आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर त्याचा मृतदेह कबरीतून गायब होता. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं. कबर खोदण्याचे काम १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. तिने सांगितलं की तिला स्वप्न पडलं की ती व्यक्ती कबरीत जिवंत आहे आणि तिच्याकडे मदत मागतो आहे. हे प्रकरण ब्राझीलमधील गोयास राज्यातील असल्याची माहिती आहे.डेली स्टारच्या वृत्तानुसार, २७ वर्षीय लाझारो बार्बोसा डी सूझा हा शहरातील वाँटेड गुन्हेगार होता. त्याच्यावर खून, बलात्कार, प्राणघातक हल्ला, अपहरण असे डझनभर गुन्हे दाखल आहेत. ९ जून २०२१ रोजी सीलँडिया येथे एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करून तो फरार झाला होता. या घटनेच्या एका महिन्यानंतर पोलिसांनी त्याला चकमकीत ठार केले.

दिल्ली पुन्हा हादरली! त्याने चाकू काढला अन् थेट डोक्यात २१ वार, मग दगड उचलला… साक्षी मर्डर केसची Inside Story
पण, त्याच्या मृत्यूनंतर जवळपास दोन वर्षांनी बार्बोसाचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे आणि त्याचे कारण म्हणजे त्याची कबर खोदलेली आढळून आली. एका १५ वर्षांच्या मुलीने कबर खोदून त्याचा मृतदेह बाहेर काढल्याचं सांगण्यात आलं आहे. कबरीतून मृतदेह गायब झाल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.

आता पोलिसांनी तपासाअंती जो खुलासा केला आहे त्याने सारेच हादरले आहेत. पोलिसांनी सांगितले की, एका १५ वर्षांच्या मुलीने तिच्या मित्रासोबत मिळून ही कबर खोदली होती. चौकशीदरम्यान, मुलीने सांगितले की बार्बोसा तिच्या स्वप्नात आला होता आणि मदतीची याचना करत होता. तो जिवंत असून त्याला बाहेर काढावे, असे तो विनवत होता सांगितले. यानंतर तिने आपल्या २१ वर्षीय मित्रासोबत मिळून ही कबर खोदली आणि बार्बोसाचा मृतदेह बाहेर काढला.

नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

तपास पथकाचे नेतृत्व करणारे पोलीस अधिकारी राफेल नेरिस यांनी मीडियाला सांगितले की, मुलगी अल्पवयीन आहे, तिचे नाव उघड केले जाऊ शकत नाही. सीसीटीव्हीत दिसल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला. नुकतीच त्यांना अटक करण्यात आली आहे. स्वप्न पडल्याने कबर खोदल्याची कबुली तिने दिली आहे. मुलीला तिच्या २१ वर्षीय मित्राने स्मशानभूमीत नेले होते. दोघांच्या कपड्यांवर स्मशानभूमीची माती होती. सध्या तपास करून मृतदेहाला पुन्हा दफन करण्यात आलं आहे.

लग्नाला ५ दिवस असताना बेपत्ता झाली, मग पाण्याच्या पाइपमध्ये अर्धवट मृतदेह; पोलिसांसमोर विचित्र ‘Death Mystery’

Latest posts