Tuesday, March 21, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2170

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

2

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

172

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

आता कुणाच्या साथीने नाही, स्वतंत्रपणे लोकसभा लढणार, राजू शेट्टींनी मतदारसंघाचा आकडाच सांगितला

0

कोल्हापूर : शेतकरी कष्टकरी व्यापारी महिला वर्ग तसेच समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष सुरू असून रस्त्यावरची लढाई अद्याप संपलेली नाही. लोकांची मुंडकी पिरगळून राज्य करणाऱ्यांना ठणकावून सांगणे गरजेचे झाले आहे, असे म्हणत आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी पूर्ण ताकतीने उतरणार असून हातकणंगले मतदारसंघासह पाच ते सहा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्र लढेल अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार यांनी केली आहे. आंबा तालुका शाहूवाडी येथे सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अभ्यास शिबिराच्या सांगता सभेत कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करत होते. अगोदर भाजप आणि नंतर महाविकास आघाडी सोबत राहूनही संघर्ष करावा लागत असल्याने आणि छोट्या पक्षांना दुर्लक्ष करत असल्याने राजू शेट्टी यांनी दोघांशीही काडीमोड घेतला. यानंतर चळवळीच्या माध्यमातूनच त्यांनी संघर्ष सुरूच ठेवला. तर आता २०२४ च्या निवडणुकांचे वेध राजकीय पक्षांना लागले असून याच पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो आहोत. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आमचा सरकारशी सातत्याने संघर्ष चालू आहे. रस्त्यावरची लढाई संपलेली नाही. केंद्र व राज्य सरकारचा कारभार हा लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकांची मुंडकी पिरगाळून तुम्हाला राज्य करता येणार नाही, असे ठणकावून सांगणे गरजेचे आहे. आम्ही मांडलेला हमीभावाचा कायदा अजून प्रलंबित आहे. केंद्र जोपर्यंत हमीभावाचा कायदा करत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यावर कोणत्याच सभागृहात चर्चा केली जात नाही. त्यासाठी शेतकरी प्रश्नावर बोलणारे लोकप्रतिनिधी सभागृहात निवडून जाणे गरजेचे आहे, असं राजू शेट्टी म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटना २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरणार असून हातकणंगलेसह राज्यातील पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी आज केली. नेमक्या कोणत्या जागा स्वाभिमानी लढवणार त्याचा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर, जनार्दन पाटील, अजित, संदीप राजोबा, सचिन शिंदे, आदी उपस्थित होते.

cotton and tur rate, विदर्भाच्या कापूस पंढरीत पांढऱ्या सोन्याला झळाळी,अखेर दर वाढले, तुरीचे दर ८५०० वर स्थिरावले – cotton rate increased in akot and tur price increased stable in akola apmc market updates

0

अकोला : कापसाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण पाहायला मिळत होती. परंतु, आज विदर्भातील कापसाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. तर, अकोल्याच्या बाजारात तुरीचे दर स्थिरावले आहेत. आज कापसाच्या दरात ४० रुपयांनी वाढ झाली आहे तर तुरीच्या दरात २२५ रुपयांनी घसरण झाली आहे. अकोल्याच्या बाजारात तुरीला जास्तीत जास्त ८ हजार ५०५ रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला. तसेच अकोटच्या कृषी बाजारात कापसाला जास्तीत जात ८ हजार ३३५ रूपांपर्यंत भाव होता.

अकोल्याच्या कृषी बाजारात १८ मार्च रोजी तुरीला ६ हजार ५०० पासून ८ हजार ४०० तर सरासरी भाव ७ हजार ४०० रूपयांपर्यत होता. या दिवशी तुरीची आवक ७२३ इतकी क्विंटल झाली होती. त्यानंतर २० मार्चला तुरीच्या दरात वाढ झाली असून तुरीचे दर ५ हजार ५०० पासून ८ हजार ७३० रूपयांपर्यत पोहचले होते. म्हणजेचं तुरीच्या दरात ३२३ रुपयांनी वाढ झाली होती. इथे ९६३ क्विंटल इतकी तुरीची खरेदी झाली. परंतु, कालच्या तुलनेत आज तुरीच्या दरात २२५ घसरण झाल्याचं दिसून आलं. त्यामुळ तुरीचे दर कमीत कमी दर ५ हजार ५०० पासून जास्तीत जास्त ८ हजार ५०५ रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे आले. तर सरासरी भाव ७ हजार ५०० रूपांपर्यंत कायम होता. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसाच्या तुलनेत तुरीच्या आवक मध्ये वाढ झाली असून आज २ हजार ४४५ क्विंटल इतकी तुरीची खरेदी झाली आहे. अकोटच्या बाजारात आज तुरीला ७ हजार ३९५ पासून ८ हजार २९५ रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला. तर, तुरीची आवक १ हजार २२५ इतकी झाली होती.

