Tuesday, June 6, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2552

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

34

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

37

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

29

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

25

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

28

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

27

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

32

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

262

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Ayodhya recreated in Tirupati for the “Adipurush’ pre-release event. See pics | Telugu Movie News

0

Ayodhya, or Ram Mandir, has been recreated in the heart of Sri Venkateswara University, Tirupati, for the pre-release event of the upcoming film ‘Adi Purush’. The event organisers have used the LED screens to display the replica of Ayodhya’s Ram Mandir, and the visuals of the same have been going viral on social media now.
A huge stage has been erected in the SV University playground that will see thousands of fans attend the event this evening.
While the pre-release event Halllaballu has been started by ‘Darling’ Prabhas fans, the makers are said to be expecting to capture the nation’s attention today with this event. The film’s overseas bookings have started, while the domestic bookings will open very soon.

'Adipurush'- Pre-release event pictures

Image courtesy: Twitter

Adipurush - Pre-release event pictures 2

Image courtesy: Instagram

If fans are expecting the movie to break ‘Pathaan’ box-office collections this year, a few others are reportedly expecting that the movie will break Prabhas’s “Baahubali 2” box-office records.
Adipurush is an epic mythological film based on the Hindu epic ‘Ramayana’. The film is written and directed by National Award-winning director Om Raut and stars Prabhas as Raghu Rama, Kriti Sanon as Janaki, Sunny Singh as Laxman, and Devdatta Nage as Hanuman.
The film’s background score is done by Sanchit Balhara and Ankit Balhara and the movie songs are composed by Ajay-Atul and Sachet-Parampara together. Interestingly, the Ajay-Atul duo have reached the ‘Adipurush’ pre-release event venue today as they embarked on a bike journey from Mumbai to Tirupati a few days ago.
Also Read: Top Ten viral pictures of the week from Tollywood

Odisha Accident: हात-पाय धडावेगळे, छिन्नविछिन्न चेहरे, वायरच्या शॉकने जळालेली कलेवरं, १०१ मृतदेहांची ओळख पटेना

0

भुवनेश्वर: भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघातांपैकी एक असलेल्या बालासोर तिहेरी रेल्वे अपघाताला आता चार दिवस उलटून गेले आहेत. या अपघातामध्ये आतापर्यंत २७८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या प्रवाशांचे मृतदेह एव्हाना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात सोपवले जाणे अपेक्षित होते. परंतु, अद्याप १०१ मृतदेहांची ओळखच पटलेली नाही. त्यामुळे अपघाताला चार दिवस उलटल्यानंतरही भुवनेश्वर एम्सच्या शवागाराबाहेर मृतांच्या कुटुंबीयांची मोठी गर्दी दिसत आहे. अगोदरच दु:खाचा डोंगर कोसळला असताना अनेक तास उलटूनही आपल्या आप्तांचे मृतदेह मिळत नसल्याने मृतांचे नातेवाईक वैफल्यग्रस्त झाले आहेत.

Odisha Accident: त्या मार्गावर पहिली ट्रेन धावली, अपघाताचं दृश्य पाहून प्रवासी ‘जगन्नाथ, जगन्नाथ’ पुटपुटत राहिले

एम्समधील शवागाराच्या बाहेर एका स्क्रीनवर मृतदेहांचे फोटो दाखवले जात आहेत. यामध्ये आपल्या घरातील व्यक्तीचा फोटो आहे का, हे पाहण्यासाठी मृतांचे नातेवाईक या स्क्रीनला खिळून बसलेले आहेत. परंतु, अनेक तास टक लावून पाहिल्यानंतरही यापैकी अनेकांच्या पदरी निराशाच पडत आहे. या भीषण अपघातात अनेक मृतदेहांची अवस्था ओळख पटवण्याच्या पलीकडची आहे. त्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीला शेवटचं तरी पाहता येईल की नाही, याबाबतची आशा तासागणिक धुसर होत चालली आहे.

Odisha Accident: कोरोमंडल, हावडा एक्स्प्रेसमधून विनातिकीट प्रवास, रेल्वे अपघातात मृत्युमुखी, नुकसान भरपाई मिळणार?

