Sunday, May 28, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2522

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

24

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

27

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

20

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

18

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

19

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

18

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

22

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

256

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Police Raid 8 Spa Center In Pacific Mall Burst Sex Racket; मॉलमधील ८ स्पा सेंटर्सवर छापा, सेक्स रॅकेट उद्ध्वस्त

0

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये असलेल्या पॅसिफिक मॉलमध्ये असलेल्या स्पा सेंटर्सविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ८ सेंटर्सवर एकाचवेळी छापा टाकल्यानं एकच खळबळ उडाली. जवळपास तीन तास पोलिसांची कारवाई सुरू होती. पोलिसांनी ६१ तरुणी आणि ३९ तरुणांना ताब्यात घेतलं आहे. स्पा सेंटर्समध्ये आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत. विशेष म्हणजे या कारवाईमुळे पोलीस दलातही खळबळ उडाली. डीसीपींनी महाराजपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी शिशुपाल सोळंकी यांना निलंबित केलं आहे.महाराजपूरमध्ये असलेल्या पॅसिफिक मॉलमध्ये असलेल्या स्पा सेंटर्सवर ट्रान्स हिंडनचे डीसीपी विवेक चंद आणि साहिबाबादचे एसीपी भास्कर वर्मा यांच्या नेतृत्त्वाखाली धाड टाकण्यात आली. संध्याकाळी पाचच्या सुमारास मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी एकाच वेळी ९ स्पा सेंटर्सवर छापा टाकला. त्यामुळे मॉलमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी स्पा सेंटर्समधील खोल्यांची झडती घेतली. तिथे अनेक आक्षेपार्ह वस्तू सापडल्या.
हॉटेलमध्ये बरीच गडबड सुरुय! टिप मिळताच पोलिसांची धाड; रुम उघडल्या अन् पोरापोरांची लाईन लागली
पोलिसांनी स्पा सेंटर्स सील केले आणि अटक करण्यात आलेल्या आरोपींना लिंक रोड पोलीस ठाण्यात नेलं. स्पा सेंटर्सच्या आडून देहविक्रय केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार कारवाईतून उघड झाला. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना याबद्दल अनेकदा माहिती मिळाली होती. काही जणांनी तक्रारीदेखील केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई हाती घेतली.

स्पा सेंटरच्या चालकांसोबतच तिथे काम करणारे कर्मचारी, देह व्यापारासाठी आणण्यात आलेल्या तरुणी आणि ग्राहक म्हणून आलेल्या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. तरुणांमधील बहुतांश जण व्यापारी आणि नोकरदार आहेत. काही विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. परदेशी तरुणींकडूनही इथे देहविक्री केली जायची, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सुट्टी असतानाही शाळेत गेली, टेरेसवरुन पडली; मुलीसोबत काय घडलं? कुटुंबाच्या दाव्यानं नवं वळण
पोलिसांनी अचानक मोठा फौजफाटा आणून मॉलमध्ये कारवाई केली. त्यामुळे मॉलमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. मॉलमध्ये असलेल्या अन्य दुकानांमध्ये शॉपिंग करणाऱ्या अनेकांना धक्काच बसला. कारवाई केवळ स्पा सेंटर्सपर्यंतच मर्यादित आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आल्यानंतर परिस्थिती निवळली. पॅसिफिक मॉलच्या चारही बाजूंना उच्चभ्रू वस्ती आहे.

Narendra Modi Speech At Inauguration New Parliament; भारतासाठी लोकशााही व्यवस्था नसून संस्कार, नव्या संसद भवनात संस्कृतीसह संविधानाचे सूर: नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेच्या लोकार्पण सोहळ्यानंतर नव्या लोकसभेतून संबोधित केलं. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिंवश उपस्थित होते. प्रत्येक देशाच्या विकासाच्या यात्रेत काही क्षण येतात ते अमर होतात. काही तारखा इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदवल्या जातात, तसा क्षण आजचा आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. आपला देश स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षानिमित्त अमृतमहोत्सव साजरा करत आहे. भारताच्या लोकांनी लोकशाहीला या निमित्तानं संसदेची भेट दिली आहे. आज सकाळी ससंदेच्या प्रांगणात सर्वधर्मीय प्रार्थना झाली आहे. सर्व देशवासियांना या सुवर्ण क्षणांच्या शुभेच्छा देतोय, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