महाबळेश्वर हादरलं, माजी नगरसेवकांचा वाद, हॉकी स्टीकनं मारहाण, तलवारीनं हल्ला, कुमार शिंदेवर गुन्हा

कापसाच्या दरात ४० रुपयांनी वाढ

अकोला जिल्ह्यातील अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात आज ४० रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून कापसाच्या दरात सातत्याने घसरण झाल्याचं दिसून येत होतं. १६ मार्च रोजी अकोटच्या बाजारात कापासला ७ हजार ८७५ पासून ८ हजार २९५ रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव होता. आज कापसाच्या दरात ४० रुपयांनी वाढ झाली असून कापसाचे दर ७ हजार ७५० पासून जास्तीत जास्त ८ हजार ३३५ रूपांपर्यंत पोहोचले. अकोल्याच्या बाजारात आज कापसाला साधारणतः ७ हजार ७०० ते ८ हजार १०० तसेच सरासरी ७ हजार ७८० रूपयांपर्यत भाव होता. पण कापसाची आवक अतिशय कमी होती.

विजयाची गुढी उभारण्यासाठी भारताला करावी लागणार फक्त एकच गोष्ट, जाणून घ्या कोणती…

गोड बोलून काटा काढला, आलं धोक्याचं सरकार; ऐका या शेतकऱ्याची कथा, शाहीर लक्ष्मण हिरेंचं गाणं तुफान व्हायरल

अकोल्याच्या बाजारात हरभऱ्याला कमीत कमी ४ हजार १०० तर जास्तीत जास्त ४ हजार ८४० इतका भाव मिळाला असून सरासरी भाव ४ हजार ६०० इतका होता. अन् आज हरभऱ्याची आवक ३ हजार ८१ इतकी क्विंटल इतकी झाली. तसेच पांढऱ्या हरभऱ्याला ९ हजार ५२० रूपांपर्यंत भाव होता. लोकल गव्हाला १ हजार ९०० पासून जास्तीत जास्त २ हजार ५१० इतका असून सरासरी भाव २ हजार ३०० रूपये इतका होता. तर अकोटच्या बाजारात ४ हजार २५० पासून ४ हजार ८८५ रूपांपर्यंत प्रतिक्विंटर प्रमाणे हरभऱ्याला भाव मिळाला. इथे १ हजार ४४५ इतकी क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे.

‘कामाचा माणूस’ रवींद्र धंगेकरांची विधानसभेत पहिली लक्षवेधी, पुणेकरांसाठी महत्त्वाची मागणी

Amritpal: Changing clothes, switching vehicles: How Amritpal Singh managed to give the cops the slip | India News

0

NEW DELHI: As Punjab police‘s statewide operation to nab Waris Punjab De chief Amritpal Singhentered its fourth day on Tuesday, more details have been released on how the radical pro-Khalistan preacher has managed to stay one step ahead of the authorities.

Police have so far arrested around 15o of Amritpal’s associates and recovered weapons and even seized the car he used but the hunt for Amritpal is still on.

Punjab IG Sukhchain Singh Gill held a press conference on Tuesday to share updates on the case as rumours and fake news abound regarding the incident. The police also released a bunch of photographs on how Amritpal might have changed his looks.

Untitled design - 2023-03-21T183838.860

Changed clothes, vehicles
On March 18, when the Punjab police launched its operation to nab Amritpal, the 30-year-old radical preacher was spotted in a Mercedes SUV. The vehicle was stopped by the police but Amritpal managed to escape with the help of his associates.
“During the operation, one check post was set up by a police party of Khilchian police station, District Amritsar (Rural). Amritpal Singh and his associates were travelling in a Mercedes car along with a caravan of three other vehicles,” it said. “They were directed by the police party to stop at the ‘naka’, but instead of stopping their vehicles, the cavalcade broke and escaped from the ‘naka’,” the police said.