बालासोर जिल्ह्यात झालेल्या या भीषण अपघातात कोरोमंडल एक्स्प्रेस आणि हावडा एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले होते. यावेळी एक्स्प्रेस गाडी आणि मालगाडीची जोरदार टक्कर झाल्यामुळे ट्रेनच्या डब्ब्यांचा चेंदामेंदा झाला होता. इतक्या जोरदार धडकेमुळे ट्रेनमधील अनेक प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. यापैकी अनेक मृतदेहांचे हातपाय धडावेगळे झाले आहेत, अनेक मृतदेहांचे अवयव आणि चेहरे छिन्नविछिन्न झाले आहेत. या अपघातावेळी उच्च दाबाचा विद्युतप्रवाह असलेली ओव्हरहेड वायर खाली आली. त्यामुळे जवळपास ४० प्रवाशांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. दुर्दैवाचा हा फेरा एवढ्यावरच थांबला नाही. तर या ४० जणांचा मृत्यू झाल्यानंतरही बराच काळ त्यांच्या शरीरातून विद्युतप्रवाह वाहत राहिला. त्यामुळे या मृतदेहांचा अक्षरश: कोळसा झालेला आहे. परिणामी या मृतदेहांची ओळख पटवणे अशक्य झालेले आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना १०१ कलेवरांच्या गर्दीतून त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कशी शोधून द्यायची, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. यावर उपाय म्हणून आता रुग्णालय प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने गोळा करायला सुरुवात केली आहे. त्याच्याआधारे मृतदेहांची डीएनए टेस्ट करुन ओळख पटवण्याचे काम सुरु झाले आहे.

‘माणुसकीचा झरा’; रेल्वे अपघातानंतर रक्तदानासाठी लोकांची रांग

MV Empress: India’s first international cruise vessel sets sail to Sri Lanka from Chennai | India News

0

NEW DELHI: India’s first international cruise vessel, MV Empress, set sail from Chennai to Sri Lanka on Monday after a flagging off ceremony by Union shipping minister Sarbananda Sonowal.
An international cruise tourism terminal, set up at a cost of Rs 17.21 crore at the Chennai Port, was also inaugurated. The facility is spread across 2,880 square metres and can host around 3,000 passengers.
The launch of the cruise service comes in the backdrop of the memorandum of understanding signed between Chennai Port and Waterways Leisure Tourism for domestic and international cruise service at the Incredible India International Cruise Conference in 2022.
Three port of calls
The newly-launched cruise will sail to three ports: Hambantota, Trincomalee and Kankesanturai in Sri Lanka.
The luxury cruise ship named Cordelia Empress will reach Hambantota on June 7. From there, it will sail to Trincomalee and dock there for a day before sailing back to Chennai on June 9.
The tour packages on board MV Empress will be offered for 2 nights, 3 nights, 4 nights and 5 nights.
Cordelia CEO Jurgen Bailom said the ship would carry 50,000 passengers from India to Sri Lanka in the next four months. Cordelia is operating cruises to Kochi, Goa, Mumbai and Lakshadweep.
Burgeoning cruise tourism
“With our rich heritage and culture around our coastal region, the potential of cruise tourism in India is immense. Today, as we launch the maiden cruise service between Chennai and Sri Lanka, it has ushered a new chapter in the cruise tourism sector in the country,” Sonowal said.
After a positive response to cruise services via 37 vessels for the domestic circuit, it is expected that the international circuit will further amp up the business of cruise tourism in the region. “As the affordability and access to world-class cruise services becomes a reality, people can enjoy and relish luxurious amenities, entertainment and breathtaking views,” said the minister.
Sonowal said three new international cruise terminals were expected to become operational by 2024.

“We expect that the volume of cruise ships will increase from 208 in 2023 to 500 in 2030 and up to 1,100 by 2047,” he said.
Following this, the number of passengers availing cruise services is also expected to rise from 9.50 lakh in 2030 to 45 lakh in 2047, said Sonowal.
“Plans are afoot to develop new cruise tourism terminals in Andamans, Puducherry and Lakshadweep circuits. We are also studying the feasibility of developing ferry circuits across India, Sri Lanka, Thailand and Myanmar,” he added.
The ministry is also working on rolling out pilgrimage tours in Gujarat, cultural and scenic tours and ayurveda wellness tourism and heritage tourism to boost demand for cruise services in the western, southern and eastern coasts of the country, he said.
(With inputs from agencies)

Chhatrapati Sambhaji Nagar Accident news Shivshahi bus hits car killing couple on the spot; शिवशाही बसला कार धडकली, मुलाच्या डोळ्यासमोर आई-वडिलांनी प्राण सोडले

0

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शिवशाही बस आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघा जणांना प्राण गमवावे लागले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर रोडवर हा अपघात झाला. अपघातात दाम्पत्याचा जागेवरच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मुलाच्या डोळ्यांदेखतच आई-वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.भरधाव कार शिवशाही बसला धडकल्यामुळे भीषण अपघात झाला. वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव परिसरात ही घटना घडली.

