गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.
सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.
प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.
तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.
साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.
साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.
या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.
मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.
यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.
देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines
मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.
पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.
भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.
बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.
250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज
भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.
दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!
2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.
आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.
२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.
हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.
“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.
26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.
“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.
माणसं सांभाळण्याची जबाबदारी
निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.
नवी दिल्ली : फक्त हॉलमार्क असलेले सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रिचा नियम आज म्हणजे १ एप्रिल २०२३ पासून देशभर लागू करण्यात आला आहे. आजपासून देशभरातील सोनार फक्त ६ अंकी HUID हॉलमार्किंग असलेल्या दागिन्यांच्या विक्री करू शकणार. मात्र, यामध्ये काल म्हणजे ३१ मार्च रोजी काहीसा बदल जाहीर करण्यात आला आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी सहा अंकी ‘अल्फान्यूमेरिक HUID’ (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन) प्रणाली लागू करण्याच्या एक दिवस आधी सरकारने हजारो ज्वेलर्सना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने शुक्रवारी सुमारे १६०,००० ज्वेलर्सना जून २०२३ पर्यंत ‘घोषित’ सोन्याचे जुने हॉलमार्क असलेले दागिने विकण्याची परवानगी दिली आहे. म्हणजे ते जुने ४ अंकी हॉलमार्क असलेले दागिने पुढील तीन महिने विकू शकतात. लक्षात घ्या की आज म्हणजेच १ एप्रिलपासून सरकारने हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली होती. मात्र, सरकारच्या या घोषणेच्या अवघ्या एक दिवस आधी ज्वेलर्स आणि सोनारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्त्वाची बातमी! आता नवीन नियमानुसार होणार सोन्याची खरेदी-विक्री, जाणून घ्या काय बदललं गोल्ड हॉलमार्किंगवर नवीन सूट सरकारच्या नव्या निर्णयाने १६ हजार ज्वेलर्सना दिलासा मिळाला असेल. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सरकारने २०२० मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंग ऑर्डरमध्ये सुधारणा केली असून या अंतर्गत ज्या ज्वेलर्सनी त्यांच्या जुन्या हॉलमार्क केलेल्या दागिन्यांच्या स्टॉकची माहिती दिली होती त्यांना ते विकण्यासाठी ३० जून २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजे आता अशा ज्वेलर्सना पुढील तीन महिन्यांत त्यांच्या जुन्या दागिन्यांचा स्टॉक विकणे भाग आहे.
सरकारच्या माहितीनुसार देशभरात १.५६ लाख नोंदणीकृत ज्वेलर्स आहेत, ज्यापैकी १६ हजार २४३ जणांनी त्यांच्या जुन्या हॉलमार्क केलेल्या दागिन्यांचा स्टॉक उघड केला. परंतु, फक्त १६ हजार ज्वेलर्सना विक्रीसाठी तीन महिन्यांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.
गोल्ड हॉलमार्किंग काय आहे? सोने खरेदी करताना का तपासावे, घरातील सोन्यावर याचा काय परिणाम सूट पण सरसकट नाही… सर्व प्रथम जुलै २०२१ पूर्वी बनवलेल्या दागिन्यांवर सूट लागू होईल. याशिवाय ज्या ज्वेलर्सनी ४ अंकी हॉलमार्क असलेल्या स्टॉकचा खुलासा दिला आहे त्यांनाच ही मुदतवाढ मिळणार आहे. त्यामुळे अशा ज्वेलर्सची संख्या १६,२४३ असून हे अनिवार्य ६ अंकी HUID हॉलमार्किंगमधून तीन महिन्यांची सूट देईल. इतर सर्वांसाठी १ एप्रिलपासून सहा अंकी HUID हॉलमार्किंग अनिवार्य झाला आहे.
शुद्ध सोन्यासाठी सरकारची कसरत भारतीय मानक ब्युरोने (BIS) १ एप्रिल २०२३ पासून हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिन्यांसाठी सहा अंकी ‘अल्फान्यूमेरिक’ HUID अनिवार्य केले असून आजपासून फक्त सहा अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग विक्रीसाठी वैध असेल आणि त्याशिवाय सोने आणि दागिन्यांची विक्री होऊ शकणार नाही. आजपासून काहींना वगळता चार अंकी हॉलमार्किंग दागिन्यांची विक्री पूर्णपणे बंद झाली आहे. गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य करण्यासाठी सरकारने दीड वर्षापूर्वी कवायत सुरू केली होती.
It’s never easy to bid goodbye to Bollywood, because years of blood, sweat and perseverance goes into making it big in the world of movies. Yet, prominent names like Priyanka Chopra and AR Rahman left B-Town for Hollywood. Others like Preity Zinta and Sahil Khan moved into other careers and business opportunities. While some like Imran Khan, Twinkle Khanna, Zayed Khan and Fardeen Khan just hung up their boots for personal reasons. There’s also names like Karisma Kapoor, Asin and Shanthi Priya who got married and threw in the towel opting to focus on their personal lives. And once in a while, we’ve also seen someone like Zaira Wasim, quitting the game at its peak for spiritual and existential reasons.