A while later, Amritpal allegedly crossed a toll booth in Jalandhar around 11.27 am. He was sitting in the front seat of a Maruti Brezza.
The Mercedes SUV was quickly abandoned by Amritpal and it was found on the side a road in Shahkot. Some clothes were also found inside the vehicle.
The Maruti vehicle has now also been recovered by the police along with some clothes that might have been worn by Amritpal. “The Brezza car, in which Amritpal Singh fled, has been recovered by the police. He was helped by four people. We recovered the vehicle, one rifle and other equipment,” said the Punjab IGP.

Gill said Amritpal eventually went to some Gurdwara, changed his clothes there and left on a bike.
“We have recovered the car which was used by Amritpal to escape. After escaping, Amritpal went to a Gurdwara in Nangal Ambian, where he changed his attire and left on a bike. This came to be known in questioning of the 4 people who have been nabbed,” said Gill.
Amritpal has links to ISI: Punjab IGP
Gill said evidence has been collected to show that Amritpal has links to Pakistani intelligence agency ISI.
He further reiterated that the situation in Punjab is stable and that CM Bhagwant Mann is monitoring the situation and taking regular feedback.

Responding to reports that Amritpal has already been arrested but is not being produced in the court, Gill said: “The police are working as per law. People have suspicions, but the prime accused (Amritpal Singh) has not been arrested yet. As soon as the arrest is made, we will inform you.”
The Punjab Police has invoked National Security Act (NSA) against Amritpal Singh and a non-bailable warrant was issued against him on March 18. Arms Act has been invoked against the four people who helped him.
(With inputs from agencies)

son killed mothers lover, आईसोबत प्रियकराला बघितलं, त्याची सटकली, मग त्याने जे केलं ते पाहून अख्खं गाव हादरलं… – extra marital affair son killed mother lover after seen him with her in jharkhand sahebganj

0

साहिबगंज: आईला तिच्या प्रियकरासोबत पाहिलं आणि तरुणाने थेट त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. झारखंड येथील साहिबगंज येथे ही घटना घडली आहे. आईच्या अवैध संबंधाचा राग डोक्यात गेला आणि मुलाने हे धक्कादायक पाऊल उचललं. त्यानंतर या आरोपी मुलाला अटक करण्यात आली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

हा तरुण घरी आला असता त्याला आई आणि तिचा प्रियकर एकत्र दिसला. हे पाहून तो संतापला आणि त्याने प्रियकराला काठीने बेदम मारहाण केली. मारहाण केल्यावरही त्याचा राग शांत झाला नाही म्हणून त्याने त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यामुळे आईच्या प्रियकराचा जागीच मृत्यू झाला.

हे संपूर्ण प्रकरण तळझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडा जमनी टोला येथील आहे. जेथे रैला मरांडी यांच्या पत्नीचे बरहेट बोड धरण येथील रहिवासी मदन हेंब्रम याच्याशी काही काळ संबंध होते. मदन हा कामानिमित्त काही काळ त्या गावात राहत होता.

नवऱ्याला सोडून लिव्ह इनमध्ये; त्याला तिसऱ्याबद्दल संशय, नात्यांच्या गुंत्याचा थरारक शेवट
ते गावप्रमुख लखन सोरेन यांचा मेहुणा होता. येथे राहात असताना त्याची रैला मरांडी यांच्या पत्नीशी ओळख झाली. यानंतर दोघंही फोनवर बोलू लागले, त्यांच्यात प्रेम जुळलं आणि ते भेटू लागले. महिलेच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांना याची माहिती मिळाली. तेव्हा घरच्यांनी अनेकदा याचा विरोध केला होता. पण, दोघांनाही काही फरक पडला नाही. यामुळे महिलेचा मुलगा राजन मरांडी चांगलाच संतापलेला होता.