आईच्या डोळ्यांदेखत बापाला संपवलं, माऊलीचा आक्रोश, शेजारी येईपर्यंत २३ वर्षांचा लेक पसार

अपघात नेमका कसा घडला?

वैजापूरकडून जाणारी शिवशाही बस आणि छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या कारमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दारु पिऊन ट्रॅक्टर चालवला, सुदैवानं अपघात टळले

ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. वैजापूरकडून जाणारी बस आणि छत्रपती संभाजीनगरकडून येणारी कार यांच्यामध्ये जोरदार टक्कर झाली. या अपघातामध्ये हंसराज पवार आणि सुलोचना पवार या दाम्पत्याने जागीच प्राण सोडले.

मिशन मालामाल : दिल्लीतील मायलेकीच्या हत्येचं गूढ उकललं, गायकासह चुलत भावाला अटक

अपघातात त्यांचा मुलगा आणि सून गंभीर जखमी झाले आहेत. मनोज पवार आणि माया पवार या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान वैजापूर तालुक्यातील अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

I want to win championships, that is what you play for: Rohit Sharma | Cricket News

0

NEW DELHI: Highlighting the significance of winning championships in sports, Indian captain Rohit Sharma expressed his desire to secure one or two major titles before relinquishing his leadership role.
The discussions leading up to the World Test Championship final against Australia at The Oval have consistently revolved around India’s inability to clinch an ICC title in the past decade, despite several opportunities.

Gfx

Rohit assumed the captaincy across all formats after Virat Kohli stepped down following India’s Test series loss in South Africa in early 2022. As he leads the team into the crucial match, Rohit’s focus remains on achieving success and bringing home a major championship for India.
A day before the big final, Rohit was asked about the legacy he would like to leave as captain.

Gfx2

“Whether it’s me or someone else, even the guys before, their role was to take Indian cricket forward and win as many games, as many championships as possible. For me also, it will be the same. I want to win games, I want to win championships. That is what you play for,” Rohit said during the pre-match press conference.
“And yeah, it will be nice to win some titles, win some extraordinary series. But yeah, like having said that, I genuinely feel that we don’t want to put too much pressure on ourselves by overthinking about these kind of stuff.

Gfx3

“As a captain, like I said, every captain wants to win championships, So I’ll be no different. I also want to win championship. And that’s what the sport is all about, winning championship. So for me, it will be nice if I can win one or two championships, as in when I decide to move on from this job.”
On another nippy and overcast morning in London, Rohit was among the four squad members who turned up for optional practice.

89cd7e40-66b6-40a1-ac5e-97a2be3f5a9c

R Ashwin, Umesh and KS Bharat were the others who showed up in the morning session along with the net bowlers.
(With PTI Inputs)

Maharashtra Weather Forecast Thunderstorm and Rain Alert Today in Jalgaon Nashik Ahmednagar Chhatrapati Sambhajinagar; पुढील ३-४ तासात वादळी वाऱ्यासह पाऊस, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना इशारा

0

मुंबई: मान्सून जसा जसा जवळ येतोय तसा राज्यात हवामानातील बदल जाणवतो आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने नागरिकांना हैराण केले आहे. अचानक आलेल्या पावसाने लोकांची धांदल उडाली, तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आता भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून (IMD) काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात ४ जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला आहे.