Once you’ve made it big, the opportunities become abundant, the so-called struggle to find your next project disappears and the focus changes from making money to challenging creativity and pushing your limits. At least, that’s what people say. The truth of struggle, perseverance, challenges and success is different for every artiste. But the fact remains, very few actors or celebrities choose to leave Bollywood behind, once they’ve attained a certain stardom or fame.
Priyanka Chopra Jonas stirred up a tsunami of speculation when she recently spoke of her ‘exit’ from Bollywood in a podcast in the US. She was quoted as saying, “I was being pushed into a corner in the (Hindi film) industry. I had people not casting me for reasons, I had beef with people, I am not good at playing that game so I kind of was tired of the politics and I said I needed a break.” People started asking if Bollywood’s elite and mighty stars had ganged up against PeeCee and showed her the exit? Shekhar Suman added fuel to fire as he came out in support of Priyanka’s words and said, “Priyanka Chopra’s sensational revelation has not come as a shocker. It is well known the way the cabal within the film industry functions. It will oppress, suppress and persecute you till you are finished. It happened with SSR (sic).”
Shekhar went on to elaborate that he and his son Adhyayan Suman had also been victims to ‘Gangs Of Bollywood’. He wrote in his twitter thread, “I know of at least 4ppl (sic) in the industry who have ganged up to have me n adhyayan removed from many projects.i know it for sure.These ‘gangsters’ have a lot of clout and they are more dangerous than a rattle snake.But the truth is they can create hurdles but they cannot stop us.”
Sensational claims aside, leaving a flourishing career, uprooting one’s self and attempting to restart in a new country, new discipline or new direction can be a daunting task. And yet, people have done it. In this week’s Big Story, ETimes looks at the reasons why a star would choose to move on. We also analyse what it takes to restart and rebuild. And of course, we also look at the proverbial return (or comeback as they say). Read on…
Does Bollywood have bullies, camps and gangs?
Shekhar Suman explains his stance in detail when he says, “We have talked about this clique that functions within the film industry. It’s almost like the Mafioso who control everything in terms of production, casting, everything. They cast from within their clique. If they see outsiders coming in and racing ahead then they make sure that they’re stumped. That has been going on for some time now. Sushant Singh Rajput was a victim of that. Despite doing well, suddenly he felt that his flourishing career had suddenly come to a halt. Probably that lead to his depression.”
Actress Somy Ali, quit her Bollywood career to settle down in the US. She has since become an activist for women’s safety and rights. Somy believes bullying and competition isn’t exclusive to Bollywood. She explains, “It is difficult in any field for someone who is a newcomer and unfortunately bullying and taking advantage of people is not a new phenomena. It has been there for generations and cruel people are a harsh reality of every realm in life. We have to take a stand for ourselves and find solace or seek advice from someone who is genuinely good hearted, because not everyone is malicious or else our world would fall apart and we would be leading a barbaric existence. No matter how talented one is, fate and destiny play a pivotal role in one’s success with the inclusion of pure luck. We have seen many super stars and how their children or siblings were unable to obtain the same kind of success.”
Actress Meera Chopra, cousin of Priyanka Chopra and Parineeti Chopra had come out in support of her sister stating what her illustrious sister has achieved in Bollywood and Hollywood is a ‘tight slap’ in the faces of her detractors. Speaking about B-Town’s unforgiving environ, she says, “To make a mark in any new industry is a scary proposition. Bollywood gets a bit tougher because it’s extremely camp oriented. Breaking into a camp is tough. You constantly have to work hard to make opportunities for yourself.”
Shanthi Priya, who gave up her acting career after she married actor Siddarth Ray in 1999 also affirms the thought that Bollywood has it’s camps and they make a difference in the success or failure of an artiste. She says, “New artistes have to know this very clearly, once you want to step into Bollywood, despite your talent you will need to have a group or a camp that keeps promoting you. You’ll at least need to be in an inner circle.”
Shanthi Priya also explains that the ‘camp’ advantage pales in comparison to the film industry’s reliance on pure luck. She says, “It can be scary because you don’t know which group or camp you fit in. If you don’t fit into any group or camp, it can be a scary position for newcomers. But even if you fit into a group or a camp, it is your luck that also matters. There is no assurance at all in Bollywood or for that matter any other film industry in India.”
End of the road versus beginning of a new adventure
Any professional nearing the end of their career or facing challenges with new opportunities usually has a choice with their endgame. You either hang your boots and retire, or you pick up the gauntlet again and kickstart a new challenge, forge a new path into a new career. The choice is always personal. Actor Kabir Duhan Singh, who was supposed to debut with a Hindi film alongside Shiney Ahuja was left at the crossroads when his very first film was shelved. Instead of giving up, he pivoted his career to theatre and that led him to becoming a sought-after name in Telugu and Tamil cinema, playing roles of menacing antagonists.