हे फक्त भवन नाही, १४० कोटी भारतीयांच्या स्वप्नांचं प्रतिबिंब आहे. जगाला भारताच्या दृढनिश्चयाचा संदेश देणारं आमच्या लोकशाहीचं मंदिर आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. हे नवं संसद भवन संकल्पाला सिद्धीला जोडणारं महत्त्वाचं दुवा ठरेल. नवं संसद भवन स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नांना साकार करण्याचं माध्यम बनेल. हे नवं संसदभवन आत्मनिर्भर भारताची पहाट पाहिलं. हे नवं भवन जुन्या आणि नव्याच्या अस्तित्वाचा साक्षीदार बनेल, असं मोदींनी सांगितलं.

नरेंद्र मोदींनी नव्या वाटेवर चालून नवं ध्येय गाठलं जातं. नवा भारत नव्या वाटा शोधत आहे, असं म्हटलं. संकल्प नवा आहे, विश्वास नवा आहे. आज पुन्हा एकदा संपूर्ण जग भारताच्या संकल्पाच्या दृढतेला, भारतीय जनशक्तीच्या सृजनशक्तीला आदरानं पाहतं आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. जेव्हा भारत प्रगती करेल तेव्हा जग प्रगती करेल. संसदेचं नवं भवन भारताच्या विकासासोबत जगाच्या विकासाचं आव्हान करेल, असं मोदी म्हणाले.

आज ऐतिहासिक क्षणी संसदेत पवित्र सेंगोलची स्थापना झाली आहे. महान चोल साम्राज्यात सेंगोलला कर्तव्यपथ, सेवा पथ, राष्ट्र पथाचे प्रतिक मानलं जातं. हा सेंगोल सत्ता हस्तांतरणाचं प्रतीक बनला होता, असं मोदी म्हणाले. तामिळनाडूतून आलेल्या आदिनम संतांना अभिवादन करतो, असं मोदी म्हणाले. गेल्या काही दिवसांपूर्वी याच्या इतिहासाबद्दल माहिती समोर आलेली आहे. सेंगोलला त्याची प्रतिष्ठा पुन्हा देऊ शकलो याचा आनंद आहे. लोकसभेचं काम सुरु असेल तेव्हा सेंगोल प्रेरणा देत राहील, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
लोकलसह मेट्रो,मोनो कनेक्ट होणार, MMRDA चं प्लॅनिंग,युद्धपातळीवर काम सुरु, ट्रॅवलेटर लवकरच मुंबईकरांच्या सेवेत
भारत लोकशाही देश नाहीतर लोकशाहीची जननी देखील आहे. भारत आज जागतिक लोकशाहीचा मोठा आधार आहे. लोकशाही आमच्यासाठी व्यवस्था नसून संस्कार आहे, विचार आहे, परंपरा आहे, असं मोदी म्हणाले. आमचे वेद आम्हाला लोकशाही आदर्श शिकवतात. महाभारतात गण आणि गणतंत्राचा उल्लेख मिळतो. भगवान बसवेश्वरांच्या अनुभवमंडप आदर्श मानला आहे, असं मोदी म्हणाले. तामिळनाडूतील शिलालेख देखील तेच सांगतो. आपलं संविधान हाच आपला संकल्प आहे. संसद देशाच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचा सन्मान करते, असं मोदींनी सांगितलं.
New Parliament LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नव्या संसदेचं लोकार्पण, लोकसभेत सेंगोलची स्थापना
नव्या संसदभवनात वारसा आहे, कला कौशल्य आहे, संस्कृती आहे आणि संविधानाचे संस्कार देखील आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले. नव्या संसद भवनासाठी राजस्थानातून ग्रेनाईट, महाराष्ट्रातून लाकूड आणलंय, या संसद भवनातून एक भारत श्रेष्ठ भारताचं दर्शन होईल, असं मोदींनी सांगितलं. संसदेच्या जुन्या भवनात सर्वांसाठी आपल्या कामांना पूर्ण करणं अडचणीचं झालं होतं. तंत्रज्ञानाच्या समस्या, बैठक व्यवस्थेची अडचण होती. गेल्या दोन दशकांपासून नव्या संसद भवनाची चर्चा होती. भविष्यात खासदारांची संख्या वाढणार होती, ते कुठं बसले असते त्यामुळं नव्या संसद भवनाची निर्मिती केली आहे, असं मोदींनी म्हटलं.
Sharad Pawar: मी तिकडे गेलो नाही याचं समाधान; नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यातील धर्मकांडावर शरद पवारांची टीका