रिलसाठी कारमधून नोटा फेकल्या; यूट्यूबरला पोलिसांनी केली अटक

मंगळवारी सकाळी जेव्हा राजन घरी आला तेव्हा त्याने मदनला त्याच्या आईसोबत पाहिलं. तेव्हा त्याचा संयम सुटला आणि त्याने आईच्या प्रियकराची हत्या केली. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी गावात पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरू केला.

१३ कोटींचा बंगला अन् महागड्या गाड्या; एक चूक अन् १०० कोटींचा मालक रस्त्यावर आला
स्टेशन प्रभारी प्रमोद टुडू यांनी सांगितले की, धारदार शस्त्राने हत्या झाल्याची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले. तेव्हा मदनचा मृतदेह जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तसेच, आरोपी मुलगा राजन याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हाही मान्य केला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Happy Chaitra Navratri 2023: Wishes, Messages, Quotes, Images, Facebook & Whatsapp status

0


Chaitra Navaratri is a Hindu festival celebrated in the Hindu month of Chaitra, which usually falls in March or April. It is also known as Vasant Navaratri or Spring Navaratri. This festival lasts for nine days and is dedicated to the worship of the nine forms of the Hindu goddess Durga.

During Chaitra Navaratri, devotees observe fasts, perform pujas, and offer prayers to Goddess Durga and her various manifestations. Each day of Navaratri is associated with a different form of the goddess and has a specific significance. The ninth day of Navaratri, also known as Ram Navami, marks the birth anniversary of Lord Rama, the seventh avatar of Lord Vishnu.

Chaitra Navaratri is celebrated with great enthusiasm in different parts of India, especially in North India, where it is one of the most significant festivals of the year. It is believed that by observing Navaratri with devotion and sincerity, one can receive the blessings of Goddess Durga and attain spiritual and material prosperity.

Happy Chaitra Navratri 2023: Messages

May the divine blessings of Goddess Durga bring peace, happiness, and prosperity to your life. Wishing you a joyous and blessed Chaitra Navratri!

On this auspicious occasion of Chaitra Navratri, may the nine divine forms of Goddess Durga bless you with wisdom, strength, and courage to overcome all the obstacles in your life.

Let’s welcome the auspicious occasion of Chaitra Navratri with open arms and a pure heart. May this Navratri fill your life with positivity, love, and happiness.

May the divine blessings of Maa Durga bring you strength and power to overcome all the challenges in your life. Happy Chaitra Navratri!

As the auspicious occasion of Chaitra Navratri arrives, may you be blessed with good health, wealth, and success. Wishing you a very Happy Navratri!

Let’s celebrate the spirit of Chaitra Navratri by embracing the values of peace, compassion, and forgiveness. May this Navratri bring joy and happiness to your life.

On the occasion of Chaitra Navratri, let’s pray to Goddess Durga to bless us with strength, wisdom, and courage to face all the challenges that come our way. Have a blessed Navratri!

May the divine blessings of Maa Durga fill your life with happiness, success, and prosperity. Wishing you a very Happy Chaitra Navratri!

On this auspicious occasion of Chaitra Navratri, may you be blessed with the divine grace of Goddess Durga and her nine forms. Have a blissful Navratri!

Happy Chaitra Navratri 2023: Wishes

Let’s welcome the holy festival of Chaitra Navratri with a pure heart and a peaceful mind. May this Navratri bring positivity and good fortune to your life.

May the nine divine days of Navratri bring blessings, joy, and prosperity to your life.

May the goddess Durga shower you with her divine blessings and protect you from all evils.

May this Navratri bring a new beginning and fill your life with positivity, success, and happiness.

May the divine power of the goddess Durga guide you towards the path of righteousness and help you overcome all obstacles in life.

May the festive spirit of Navratri fill your heart with love, peace, and harmony.

May the goddess Durga bless you with good health, wealth, and wisdom in the coming year.

May this Navratri be a time of spiritual awakening, enlightenment, and transformation for you.

May the blessings of the goddess Durga bring prosperity and success to your home and family.

May you celebrate this Chaitra Navratri with enthusiasm, devotion, and dedication, and may it be a memorable one for you and your loved ones.

iStock-579225216

Happy Chaitra Navratri to you and your family. May Maa Durga bless you with goodness and prosperity
Kabhi Na Ho Dukhon Ka Samna, Pag Pag Maa Durga Ka Aashirwad Mile, Navratri Ki Aapko Dheron Shubh Kamnayein. Shubh Navratri

There’s something magical about this festival. It transforms the ordinary into the extraordinary, darkness into light and agony into ecstasy. Happy Navratri

Find the Durga within you, this Navratri.