Kabir subscribes to the thought of finding more work instead of quitting and says, “There are a variety of options available for artistes to explore if their career in Bollywood slows down or comes to a halt. They may consider working in other film industries such as Tollywood, Kollywood or other regional cinemas in India. Alternatively, they may look to explore opportunities in television, theatre, or other creative fields both within and outside of the entertainment industry.”
Shekhar Suman had branched into television in the 90s, making a successful second innings as a talk show host. He feels reinvention and a second career are an absolute must. He says, “Unlike earlier actors who were only confined to acting, today’s actors are also entrepreneurs. They’re looking at all aspects. Like Shah Rukh Khan buying a cricket team or Ajay Devgn getting into directing films. Adhyayan is an actor but he’s also a singer, director and a fantastic editor. I tell him to put all his talents together and see if he can add more feathers to his cap. You should always have something to fall back on.”
Meera Chopra has decided to turn producer to ensure she makes the kind of films that she wants to and doesn’t have to rely on other producers to get good roles. She lists the merits of actors-turning-producers once the prime opportunities dry up. She says, “Production is definitely more sustainable. One is not dependent on outside forces to decide what’s best for you. An actor can make their own content and thus have more freedom of creativity.”
Model-turned-actor Aseem Merchant who was reportedly dating Priyanka back in their modelling days feels turning to production is a very organic process. That’s exactly what he’s done and he explains, “Like in any business, there is only a certain amount of growth after which you need to diversify into connected avenues. In case of actors, it can be production, branding or marketing. It’s always better to plan your future and lay a stronger foundation that doesn’t depend on just your popularity. A self sustained business model is always reliable and future proof.”
Personal battles, relationships and family life are big influencers
Whether you’re in the corporate world or in the creative sphere, maintaining a work-life balance is crucial. More often than not, career changes and retirement decisions are influenced directly by what’s happening in your personal life. Priyanka Chopra was slated to appear alongside Salman Khan in Bharat back in 2019. But she had to opt out of the film because she was getting hitched.
Karisma Kapoor quit acting completely for almost a decade after she married and had kids. In a recent interview with ETimes she had revealed, “It was out of my choice. My kids were young. I wanted to be at home. I started working at an unusually young age. I was working right out of school, literally. And I’d done so many movies back to back. I had worked four shifts a day for multiple years. The point was that I had done a lot of work and I think it reached a kind of burnout. And then it was my choice not to keep at it. I didn’t want to leave my home and get hurt. I didn’t want to go to an outdoor location for 100 days. It was my choice to take it easy.”
Actress Zaira Wasim who was seen in Dangal and Secret Superstar, both massive international hits, chose to walk away from the limelight in 2019. In a detailed Facebook post, Zaira had said that she would rather focus on her religion and self-growth than be an actor. In her post she had written, “For a very long time now, it has felt like I have struggled to become someone else. As I had just started to explore and make sense of the things to which I dedicated my time, efforts and emotions and tried to grab hold of a new lifestyle, it was only for me to realise that though I may fit here perfectly, I do not belong here.”
Somy Ali feels life always gives you a sign when you have to quit and move on. She explains, “It takes a tremendous amount of sacrifice to succeed. As Shah Rukh has always said, if you want to succeed forget about eating, sleeping, slacking and spending time with your friends, and even your own family. There are many sacrifices to be made in order to succeed and if you have given 100 percent and you still have hurdles, it’s more than a sign to choose another career.”
Speaking out could mean ending your career
Big names like Priyanka and Oscar-winner A.R. Rahman have acknowledged that life in Bollywood is no cake walk. They’ve revealed that other people’s perception and actions end up affecting a person’s career prospects. While stars of the stature of PC and Rahman can probably get away with speaking the absolute, unfiltered truth, others might not be as lucky.
Meera Chopra feels only a select few can air their outrage and still expect to work in the film industry. She says, “There is no open environment that can ever be achieved in Bollywood. Only those come out and speak who have nothing to lose or have achieved a status where talking against the system will not harm them. It’s difficult for a person to bash the system and still harbour aspirations of working here.”
Shanthi Priya gets worked up at the thought of her voice being muzzled. She declares confidently, “Actors who give 57 takes are called superstars but the actors who have worked in this industry for 30 years and proved themselves with their acting skills, someone like me who has also done 35 movies in a span of 4 years, has to still go to auditions to prove their acting skills. This is what our industry is all about. This is how difficult it is to come back again after you’ve quit.”
Aseem Merchant has a more conservative approach to the matter. He feels artistes owe some allegiance to the industry and says, “I believe it is not fair to throw brickbats and malign the industry that gave you so much. Success and failure are both part of the game and should be embraced gracefully.”
Never say never, comebacks are always around the corner
Despite the brouhaha of Priyanka Chopra versus Karan Johar in the past few days, speculations came to an anti-climactic grind when videos surfaced late evening yesterday, featuring PC and KJo hugging, laughing and enjoying at the party of Nita Ambani’s Cultural Centre opening in Mumbai.