Protesting wrestlers detained, police clearing protest site at Jantar Mantar

0

NEW DELHI: Protesting wrestlers, including Vinesh Phogat, Sakshi Malik and Bajrang Punia, were detained by Delhi Police on Sunday after they breached the security cordon while trying to move towards the new Parliament building, where a women’s Mahapanchayat was planned for the day.
In chaotic scenes witnessed at the Jantar Mantar, wrestlers and police officers shoved and pushed each other as Vinesh Phogat and her cousin sister Sangeeta Phogat tried to breach the barricades.
All protesters were detained and forcefully boarded in buses by police.

“They have been detained for violating law and order. We will take legal action after inquiry in due course of time,” said Dependra Pathak, Special CP, Law and Order.
The police officials were also seen clearing the protest site, where the wrestlers had resumed their agitation against the Wresting Federation of India (WFI) chief Brij Bhushan Sharan Singh on April 23.

The Delhi Police had beefed up the security at Jantar Mantar following protesting wrestlers’ call for a ‘Mahila Samman Mahapanchayat’.
Thousands of police personnel were deployed and multiple layers of barricades were in place in the Lutyens’ Delhi area on Sunday.

The wrestlers protesting, sitting about two kilometres from the Parliament building, had said they will go ahead with their ‘Mahapanchayat’ near the new Parliament building at any cost.
However, Police said no protester will be allowed to move towards the new building as permission has not been granted to hold the event and the wrestlers should not be involved in any “anti-national activity”.

The protesting wrestlers, including the likes of Olympic medallists Bajrang Punia and Sakshi and Asian Games gold medallist Vinesh, have been demanding the arrest of outgoing Wrestling Federation of India president Brij Bhushan Sharan Singh, who they have accused of sexually harassing several women grapplers.
The wrestlers had said that use of force by police will not deter them from going ahead with their peaceful march and the Mahapanchayat.

बायकोला ड्युटीवर सोडायला निघाले, वाटेत अनर्थ घडला; भीषण अपघातात नवऱ्याचा करुण अंत

0

जळगाव : जळगाव शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी येथील जैन कंपनीसमोर एक दुर्दैवी घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पुढे जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती ठार झाले तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. हेमंत काशिनाथ चौधरी (वय ५०, रा. खोटे नगर, जळगाव) असं मयताचं नाव आहे. हेमंत हे त्यांच्या पत्नीला कामावर सोडण्यासाठी जात होते. कंपनी अवघ्या काही अंतरावर हा अपघात झाला. यात मयत हेमंत यांच्या पत्नी माधवी हेमंत चौधरी (वय ४५) या जखमी झाल्या असून त्यांना उपचारार्थ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात हेमंत चौधरी हे आपल्या पत्नी माधवी हेमंत चौधरी यांच्यासह वास्तव्याला होते. हेमंत चौधरी हे जळगाव शहरातील पोलनपेठ परिसरात मेडीकल डिस्ट्रीब्यूटर म्हणून नोकरीला होते. तर हेमंत यांची पत्नी माधवी या बांभोरी गावाजवळील जैन कंपनीत नोकरीला आहेत. नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पत्नीला कामावर सोडण्यासाठी हेमंत चौधरी हे त्यांच्या दुचाकीने खोटेनगराकडून जैन कंपनीकडे निघाले. यादरम्यान रस्त्यात बांभोरी गावानजीक एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या हेमंत चौधरी यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत चौधरी दाम्पत्य हे दुचाकीसह रोडच्या खाली फेकले गेले. या अपघातात दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. रस्त्यावरील ये जा करणारे स्थानिक ग्रामस्थ आणि तरूणांच्या मदतीने दोघांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दोन तासात पतीचा मृत्यू; जखमी पत्नीवर उपचार सुरूहेमंत चौधरी यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय उपचार सुरू असताना दुपारी अडीच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यांना मयत घोषित केले. अपघाताची माहिती मिळाल्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली. जखमी माधवी यांनी पती कुठे आहेत, त्यांना काही झालं तर नाही ना? अशी विचारणा नातेवाईकांना केली. मात्र, त्यांना मानसिक धक्का बसू नये म्हणून पती मयत झाल्याबाबत पत्नी माधवी यांना सांगण्यात आलेलं नाही. पती जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचंच त्यांना नातेवाईकांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांत अद्यापपर्यंत कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