पुढील ३ ते ४ तासात जळगाव, नाशिक, अहमदनगर, छ. संभाजीनगर या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावासाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, ३० ते ४० किमी प्रतितास या वेगाने वादळी वारे वाहतील, असाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

Solapur News: आई-बाबांना सांगू नका, एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची अखेरची चिठ्ठी वाचून डोळ्यात पाणी तरळेल
दरम्यान, अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे. गेल्या तीन तासांत या चक्रीवादळाचा वेग हा ११ किलोमीटर प्रतितास इतका झाला आहे. हे चक्रीवादळ आता उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती आहे. जसं जसं हे चक्रीवादळ पुढे सरकेल तसा पुढील १२ तासात त्याचा वेग आणखी वाढेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

चक्रीवादळ खोल समुद्रात असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर फार पावसाची शक्यता नाही, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तरी, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

वादळी पावसाचा एक झटका अन् घराचं छप्पर थेट उखडलं

पुढील २४ तासांत हे चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने पुढे सरकेल. पूर्वमध्य अरबी समुद्रात आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात सध्या ही स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईपासून ११२० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.

Mumbai Crime: मुंबईत आईची हत्या करुन मुलाने स्वत:ला संपवलं, घरातील भयंकर दृष्य पाहून वडिलांचा आक्रोश

Namibia: After re-introduction of cheetahs, India-Namibia to boost energy ties, says Jaishankar | India News

0

WINDHOEK: External affairs minister S Jaishankar, on his visit to Namibia, said that the re-introduction of cheetahs given by the country has been a milestone. He added that countries like India and Namibia need to work together to cooperate on the global stage amid a ‘very challenging’ international situation created by factors like debt crises with high-interest rates and tense geopolitical situations.
His remarks came as Jaishankar, along with Namibia’s deputy Prime Minister and foreign minister Netumbo Nandi-Ndaitwah, concluded the first India-Namibia Joint Commission meeting in Windhoek.
The external affairs minister, along with the Namibian deputy PM inaugurated the India-Namibia Centre of Excellence in Information Technology (INCEIT).
India and Namibia have agreed to work towards closer cooperation in the field of energy, including in oil and gas, green hydrogen, and solar with the two countries also looking at ways to expand bilateral trade.
He said the future of bilateral partnership is built on the ‘strong foundation’ of goodwill arising from the shared struggle for freedom. He said the two countries have seen growing development partnership, stronger capacity building, expanded trade and initial investments over the last three decades.
“Our cooperation has also been expressed in domains ranging from health, education and electrification. Today, our objective is to take this to a much higher level and that indeed has been the objective of the Joint Commission.”
Referring to the discussions, Jaishankar said there is a much clearer picture of the possibilities before the two countries. “Closer cooperation in the field of energy, including in oil and gas, green hydrogen, and solar. Indian companies have by now established themselves at a global level and emerged as major investors, knowledge partners, technology providers and business collaborators,” he said.
“Infrastructure development, especially with regard to railways, roads, ports, electricity transmission and water usage. Even in Africa, there are already significant projects delivered by us in these domains. I hope that this record encourages the emergence of new partnerships between us in these areas,” he added.
Jaishankar hoped Namibia would join India in the creation of the Big Cat Alliance. “Our collaboration in wildlife relocation and conservation is also very significant. The re-introduction of Cheetahs in India that were given by Namibia is truly a milestone, creating the basis for other initiatives. We hope that Namibia would join us in the creation of the Big Cat Alliance. Such cooperation also has a major impact on the promotion of eco-tourism.”
He said trade and Investment have shown encouraging trends but obviously, can grow much further and much faster. “We agreed to promote Namibia as an investment destination in India. We believe that this has regional and perhaps even, continental implications. Our industry, whose representatives I met separately, also take pride in imparting skills to their Namibian partners. This is particularly so with respect to the diamond industry. We believe that Indian scale, quality and cost has the potential to meet the needs of consumers here, particularly in pharmaceuticals and medical devices.”
The minister said that the two sides also discussed food security and the prospects for expanding millet production and added that Prime Minister Narendra Modi has personally led the mission to increase production and consumption of millets worldwide. “This can become a new focus area between us,” he said.
Jaishankar said one of the major achievements in recent years in India has been the digital delivery of public goods. “We also have made significant advances in fintech. Cooperation here holds real benefits. I am glad to learn that there have been discussions pertaining to the UPI platform. Other facets also need greater exploration,” he said.
“Our history of capacity building and training exchanges needs to be upgraded. India is prepared to offer customized courses in areas of specific interest to Namibia. I know that education is one such priority. We have also agreed on taking the Entrepreneurial Development Centre proposal forward and working together to advance Namibia’s diplomatic academy,” he added.
Referring to health, he said preparations to receive the Bhabhatron cancer radiotherapy machine in Oshakati have progressed. “I look forward to its early realization.”
On defence, the minister said India has confirmed the continuance of the training team which is rendering such valuable service in Namibia. “Let me add that India is now an increasing exporter of defence products and services and I am confident that there will be interest on the Namibian side in this. Regarding forensics, we have agreed to provide equipment for the use of the Namibian authorities.”
The minister said there was a mutual interest in taking forward cooperation in arts, culture, heritage and people to people contacts. “We have an expectation that this will take the shape of a systemic plan of action, that I hope our officials will sit and discuss together.”
He said the Joint Commission meeting will also further energize the strong cooperation on regional and global forums, including the United Nations and Commonwealth. “India values Namibia’s contributions in our AU interaction, as indeed in mechanisms like SACU. Our shared goal is to ensure that the India-Namibia partnership realizes its full potential,” he said.
Jaishankar arrived in Namibia on Sunday from South Africa where he took part in BRICS Foreign Ministers’ meeting. This is first visit by an Indian External Affairs Minister to Namibia.
With agency inputs