History has proof that even the most disgruntled of people have mend bridges and gotten back to their careers once the hurt and pain has settled. Kabir Duhan Singh says, “The industry has a history of welcoming back established stars and there have been numerous instances where actors have successfully revived their careers after a hiatus. Ultimately, the success of a comeback depends on a variety of factors including an artiste’s talent, public image and market demand.”
Somy Ali reasons that people skills matter the most when one decides to return to the profession. She says, “Making a comeback depends on how that actor left the industry. Whether or not they continued to maintain certain relationships with producers, directors and even their co-stars. All of this comes into play if one wants to make a comeback to the Hindi film industry. It’s not feasible or helpful to burn bridges if one wants to return, but not at the cost of one’s self respect and dignity.”
Meera Chopra puts it succinctly when she says, “Comebacks are difficult merely on the basis of your talent.” Shanthi Priya seems to agree as she lambasts the lack of opportunities. She says, “It becomes very difficult to move back into the industry even if you’re a talented and sincere actor. You need a group or camp to back you, promote you and get you to work. I get pissed off by this question, ‘Is it easy to make a comeback?’ I am slogging my butt since 2008. Everyone talks about my acting and my movies but I have only got a chance to work in Dharavi Bank on MX Player. I am still struggling my ass off to get offers. I’m still going at it.”
Aseem Merchant though, tries to sum up the situation by citing Zayed Khan’s return. He says, “If you have the potential you will always bounce back. Look at the case of Zayed Khan who is making a comeback with a film produced by my banner. We chose him because he was the only one who could do justice to the character. If you’re deserving, you will always matter!”
पुणे: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी मिळणे, हे अतिश्य गंभीर आहे. गृहमंत्र्यांना कारभार सांभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळे यांनी म्हटले. त्या शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी संजय राऊतांना मिळालेल्या धमकीवरुन शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले. संजय राऊत प्रसिद्धीसाठी स्टंट करतात, असा आरोप शिंदे गटातील एका नेत्याने केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, हे वाचाळवीरांचं सरकार आहे. मंत्री आणि आमदार काहीही बोलले तर मला आश्चर्य वाटणार नाही. पण मी तातडीने संजय राऊत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहे. अमित शाह यांनी त्यामध्ये लक्ष घालून संजय राऊत यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे. संजय राऊत हे खासदार आणि देशातील वरिष्ठ नेते आहेत, सुप्रिया सुळे यांनी म्हटले. दरम्यान, या धमकी प्रकरणानंतर मुंबईतील कांजूरमार्ग पोलिसांचे पथक संजय राऊतांच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे.
खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली में मिल, तुझे एके ४७ से उडा देंगे, असा संदेश त्यांना पाठवण्यात आला आहे. मला धमकी मिळाल्यानंतर मी पोलिसांना कळवले आहे. मला राज्य सरकारकडून फारशा अपेक्षा नाहीत. पण मी या धमक्यांना घाबरत नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. धमक्या येत असतात पण विरोधकांना आलेल्या धमक्या सरकार गांभीर्याने घेत नाही.
राज्यातील सुरक्षाव्यवस्था ही महाराष्ट्रातील गद्दार गटाच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसाठी आहे. संपूर्ण सुरक्षा यंत्रणा गद्दार गटासाठी तैनात करण्यात आल्याने महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या दंगली, महिलांवर होणारा अत्याचार आपण पाहतोय. परवा पोलीस खात्यातील वैभव कदम यांनी आत्महत्या केली, असे प्रकार रोज घडत आहेत. पण राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याकडे पाहत नाहीत. आम्हाला धमक्या आल्याची माहिती आम्ही देतो तेव्हा गृहमंत्री फडणवीस हा स्टंट असल्याचे सांगून चेष्टा करतात. ठाण्यातील एका गुन्हेगारी टोळीच्या म्होरक्याने मला धमकी दिली. या सगळ्यामागे श्रीकांत शिंदे आहेत. पण ते प्रकरणही गृहमंत्री फडणवीस यांनी गांभीर्याने घेतले नाही, अशी खंत संजय राऊत यांनी बोलून दाखवली. काल रात्री पोलीस निरीक्षकांना मी रात्री कळवलं आहे. लोकप्रतिनिधी म्हणून एक नागरिक म्हणून कळवण मला गरजेचं वाटले. पण हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. विरोधकांना तुरुंगात टाकण्यापर्यंत किंवा त्यांना मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
अकोला : अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पुलावरून २५ वर्षीय तरुणाने नदीत उडी घेतली. अक्षय गजानन ताथोड (वय २५ राहणार, मोठी उमरी, अकोला) असं नदीत उडी घेतलेल्या या तरुणाचं नाव आहे. हा प्रकार घडला होता ५ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास. मात्र अजूनही अक्षयचा शोध लागलेला नाही. आज ७ महिने २५ दिवस उलटले, तरीही अक्षयचा ना मृतदेह हाती लागला, ना त्या संदर्भात कुठली माहिती आली. अख्खं कुटुंब आजही अक्षयच्या प्रतीक्षेत आहे.