PM Modi treating inauguration of new Parliament building as coronation: Rahul Gandhi | India News

0

NEW DELHI: Congress leader Rahul Gandhi on Sunday said Parliament is the voice of the people but the Prime Minister is treating the inauguration of the new Parliament building like “coronation”.
The attack came soon after Prime Minister Narendra Modi inaugurated the new Parliament building.
“Parliament is the voice of the people! The Prime Minister is treating the inauguration of the Parliament House as coronation,” Gandhi said in a tweet in Hindi.
AICC general secretary, Organisation, K C Venugopal also tweeted, saying, “At the foundation stone laying ceremony of the new Parliament building, then Hon’ble President Sh. Ramnath Kovind was kept away from the ceremony. At its inauguration, President Droupadi Murmu has been sidelined.”
“It is the upper caste, anti-backward mindset of the RSS because of which they are denied the respect that their high constitutional office deserves. Their deliberate exclusion shows PM Modi will use them as tokens for his electoral politics, but will not allow them to be part of such significant and historic occasions,” Venugopal said.

Parbhani Three People Were Beaten To Death As Thieves One Died; परभणीत चोर समजून तिघांना बेदम मारलं; अन्…

0

परभणी : परभणीमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयावरुन तीन युवकांना जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर इतर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना परभणी तालुक्यातील उखळद येथे शनिवार २७ मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. तर ही तीन मुले उकळत परिसरामध्ये रानडुक्कर पकडण्यासाठी गेले असल्याचा दावा मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.

या घटनेबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किरपानसिंग सुजीतसिंग भौंड असं मयताचे नाव आहे. तर अरुणसिंग जोगींदर सिंग टाक आणि गोरासिंग उर्फ सचिनसिंग गुरुबच्चणसिंग दुधाणी अशी जखमींची नावे आहेत. परभणी जवळील बलसा खुर्द परिसरातील तिघेजण उळखद या ठिकाणी गेले होते. गावातील काही जणांना सदर तिघे चोरी करण्यासाठी आले असल्याचा संशय आल्याने उखळद गावातून नवागडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गावातील काही लोकांनी संबंधितांना जबर मारहाण केली. यामध्ये किरपालसिंग सुजीतसिंग भौंड या युवकाचा मृत्यू झाला तर इतर दोघेजण जखमी झाले.