laborer killed a contractor’s brother in vasai; पगार न मिळाल्याने एका मजुराकडून ठेकेदाराच्या भावाची हत्या

0

वसई: पालघर जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकतीच वसईतून एक हत्येची घटना समोर आली आहे. शुल्लक कारणावरून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. पगार थकवल्याने मजुराने ठेकेदाराच्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना वसई येथे घडली आहे. हत्या करून बिहार येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकातून पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसई पश्चिमेकडील सनसिटी येथील कासा द तेरेजा या गृहनिर्माण संकुलाचे बांधकाम सुरू आहे. या संकुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने अरबाज आलम (25) या मजुराचा मागील आठ महिन्यांपासून पगार थकवला होता.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

आपला पगार थकवल्याने मजुर अरबाज हा चांगलाच संतापला होता. त्यानंतर त्याने रागाच्या भरात ठेकेदाराचा भाऊ मोईन मोहम्मद (38) याच्यावर वाद घालण्यास सुरूवात केली. आरोपीने लाकडी फळीने डोक्यात, चेहऱ्यावर, मानेवर वार करत मोईन मोहम्मदची हत्या केली आणि फरार झाला. याप्रकरणी मृतकाचा भाऊ आवेश फारुख याने हत्येप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करण्याकरिता पोलिसांची तीन पथके नेमण्यात आली.
रस्त्यात छेड काढताच तरुणीने रोडरोमिओला पट्ट्याने धू-धू धुतला; नंतर लोकांनीही धिंड काढली!

आरोपी मुळचा बिहार येथील असल्याची माहिती समोर आल्याने तो पळून जाण्याची शक्यता होती. मात्र आरोपी अरबाज याचा मोबाइल चोरीला गेल्याने त्याचे लोकेशन अंधेरीच्या जुहू परिसरात होते. आरोपीजवळ मोबाईल नसल्याने आणि त्याला ओळखणारे कोणीही नसल्याने तपासात अडचण निर्माण झाली. जुहू परिसरात लोकेशन आरोपीचे मोबाइल आढळल्याने पोलिसांचे एक पथक जुहू परिसरात तपास करत होते. मात्र तो मोबाईलही बंद झाला. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल झाली होती. त्याचप्रमाणे आरोपी पळून जाण्याची शक्यता लक्षात घेता लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकावर पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर आरोपी अरबाजला अटक करण्यात आली. मजुरीचे पैसे थकवल्याने आरोपी अरबाज याने ही हत्या केल्याची माहिती वसईच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी दिली.

I want to win championships, that is what you play for: Rohit Sharma | Cricket News

0

NEW DELHI: Highlighting the significance of winning championships in sports, Indian captain Rohit Sharma expressed his desire to secure one or two major titles before relinquishing his leadership role.
The discussions leading up to the World Test Championship final against Australia at The Oval have consistently revolved around India’s inability to clinch an ICC title in the past decade, despite several opportunities.

Gfx

Rohit assumed the captaincy across all formats after Virat Kohli stepped down following India’s Test series loss in South Africa in early 2022. As he leads the team into the crucial match, Rohit’s focus remains on achieving success and bringing home a major championship for India.
A day before the big final, Rohit was asked about the legacy he would like to leave as captain.