प्रेयसीचा लग्नाला नकार
आई-वडिलांना सोड तेव्हाच लग्न करणार, अशी अट अक्षयच्या प्रेयसीने घातली होती. त्यानंतर सर्व काही सुरळीत सुरू होतं. मात्र, परत तिने लग्नाला नाही म्हटलं अन् रिलेशनशिपमध्येच राहायचं, असा हट्ट धरला. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे, अन् या वादातून अक्षयने भयंकर पाऊल उचललं. नदीच्या पुलावरून उडी घेत त्याने आपलं जीवन संपवलं. मात्र, अजूनही आपला मुलगा जिवंत असावा, असा विश्वास अक्षयच्या कुटुंबीयांना आहे.
१५ ते २० दिवस चालली शोधमोहीम
अक्षयने ५ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अकोट-अकोला मार्गावर असलेल्या गांधीग्रामच्या पूर्णा नदीच्या पुलावर आपली मोटार सायकल उभी केली. त्यानंतर थोडा वेळ या परिसरात फिरला अन् थेट नदीत उडी घेतली, अशा चर्चा घटनास्थळी होत्या. मात्र अक्षयने नदीत उडी घेतल्याचं कुणीच पाहिलं नव्हतं.
या संदर्भात लागलीचं दहीहंडा पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी हजर झाले आणि तात्काळ शोध बचाव पथकाला बोलवण्यात आले. शोध मोहीम सुरू झाली. अक्षयच्या शोधार्थ तब्बल १५ ते २० दिवस शोधमोहीम सुरू होती. अक्षय नदीत उडी घेतल्यानंतर नदीला दोन मोठे महापूर आले होते. तरीही मुक्ताईनगर येथील नद्यांच्या संगमापर्यंत ही शोध मोहीम राबवली. पण अक्षयचा शोध लागला नाही. त्यानंतर शोध मोहीम थांबवण्यात आली.
प्रेयसीचा धोका असल्याने अक्षयनं उचललं होतं पाऊल
अक्षयच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयचं एका तरुणीवर प्रेम होतं. ८ ऑगस्ट २०२२ च्या दीड वर्ष आधीपासून ‘तो’ एका तरुणीच्या प्रेमात होता, अनेकदा त्यांच्या दोघांमध्ये वाद व्हायचा, वादाचं कारणही तेवढंचं असायचं. ते म्हणजे प्रेयसीने लग्नासाठी ठेवलेल्या अनेक अटी. प्रेयसीने अक्षयला म्हटलं होतं की आई-वडिलांबरोबर राहायचं नाही, बहिणींसह आई-वडिलांना सोडून दे, कारण तुझ्या आई-वडिलांनी तुझ्यासाठी काही कमावलं नाही, हे सर्व करणार तेव्हाच लग्नाला होकार देणार. असा हट्ट तरुणीने अक्षयसमोर धरला होता. त्यावेळी अनेकदा पोलिसांत लेखी स्वरुपात तक्रारी दाखल झाल्या. एकमेकांना लिहून देऊन लग्नालाही होकार झाला. मात्र, अचानक त्यांचात नेमका काय नवीन वाद झाला, अन् परत असं काय झालं की अक्षय याला एवढे मोठे पाऊल उचलावे लागले, हे सध्या गुपित आहे.
पोलीस वडील दंगलीतून सुखरुप घरी परतातच हंबरडा फोडत मुलीने मारली मिठी
आमचा पोटचा जीव गेला
आज आमचा पोटचा जीव गेलाय, त्या तरुणीने अक्षयला कुठचं ठेवलं नाहीये. तिच्यामुळे तो अनेकदा तणावत राहत असायचा, तिचा फोन नाही आला की अक्षयला मोठं टेशन यायचं. त्याने तिला सोडून द्यायचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर ‘ती’ घरी यायची आणि अक्षयसोबत भांडण करून त्याला मारहाण करायची, अशा अनेक गोष्टींना ‘तो’ त्रस्त झाला होता. त्याचं टेंशन घेणे, रडणे वगैरे आम्हाला पण बघवत नव्हतं. अशा प्रतिक्रिया त्याच्या घरच्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, आमचा अक्षय अजूनही जिवंत आहे, त्याला काहीच झालं नसावं असा विश्वास त्याच्या कुटुंबियांना आहे. आज ७ महिने २५ दिवस उलटून गेले, अजूनही अक्षय बेपत्ता आहे, त्याचा सुगावा सुद्धा लागला नाही. जर अक्षय ‘तू’ भीतीपोटी कुठे असेल तर घरी ‘ये’ टेंशन घेऊ नको, आम्ही तुझ्यासोबत आहोत. असावं त्याच्या कुटुंबांयांनी केलं आहे.
सद्यस्थितीत अक्षयच्या प्रकरणात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदणी आमच्या पोलिसांत दाखल आहे. सर्वच पोलीस स्टेशनला अक्षयचे मिसिंग कागदपत्र पाठवण्यात आले आहेत, तरीही आतापर्यंत त्याचा शोध लागला नसून पुढील तपास सुरू असल्याचं दहीहंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत म्हणतात. दरम्यान ‘अक्षय’ अजूनही जिवंत आहेय का? मग ‘तो’ राहतो कुठे? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलीस शोधणार काय हे सुद्धा पहावे लागणार.