Sharad Pawar: मी तिकडे गेलो नाही याचं समाधान; नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यातील धर्मकांडावर शरद पवारांची टीका
जखमींना उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक रागसुधा आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे ताडकळसचे सपोनि. कपिल शेळके, कर्मचारी लक्ष्मण कांगणे, चाटे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. मयतावर शवविच्छेदन करण्यात आले. गावामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर जिल्हा सामान्य रुग्णालय देखील पोलीस अधीक्षक स्वतः आल्याने रुग्णालयाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र, या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उखळद येथे झालेल्या मारहाण प्रकरणात जखमी गोरासिंग उर्फ सचिन सिंग गुरुबच्चनसिंग दुधाणी याने दिलेल्या फिर्यादीवरुन सहा अनोळखी आणि इतरांवर ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. शेळके करत आहेत. पोलिसांनी एका संशयीताला ताब्यात घेतलं आहे. इतरांचा शोध सुरू आहे.
लोकलसह मेट्रो,मोनो कनेक्ट होणार, MMRDA चं प्लॅनिंग,युद्धपातळीवर काम सुरु, ट्रॅवलेटर लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

Msrtc Bad Condition Buses Run On Road; बुलढाण्यात भंगार एसटी धावतायत रस्त्यावर; महामंडळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

0

बुलढाणा: दररोज एसटी बसेसचा कुठे ना कुठे अपघात होत आहेत, तर काही ठिकाणी या एसटी बस रस्त्यात कुठेही बंद पडत आहेत. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपूर्वी झालेल्या एसटीच्या भीषण अपघातात तब्बल ६ जणांना जीव गमवावा लागला. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या घटनांतून एसटी महामंडळाने काहीतरी शिकावं अशी अपेक्षा होती. मात्र, जिल्ह्यातील सात आगारातील सर्व बसेस भंगार झाल्या असूनही त्या बिनधास्तपणे रस्त्यावर उतरविल्या जात आहेत.लग्नात पाहिलं अन् एकमेकांवर भाळले, लॉजवर भेटताच प्रेमभंग; पुण्याच्या तरुणीसोबत शेगावात घडलं भयंकर
धोकादायक बसेसमध्ये प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रवास करताना कधी काय होईल हे सांगता येत नाही . भंगार झालेल्या बसेस रस्त्यावर बिनदिक्कतपणे धावतात हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा गंभीर प्रकार आहे. या प्रकाराकडे परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रण अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. यांत्रिक व तांत्रिक विभाग यावर काहीही बोलायला तयार नाहीत. सरकारने महिलांना तिकीट दरात सवलत दिल्याने एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. मात्र, सध्या बहुतांश बसेस भंगार अस्वस्थेत आहेत.

संभाजीनगर ते मलकापूर MH ४० N ९८९१ या एसटी बसची क्लच प्लेट नादूरुस्त असतानादेखील ही बस रस्त्यावर उतरवली जात आहे. क्लच प्लेट नादुरुस्त असल्याने या बसचा वेग हा प्रतिताशी केवळ १५ किमी आहे. दरम्यान, या गाडीत किमान २५ ते ३० प्रवासी होते. बुलढाणा मलकापूर ही बस नादुरुस्त असलेल्या क्लच प्लेट सोबत धावली. यावेळी बसमधील सर्व प्रवाशी जीव मुठीत धरून बसले होते. खराब क्लच प्लेटमुळे या बसचे गियर पडत नव्हते. त्यामुळे पहिल्याच गियर मध्ये ५० कमी पर्यंत प्रवास करावा लागला.

नेहमीचा हा प्रवास एका तासाचा होता त्याला या प्रकारामुळे २ ते ३ तास लागले. दुपारच्या वेळी ही बस कमी वेगाने धावत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. प्रवाशांनी वाहन चालक आणि वाहकाकडे तक्रार केली असता यावर आमचा नाईलाज आहे, असे चालक आणि वाहकानी सांगितले. एकूणच अशा प्रकारच्या भंगार बसेसमध्ये प्रवास करणे किती जिकरीचे झाले आहे, हे यावरून स्पष्ट होतं आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन राज्यातील एसटी भंगार बसेस काढून टाकाव्यात आणि नवीन बसेस द्याव्यात, अशी मागणी प्रवाशी संघटनेने केली आहे.