Gfx2

“Whether it’s me or someone else, even the guys before, their role was to take Indian cricket forward and win as many games, as many championships as possible. For me also, it will be the same. I want to win games, I want to win championships. That is what you play for,” Rohit said during the pre-match press conference.
“And yeah, it will be nice to win some titles, win some extraordinary series. But yeah, like having said that, I genuinely feel that we don’t want to put too much pressure on ourselves by overthinking about these kind of stuff.

Gfx3

“As a captain, like I said, every captain wants to win championships, So I’ll be no different. I also want to win championship. And that’s what the sport is all about, winning championship. So for me, it will be nice if I can win one or two championships, as in when I decide to move on from this job.”
On another nippy and overcast morning in London, Rohit was among the four squad members who turned up for optional practice.

89cd7e40-66b6-40a1-ac5e-97a2be3f5a9c

R Ashwin, Umesh and KS Bharat were the others who showed up in the morning session along with the net bowlers.
(With PTI Inputs)

Odisha Train Accident George Das Save His Life Because of His Mother; सीट बदलण्यासाठी टीसीकडे निघालेले, आई म्हणाली जेवण करुन जाऊ अन् दहावी पास झालेला लेकाचा जीव वाचला

0

बालासोर : ओडिशामधील बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार स्थानकाजवळ कोरेमंडल एक्स्प्रेस, बंगळुरु एक्स्प्रेस आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला होता. त्या अपघातात २७८ जणांचा मृत्यू झाला होता. रेल्वे प्रशासनानं युद्ध पातळीवर प्रयत्न करत रेल्वेची वाहतूक पूर्ववत केली आहे. या मार्गावरुन सोमवारपासून वाहतूक पूर्ववत झाली असून हावडा पुरी वंदे भारत एक्स्प्रेस देखील धावली. रेल्वेनं या अपघाताची चौकशी सीबीआयकडे सोपवली आहे. या अपघातातून बचावलेल्या व्यक्तींचे अनुभव समोर येत आहेत.

एका कुटुंबाचा थरारक अनुभव समोर आला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसमधून प्रवास करणारा १६ वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला आहे. जॉर्ज जेकब दास हा मुलगा नुकताच दहावी उत्तीर्ण झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसमधून तो त्याच्या आई वडिलांसह प्रवास करत होता. पण, आई वडिलांचा डबा वेगळा होता आणि त्याचा डबा वेगळा होता. जॉर्ज दासचा डबा बी-८ हा होता. तर त्याचे आई वडील बी-२ मध्ये होते. जॉर्ज दास बी-२ डब्यात जेवण करण्यासाठी गेला होता.
ओडिशात भीषण रेल्वे अपघात का झाला? CBI कडे तपास येताच धक्कादायक माहिती उघड, वेगळाच अँगल समोर
जॉर्जचे वडील एझ्झिकल दास आणि त्याची आई बी २ मधून प्रवास करत होती. त्यांनी टीटीईला विनंती करण्यासाठी बी ८ डब्यात जाण्याचा निर्णय घेतला होता. एझ्झिकल यांनी सांगितलं की त्यांच्या पत्नीनं जेवण केल्यानंतर टीटीईकडे जाऊ असं सांगितलं. आम्ही बी ८ डब्यात जाणार होतो त्यापूर्वीच मोठा आवाज आम्ही ऐकला. रेल्वे थांबल्यानंतर डब्यातून बाहेर आल्यानंतर आम्ही पाहिलं त्यावेळी अनेकांचे हात तुटलेले होते.

एझ्झिकल दास यांनी मुलगा जॉर्जला ज्या डब्यातील सीट मिळाली होती त्या बी ८ डब्यातील अनेकांचा मृत्यू झाला होता तर आणखी काही जण जखमी झाले होते. शनिवारी रात्री उशिरा एझ्झिकल दास घरी पोहोचले.

रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २७८ वर

कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरु हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं दुरुस्ती करत ती संख्या २७५ असल्याचं सांगितलं होतं. गंभीर जखमी असलेल्या तीन जणांचा मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या २७८ वर गेली आहे.
बालासोर रेल्वे अपघातात मराठमोळे अधिकारी ठरले देवदूत, शेकडोंचा जीव वाचला

Latest posts