इंदूर: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये दोन दिवसांपूर्वी विहिरीवरील छत कोसळून मोठी दुर्घटना घडली. रामनवमीच्या उत्सवादरम्यान विहिरीच्या छतावर मोठी गर्दी जमली होती. त्यावेळी अचानक छत कोसळून भाविक विहिरीत कोसळले. या दुर्घटनेत ३५ जणांचा मृत्यू झाला. यापैकी ११ जण पटेल नगरचे रहिवासी होते. बालेश्वर महादेव मंदिरातील विहिरीवरील छत कोसळल्यानं घडलेल्या दुर्घटनेमुळे पटेल नगरावर शोककळा पसरली आहे. विहिरीवरील छत कोसळून एकूण ३५ भाविकांचा जीव गेला. यापैकी ११ जण पटेल नगरचे रहिवासी होते. हे रहिवासी अनेक वर्षांपासून सोबत राहायचे. कित्येक वर्षे सोबत राहिलेल्या शेजाऱ्यांना मृत्यूनंदेखील एकाचवेळी गाठलं. त्यांच्या केवळ आठवणी शिल्लक राहिल्या आहेत. अनेक कुटुंबांनी या दुर्घटनेत आपल्या जवळच्यांना गमावलं. अनेक घरांवर दु:खाचा डोंगर कोसळल्यानं कोणी कोणाचं सांत्वन करावं हा प्रश्न आहे. संपूर्ण पटेल नगरवर शोककळा पसरली आहे. स्मशानात रोज रात्री प्रेतयात्रा यायच्या, चिता पेटायच्या; संशयावरून पोलिसांचा छापा अन् मग… पटेल नगरमधील अनेकजण बालेश्वर महादेव मंदिरात रामनवमी उत्सवासाठी गेले होते. अनेक शेजारी सोबतच मंदिरात गेले होते. यातील ११ जणांना मृत्यूनं गाठलं. त्यांच्यावर स्मशानभूमीत एकाचवेळी अंत्यविधी झाले. आपल्या कुटुंबीयांना, शेजाऱ्यांना अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर झाले. गुरुवारी रात्रीपासून पटेल नगरात गर्दी जमू लागले. नातेवाईकांच्या निधनाबद्दल समजातच अनेकांनी पटेल नगराकडे धाव घेतली. धाय मोकलून रडणाऱ्यांपैकी काही जण बेशुद्ध पडले. त्यामुळे डॉक्टरांना बोलावण्यात आलं.
समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?
मृतदेह आणण्यासाठी गुजराती समजानं ११ वाहनांची व्यवस्था केली होती. शाळांच्या बसेसचं रुपांतर रुग्णवाहिकांमध्ये करण्यात आलं. बसेसमधून मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आले. या बसेस परिसरातून जात असताना अनेकांचे डोळे पाणावले. ‘गुरुवारी परिसरात रामनवमीचा उत्साह होता. मात्र एका क्षणात सगळंच बदललं. एका दुर्घटनेनं ३५ जणांना हिरावून नेलं. आमच्या परिसरातील अनेक घरांमध्ये चूल पेटली नाही,’ असं पटेल नगरचे रहिवासी असलेल्या रमेश पटेल यांनी सांगितलं.
मुंबई : आजपासून म्हणजेच १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष २०२३-२४ सुरू झाले आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेक नियम बदलतात, ज्याचा थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होतो. आता नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत असेल. दरम्यान, या आर्थिक वर्षात अनेक नियम बदलले असून नियमांमधील या बदलांचा तुमच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे. या बदलांमध्ये आयकराशी संबंधित बदल महत्त्वाचे असून आजपासून नवीन आयकर प्रणालीमध्ये नवीन स्लॅब लागू झाले आहेत. यासोबतच प्राप्तिकरातील मूळ सूट मर्यादाही ५० हजार रुपयांनी वाढली आहे. तसेच आता तुम्हाला ७ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. तसेच यासोबतच आजपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे टोल टॅक्समध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, आज म्हणजे १ एप्रिलपासून काय बदल झाले ते जाणून घेऊ.
मुंबई-पुणे रस्ते प्रवास महागला देशातील पहिला प्रवेश-नियंत्रित रस्ता असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहनांच्या टोलमध्ये १ एप्रिलपासून १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजे मुंबई-पुणे प्रवास करण्यासाठी आता वाहन चालकांना जास्ती टोल भरावा लागणार आहे. अधिकारीक माहितीनुसार नवीन टोल कार आणि जीप यांसारख्या चारचाकी वाहनांसाठी रु. ३२० आणि मिनी-बस आणि टेम्पो सारख्या वाहनांसाठी सध्याच्या रु. ४९५ असेल.