नातीच्या लग्नाला जाताना काळ आडवा, एसटी अपघातात भाची-वहिनीने डोळ्यादेखत प्राण सोडले
विशेष म्हणजे मलकापूर डेपोच्या दोन गाड्या संभाजीनगर ते मलकापूर दरम्यान नादुरुस्त अवस्थेत रस्त्यात उभ्या होत्या. इतक्या लांब पल्ल्याच्या फेऱ्यांनाही मलकापूर डेपो भंगार गाड्या वापरतात हे धक्कादायक आहे. एकीकडे एसटीने प्रवाशांची संख्या वाढविण्याकरता सवलतीचा सपाटा लावला आहे. तर दुसरीकडे लालपरीच्या तांत्रिक बाबीकडे दुर्लक्ष करत प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार एसटी महामंडळाकडून त्वरित बंद व्हावा अशी मागणी होत आहे.

New Parliament building: Key things to know about it | India News

0

NEW DELHI: Prime Minister Narendra Modi on Sunday inaugurated the new Parliament building and installed the historic Sengol in the Lok Sabha chamber. He was accompanied by Lok Sabha Speaker Om Birla.
The task of constructing the new Parliament building was a mammoth endeavour. It witnessed several key construction activities being done off-site as well. Further, the construction also saw the usage of materials sourced from across the country.
Here are the key things to know about the new Parliament building and its construction:

  • It is constructed by Tata Projects Ltd, will have a grand constitution hall to showcase India’s democratic heritage, a lounge for MPs, a library, multiple committee rooms, dining areas and ample parking space.
  • The triangular-shaped four-storey building has a built-up area of 64,500 square metres.
  • The building has three main gates — Gyan Dwar, Shakti Dwar, and Karma Dwar. It will have separate entrances for VIPs, MPs, and visitors.
  • The teakwood used in the building was sourced from Nagpur in Maharashtra, while the red and white sandstone was procured from Sarmathura in Rajasthan. The sandstone for the Red Fort and Humayun’s Tomb in the national capital was also known to have been sourced from Sarmathura.
  • The Kesharia green stone has been procured from Udaipur, the red granite from Lakha near Ajmer and the white marble has been sourced from Ambaji in Rajasthan.
  • The steel structure for the false ceilings in the Lok Sabha and the Rajya Sabha chambers have been sourced from the union territory of Daman and Diu, while the furniture in the new building was crafted in Mumbai.
  • The stone ‘jaali’ (lattice) works dotting the building were sourced from Rajnagar in Rajasthan and Noida in Uttar Pradesh.
  • The materials for the Ashoka Emblem were sourced from Aurangabad in Maharashtra and Jaipur in Rajasthan, while the Ashok Chakra donning the massive walls of the Lok Sabha and the Rajya Sabha chambers and the exteriors of the parliament building were procured from Indore in Madhya Pradesh.
  • Manufactured sand or M-sand from Charkhi Dadri in Haryana has been used for creating a concrete mix for the construction activities of the building.
  • The fly ash bricks used in the construction were sourced from Haryana and Uttar Pradesh, while brass works and pre-cast trenches were from Ahmedabad in Gujarat.
  • The new building can comfortably seat 888 members in the Lok Sabha chamber and 300 in the Rajya Sabha chamber.
  • The new Lok Sabha chamber has a peacock theme, with designs drawn from the national bird’s feathers carved on the walls and ceiling, complemented by teal carpets. And the design of the Rajya Sabha chamber has been prepared on the theme of the national flower lotus.
  • In both the Lok Sabha and the Rajya Sabha, two MPs will be able to sit on one bench and each MP will have a touch screen on the desk.
  • The new Parliament boasts of an inbuilt process that makes it highly efficient in energy, water and other inputs utilisation and has green building certification of GRIHA (Green Rating for Integrated Habitat Assessment) 5 Star.
  • There is a provision of a decentralised sewage treatment plant that will recycle water and use it for flushing and irrigation needs.
  • Native vegetation is used to minimise irrigation needs with irrigation done efficiently with systems like drip irrigation. The entire building has been designed to be energy efficient and has a Green Building Certification of GRIHA 5 Star.
  • The building is also designed to maintain good indoor air quality. It is provided with a three stage filtration process along with UV lamp to ensure clean and fresh indoor air.
  • An ultrasonic humidifier is also employed to maintain relative humidity within threshold limits especially in winter season. Further, air quality monitoring devices will be used to ensure good air quality within the premises.
  • The building was constructed by employing processes that were designed to produce minimal waste and minimise any potential adverse environmental effects.
  • To avoid any water pollution, the construction site utilised two sewage treatment plants (STPs) for treating wastewater.
  • In case of a joint sitting of both the Houses, a total of 1,280 members can be accommodated in the Lok Sabha chamber.
  • The prime minister had laid the foundation stone of the new Parliament building on December 10, 2020.