May there be only peace and happiness in the world. Happy Navratri.

Maa Ka Tyohaar Aaaya Hai, Anginat Khushiyan Laya Hai, Har Manokamna Poori Ho Aapki, Vardaani Ka Ashish Chhaaya Hai. Shubh Navratri.

iStock-1419323858

May there be no agony, miseries or sorrows. May Goddess Durga bless us all with her choicest blessings.

Wishing a very Happy Chaitra Navratri to you. May Maa Durga is always there to impart you great strength to fight all your challenges.

May Maa Durga is there is to empower you with the strength to face difficulties and problems in life and emerge a winner. Happy Chaitra Navratri to you.

May you find happiness, health, and prosperity in this coming year. Wishing you a blessed and Happy Chaitra

May the celebrations of Chaitra Navratri surround you with positivity and bring you immense joy. Wishing a blessed Chaitra Navratri 2022 to you.

A very Happy Navratri to you. May you find happiness, health, and prosperity along with the choicest blessings of Almighty.”

May all the Devis are always there to empower us with the strength to face the challenges in our lives. Warm greetings on Navratri to all.

“May this Navratri put an end to all the negativities that surround you and leave you with happiness and smiles. Happy Navratri.

iStock-1431606096

On the auspicious occasion of Navratri, I am sending warm greetings to you for a happy and cheerful year ahead.”

“May you find happiness, health, and prosperity in this coming year. Wishing you a blessed and Happy Navratri.May this occasion of Navratri bring into your life new hopes, new opportunities, and new challenges to make it a prosperous one.”

Wishing you a very Happy Chaitra Navratri! May this auspicious occasion bring happiness, prosperity, and success in your life. May the blessings of the nine divine forms of Goddess Durga be with you and your family throughout the year. Have a blessed Navratri!

May Maa Durga bestow you and your family

With 9 forms of blessings- fame, name, wealth,

prosperity, happiness, education,

health, power and commitment.

Happy Navratri

Time has come to welcome the nine Shaktis into our lives and seek their blessings for a happy and prosperous life. Wishing you and your family a Happy Navratri.

pune property tax, ‘कामाचा माणूस’ रवींद्र धंगेकरांची विधानसभेत पहिली लक्षवेधी, पुणेकरांसाठी महत्त्वाची मागणी – maharashtra budget session 2023 kasba mla ravindra dhangekar kasba demanding 500 sq feet in pune city houses within feet should be exempted from property tax

0

मुंबई : मुंबई शहरात ५०० चौ. फुटांच्या आतील घर असणाऱ्या मिळकत धारकांचा कर माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु पुणेकरांना देण्यात आलेली सवलत रद्द करुन त्याची वसुली करण्यात येत असल्याने पुणेकर नागरिकांत तीव्र असंतोषाची भावना आहे. हीच भावना लक्षात घेऊन राज्य शासनाने पुणे महापालिकेला वसुली थांबविण्याचे आदेश द्यावेत आणि पुणे शहरातील ५०० चौ. फुटाच्या आतील घरांना कर माफ करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

कसब्याचं मैदान मारल्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपला सहभाग नोंदवला. पुणेकर नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना कर माफीचा विषय लक्षवेधीच्या माध्यमातून रवींद्र धंगेकर यांनी सभागृहाच्या पटलावर आणला. ५०० चौरस फुटांचे घर असणाऱ्या मिळकत धारकांचा कर माफ करावा, ही मागणी राज्य सरकारने मान्य न केल्यास याविरोधात शहरात आंदोलन करु, असंही धंगेकरांनी सांगितलं.

निधी संपवायचा म्हणून निविदांचा धडाका पण कंत्राटदारांची थकलेली बिलं कोण देणार? पंधरा हजार कोटींची बिलं थकली..!
धंगेकर यांनी ‘लक्षवेधी’त काय म्हटलं?