नवीन कर प्रणाली १ एप्रिलपासून म्हणजेच आजपासून करमाफीची मर्यादा ५ लाखांवरून ७ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजे नवीन आर्थिक वर्षात जर तुमचे उत्पन्न ७ लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही. नवीन कर प्रणालीत आयकर कायद्याच्या कलम ८७ए अंतर्गत उपलब्ध कर सवलत १२,५०० वरून २५,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
डेट म्युच्युअल फंडांवर LTCG लाभ नाही आजपासून डेट म्युच्युअल फंडामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर आकारला जाईल, ज्यामुळे इथे गुंतवणूकदारांना लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्सचा (LTCG) लाभ मिळणार नाही. तसेच, मार्केट लिंक्ड डिबेंचरमध्ये केलेली गुंतवणूक ही अल्प मुदतीची भांडवली मालमत्ता मानली जाईल.
गुड न्यूज! नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलासा; सिलिंडर दरात मोठी घट; पाहा नवे दर ज्येष्ठ नागरिकांनाही फायदा नवीन आर्थिक वर्षापासून ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी कमाल ठेव मर्यादा १५ लाख रुपयांवरून ३० लाख रुपये करण्यात आली आहे. एका खात्यासाठी मासिक उत्पन्न योजनेसाठी कमाल ठेव मर्यादा ४.५ लाख रुपयांवरून ९ लाख रुपये तर, संयुक्त खात्यांसाठी ही मर्यादा ७.५ लाख रुपयांवरून १५ लाख रुपये झाली आहे.
सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क १ एप्रिल २०२३ पासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य झाले आहे. आजपासून फक्त ६ अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग वैध असेल. म्हणजेच आता दुकानदार ४ अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन असलेले दागिने विकू शकणार नाही.
एलपीजी सिलिंडर स्वस्त एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला निश्चित केल्या जातात. या पार्श्वभूमीवर आज व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी गॅसच्या दरात सुमारे ९२ रुपयांची कपात जाहीर झाली मात्र, घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांसाठी अजूनही दरात दिलासा मिळाला नाही.
लहान बचत योजनांच्या व्याजदरात वाढ आज १ एप्रिलपासून लहान बचतयोजनेच्या गुंतवणूकदारांना ठेवींवर जास्त व्याज मिळेल. सरकारने ३१ मार्च रोजी एप्रिल-जून २०२३ या तिमाहीला व्याजदरात वाढ केली. लहान बचत योजनांवरील व्याजदर ७० बेस पॉईंटने वाढला आहे.
महिलांसाठी नवीन योजना आजपासून महिलांसाठी ‘महिला सन्मान बचत’ योजना सुरू होत आहे. महिला किंवा मुलींच्या नावाने महिला सन्मान बचत योजनेतू तुम्ही गुंतवणूक करू शकता. ही एकवेळ योजना असून २०२३-२०२५ दरम्यान फक्त दोन वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणुकीसाठी उपलब्ध असेल.
PATIALA/AMRITSAR: Congress leader Navjot Singh Sidhu is set to be released from the Patiala Central Jail on Saturday, less than two months short of the completion of his one-year sentence. There was no official confirmation on this but a tweet from the former Punjab Congress president’s handle on Friday said: “This is to inform everyone that Sardar Navjot Singh Sidhu will be released from Patiala Jail tomorrow. (As informed by the concerned authorities)”. Sidhu’s counsel H P S Verma maintained that the former MP and MLA, convicted by the Supreme Court of “voluntarily causing hurt” and handed a one-year term in a 1988 road rage case that led to a 65-year-old man’s death, “is most likely” to be freed during the weekend. However, jail superintendent M S Tiwana refused to confirm as much, saying: “We haven’t received any order so far regarding this matter.” Congress’s Lal Singh, who met Sidhu on Friday along with Mohinder Singh Kaypee, echoed Verma. “He’ll be released by Saturday,” he said. Sidhu was earlier expected to be released under the Azadi Ka Amrit Mahotsav in January, but the state government had denied his remission of sentence. Former Patiala Congress president Narinder Verma Lali, who was expelled from the party in October for six years by PCC chief Amrinder Singh Raja Warring, said: “We have made preparations to welcome to Sidhu.” Party’s Patiala district president Naresh Duggal, who was appointed by Warring, said: “So far, we have not got any message from the party high command in Punjab, regarding Sidhu’s release.” However, Congressmen in Amritsar have made preparations to visit Patiala to receive Sidhu on his release. Former MLA Sunil Dutti said a large number of Congress leaders from the Majha region of Punjab “are taking a cavalcade of hundreds of vehicles to receive our leader”. Dutti said Sidhu would first go to his home in Patiala and then visit Amritsar in a day or two. Another Congress leader said a roadmap has already been prepared for Sidhu and he is likely to be given a major responsibility to strengthen the party. Meanwhile, speaking to the media in Chandigarh, minister Aman Arora said the case was not on the agenda of cabinet meeting on Friday. He said Sidhu would be released if his jail term was getting over on April 1. He said certain other cases for remission were taken up in the cabinet and except for two persons convicted for heinous crimes, the others were approved as per the laid down policy.