1/12

PM Modi inaugurates new Parliament building

Show Captions

<p>Several Union ministers, including Ashwini Vaishnaw, Mansukh Mandaviya and Jitendra Singh, Uttar Pradesh CM Yogi Adityanath among other leaders were present on the occasion.<br /><br />​<br /></p>

GT vs CSK: Eyes on MS Dhoni in the IPL 2023 final | Cricket News

0

The cricketing world will turn its attention to Ahmedabad on Sunday evening for two reasons. One, whether Gujarat Titans successfully defend their IPL title or will it be Chennai Super Kings winning a fifth trophy. And two, will it be the last time that the iconic CSK captain MS Dhoni is seen on a cricket field as a player.
To make the occasion even more grand, the world’s biggest cricket ground, the Narendra Modi Stadium, is expected to have over 1,00,000 fans attending the game and possibly be part of history, in what could be Dhoni’s last match.
Gujarat, led by Hardik Pandya, will be no pushovers playing in their home stadium as they look to retain the title after a fairytale, debut-season victory a year ago.

Pandya lifted the trophy in front of a 101,566 fans at the 132,000-capacity stadium in 2022, a world record for a T20 cricket match. But organisers were confident that record would fall on Sunday evening.
A media official of the state association told AFP that “tickets are sold out for the grand finale and we are expecting a full house”.
The authorities had expected a packed house for the final playoff as well, but only about 75,000 fans turned up for the Friday match when Gujarat hammered Mumbai Indians.
Scores of fans looked upbeat on Saturday as they queued to redeem their online tickets at a counter outside the stadium.

CSK vs GT | IPL 2023 Final | Which team will take the trophy this year?

Suresh Babu, a software engineer, told AFP he had travelled from Chennai, at the other end of the country, “to see Dhoni lift the trophy one more time”.
“I know it may be his last, but we pray that he comes back again next year,” added the 43-year-old, who wore Dhoni’s yellow Chennai jersey.
Gujarat have enjoyed huge home support in their second season in the competition, but loyalties will be divided due to Dhoni’s presence.
The 41-year-old remains a huge draw in cricket-mad India and the finale is believed to be his last game as a player, despite the wicketkeeper-batsman saying he will make a call on his IPL future later this year.

The former India captain has filled venues all over the country during the current season, and the Narendra Modi Stadium will be no different in the tournament final.
Sharif, a T-shirt seller who goes by just one name, told AFP: “Last year it was just Pandya jerseys that were sold but this time Dhoni’s Chennai number 7 T-shirt is equally in demand.”
A young fan wearing a Pandya jersey said: “I want Hardik to win the IPL again but still want to see Dhoni hit the helicopter shot for a six.”

Dhoni-ai

(AI image)
That shot, a bottom-handed wristy flick, was Dhoni’s trademark in his pomp.
In a stadium that is expected to dress in yellow despite the home team playing the final, a spectable awaits the world of cricket.
(With AFP inputs)

Mild earthquake tremors felt in Delhi, parts of north India | India News

0

NEW DELHI: Mild earthquake tremors were felt in Delhi and adjoining areas on Sunday.
However, there were no immediate reports of any injuries or damage.
Tremors were also felt in various parts of Punjab and Haryana as well as Srinagar and Poonch in J&K.
The epicentre of the earthquake was around 70km southeast of Fayzabad, Afghanistan.
According to the European-Mediterranean Seismological Centre (EMSC), an earthquake of magnitude 5.9 struck the region in Afghanistan around 10.19am.

Latest posts