पुणे महानगरपालिकेने घरमालकांना देण्यात येणारी मिळत करातील ४० टक्के सवलत रद्द केल्याने याचा फटका हजारो पुणेकरांना बसत आहे. राज्यात दिवसेंदिवस महागाई वाढत असून महागाईमुळे पुणेकरांवरीलही खर्चाचा बोजा वाढत आहे. त्यातच मिळकत करात देण्यात येणारी ४०% सवलत बंद झाल्यामुळे पुणेकरांना मोठा आर्थिक फटका बसतोय. १९७० सालापासून सन २०१८ पर्यंत मिळालेला सवलत व्याजासहित पुणेकरांकडून वसुल करण्याचे आदेश देण्यात आल्याने यासंदर्भात पुणे म.न.पा ने वसुली व व्याज घेण्यावर स्थगिती द्यावी असा ठराव करून शासनाकडे पाठविला असतानाही याबाबत शुध्दीपत्रक शासनाने अद्यापही काढलेले नाहीये.

आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा विधानसभेत विषय, फडणवीसांची मिश्किल टिप्पणी, आदित्य हसत हसत म्हणाले, धमकी देताय काय?
मुंबई शहरात ५०० चौ. फुटांच्या आतील घरांना सवलत दिली जाते. परंतु पुणेकरांना देण्यात आलेली सवलते रद्द करुन त्याची वसुली करण्यात येत असल्याने पुणे शहरातील नागरिकांत पसरलेली तीव्र असंतोषाची भावना लक्षात घेऊन राज्य शासनाने चौकशी करून सुरु असलेल्या वसुलीला स्थगित देऊन कर सवलत कायम करण्याची तसेच मुंबईच्या धर्तीवर पुणे शहरातील ५०० चौ. फुटाच्या आतील घरांना कर माफ करण्याबाबत करावयाची आवश्यक शासनाने करावी आण पुणेकरांना दिलासा द्यावा.

kumar shinde, महाबळेश्वर हादरलं, माजी नगरसेवकांचा वाद, हॉकी स्टीकनं मारहाण, तलवारीनं हल्ला, कुमार शिंदेवर गुन्हा – satara mahableshwar crime kumar shinde sword attack on ex corporator shraddha rokade family members

0

सातारा : महाबळेश्वर शहरातील मुख्य चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास क्रांती दिनानिमित्त हार घालण्यावरून सकाळी सुरू झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. या हाणामारीत माजी नगरसेविका श्रद्धा रोकडे यांच्या सासू मीरा रमेश रोकडे (वय ५५), दीपक मोहन भट (वय ४३) हे गंभीर जखमी, तर पती उमेश रोकडे (वय ३८) सासरे रमेश रोकडे (वय ५८) यांना देखील मारहाण करण्यात आली आहे. उमेश रमेश रोकडे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी योगेश शिंदे, माजी नगरसेवक कुमार शिंदे, बबलू पार्टे, संजय शिंदे याच्यासह अनोळखी १४ अशा एकूण १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, उमेश रोकडे यांच्यासह त्यांचे मित्र क्रांतिदिनानिमित्त महाबळेश्वर शहरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालण्यासाठी गेले होते. तेथे उपस्थित असलेले कुमार शिंदे, योगेश शिंदे यांना ते आवडले नाही. तेथून उमेश रोकडे, माजी नगरसेविका श्रद्धा रोकडे कुटुंबीय हे एका वाहनात तर दीपक भट व रमेश रोकडे हे दुचाकीवर महाड येथील चवदार तळे येथे अभिवादन करण्यासाठी गेले. तेथे रोकडे कुटुंबीय व योगेश शिंदे यांच्यासह सहकाऱ्यांमध्ये वाद झाला.

उमेश रोकडे याला योगेश शिंदे याने ”तू वरती भेट तुला दाखवतो” अशी धमकी दिली. चवदार तळे येथील कार्यक्रम संपवून सगळे सायंकाळी महाबळेश्वरकडे निघाले. वाहनामध्ये श्रद्धा रोकडे, उमेश रोकडे यांच्यासह रोकडे कुटुंबातील सदस्य तर मागे दुचाकीवर उमेश रोकडे यांचे मामा दीपक भट व वडील रमेश रोकडे येत असताना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मेटतळे परिसरात जंगली हॉलिडे होम समोरील मुख्य रस्त्यावर योगेश शिंदे याने होंडासिटी वाहन रस्त्यात आडवे मारून रस्ता अडवला.