बुलढाणा : बुलढाणा येथील नियमित ड्युटीवर जाणारी तरुणी बेपत्ता झाली. प्रचंड काळजीत पडलेल्या घरच्या मंडळींना अचानक मेसेज मिळाला की तुमची मुलगी रेल्वेतून पडून मृत्यू पावली. आधी कुटुंबीयांचा यावर विश्वास बसत नव्हता. परंतु सत्य समोर आल्यावर कुटुंबीयांवर दुःखांचा डोंगर कोसळला. ही दुर्दैवी घटना बुलढाणा तालुक्यातील सुंदरखेड येथे घडली. पूर्णिमा दिनकर इंगळे (वय वर्ष २६) असे मृत तरुणीचे नाव आहे.बुलढाणा तालुक्यातील सुंदरखेड येथील २६ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या मावशी मीना रामकृष्ण जाधव यांनी ३० मार्च रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. बेपत्ता तरुणी पूर्णिमा दिनकर इंगळे बुलढाणा येथील सखी वन स्टॉप या कार्यालयात पॅरामेडिकल विभागात कार्यरत होती. हे बाळ माझ्या मुलाचं नाही, सासूचे शब्द ऐकून सुनेने जीवन संपवलं; सासरच्यांनी चिमुकलीला नेलं ड्युटीवर जात आहे असे सांगून गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ती घरातून निघाली, मात्र कामाच्या ठिकाणी पोहोचली नाही. ती मिळून न आल्याने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होती.
ठाण्यात गुंडगिरी वाढली आहे आणि लवकरच मी सगळ्यांची पोलखोल करणार | संजय राऊत
भुसावळ जीआरपीकडून बुलढाणा शहर पोलिसांना माहिती देण्यात आली की एका तरुणीचा मृतदेह भुसावळ–जळगावच्या दरम्यान पाळधी रेल्वे स्टेशन जवळ मिळून आला असून सदर तरुणीचे नाव पूर्णिमा इंगळे आहे. मृतकाजवळ मलकापूर ते जळगाव प्रवासाचे तिकीट आढळून आले व ती गीतांजली एक्सप्रेसने प्रवास करीत असताना खाली पडल्याची माहिती भुसावळ जीआरपीचे पीआय गिरडे यांनी दिली.
Skipper MS Dhoni rued that the Chennai Super Kings (CSK) batters couldn’t push on in the middle overs after a strong start provided by opener Ruturaj Gaikwad during their five-wicket loss against Gujarat Titans in the IPL 2023 opener on Friday evening in Ahmedabad. A total in excess of 200 looked to be on the cards until the Gujarat bowlers came back to stifle the run-rate and restrict CSK to 178/7, which the defending champions chased down with four balls to spare and five wickets in hand. Gaikwad scored 92, but none of the other Chennai batters could cross 25.
“We all knew there will be dew. We could have done a bit more with the batsman-ship. Ruturaj (Gaikwad) was brilliant, he times the ball well and he’s a pleasure to watch. The way he picks his options, it is pleasing to watch. I think it’s important for the youngsters to step in,” said Dhoni referring to Gaikwad’s 92 off 50 balls. Dhoni, however, praised IPL debutant Rajvardhan Hangargekar who took three wickets. “I think Raj (Hangargekar) has pace and he will get better with time. Think the bowlers will get better, a no-ball is something that’s in your control, so you need to work on that. I felt two left-armers will be a better option, so I went ahead with them. Shivam (Dube) was an option, but I felt comfortable with the bowlers overall,” said Dhoni.
Titans skipper Hardik Pandya was pleased with the team’s performance. “We did put ourselves in a difficult situation but Rahul and Rashid did very well. We were happy at the mid-innings because at one point they looked like getting 200, but we got those couple of wickets to pull things back.” On the introduction of impact player in the IPL, he said: “Having this Impact rule makes my job difficult. I have too many options, and because of this someone will bowl less. This game I realised bowling hard lengths was the way to go, that’s why Alzarri bowled late. “Having Rashid is a real asset, he will get you wickets and get you some runs late down the order as well.”
NEW DELHI: Defence minister Rajnath Singh on Saturday said that India’s defence exports reached an all-time high of Rs 15,920 crore in 2022-2023. He described the rise as a remarkable achievement. “India’s defence exports have reached an all-time high of Rs 15,920 crore in FY 2022-2023. It is a remarkable achievement for the country,” Singh posted on Twitter.
He added that the country’s defence exports will continue to grow exponentially under the ‘inspiring leadership’ of PM Narendra Modi. According to official data, India’s defence exports in 2021-22 was Rs 12,814 crore. India exported military hardware worth Rs 8,434 crore in 2020-21, Rs 9,115 crore in 2019-20, and Rs 10,745 crore in 2018-19. The amount in 2017-18 was Rs 4,682 crore and Rs 1,521 crore in 2016-17. The government has set the target of manufacturing defence hardware worth Rs 1,75,000 crore and take defence exports to Rs 35,000 crore by 2024-25.