VIDEO | कोणती ट्रेन १० मिनिटात लखनौला नेईल? पित्याच्या मृत्यूनंतर चिमुकल्याचा आर्त सवाल
मागे दुचाकीवर असलेल्या दीपक भट व रमेश रोकडे यांना योगेश शिंदे बबलू पार्टे व इतर अनोळखी लोकांनी हॉकी स्टिक घेऊन बेदम मारहाणीस सुरुवात केली. उमेश रोकडे व त्यांच्या आई मिरा रोकडे हे वाचवायला जात असताना त्यांना देखील मारहाण केली. कुमार शिंदे याने तलवारी साहाय्याने उमेश रोकडे याचे मामा दीपक भट यांच्या पोटावर मांडीवर तर आई मीरा रोकडे यांच्या तोंडावर वार करून जखमी केले. योगेश शिंदे, कुमार शिंदे यांच्यासोबत आलेल्या अनोळखी लोकांनी पीव्हीसी पाईप आणि हॉकी स्टिकने मारहाण करून ते पळून गेले. आम्ही जखमी अवस्थेत महाबळेश्वर पोलीस ठाण्यात आलो, असे तक्रारीत उमेश रोकडे यांनी नमूद केले आहे.

महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फिर्यादी उमेश रमेश रोकडे यांच्या तक्रारीवरून योगेश शिंदे (वय ४५), माजी नगरसेवक कुमार शिंदे (वय ३८), बबलू पार्टे (वय २३), संजय शिंदे यांच्यासह अनोळखी १४ अशा एकूण १८ जणांविरुद्ध महाबळेश्वर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

तिसऱ्या वनडे सामन्यात पाऊस ठरणार का व्हिलन, हवामान खात्याचा अहवाल आला समोर

सोमवारी रात्री ग्रामीण रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. या हाणामारीत माजी नगरसेविका श्रद्धा रोकडे यांच्या सासू मीरा रमेश रोकडे, दीपक भट हे गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे, तर उमेश रोकडे, रमेश रोकडे यांना प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले. या मारामारीत योगेश शिंदे हा देखील जखमी झाला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

दरम्यान, कुमार शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. पाटणमधील गोळीबाराच्या घटनेनंतर आणखी एका शिवसेनेशी संबंधित नेत्यानं कायदा हातात घेतल्यानं महाबळेश्वर हादरलं आहे.

तुळजापुरात भाविकांसाठी दर्जेदार सुविधा; १ हजार कोटींचा विकास आराखडा; कोणत्या सोयी मिळणार?

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

Credit Suisse crisis sends shivers among wealthy Indians

0

The Credit Suisse Group AG crisis is likely to make a dent on the way well-off Indians view international wealth managers, a firm backed by Liechtenstein’s royal family said Tuesday.
Rajesh Cheruvu, chief investment officer and managing director at LGT Wealth India Private Ltd., said in the past 15 years or so, many multinational financial institutions have come and exited Indian markets and the latest incident was making wealthy investors nervous.
“This particular event once again reminds and recalls the past uncertainty in terms of their business strategies,” Cheruvu told Bloomberg Television. “Investors primarily want stability of business operations of their wealth managers and wealth advisors.”
This year, Citigroup Inc exited its retail operations in India through a sale to Axis Bank, transferring all its wealth management business to the country’s third-largest private sector lender.

In addition, in the past decade, Credit Suisse’s new buyer — UBS AG, Morgan Stanley and Macquarie Group Ltd. have exited the country’s private-wealth business, after finding it difficult to make money from the value-conscious millionaires who were not used to pay for their advice.
Nevertheless, the volume of wealth creation as India grows and changing attitudes towards professional fund management have enticed some money managers back as they seek to capture a slice of the country’s $600 billion wealth industry that is growing at double digits annually.
HSBC Holdings Plc, plans to launch an onshore private banking service in India to tap its wealthy while Julius Baer Group Ltd. aims to expand to more locations in the next five years.
“Structurally India is offering a great growth opportunity for the next three, five, seven years. So we are actually suggesting to investors to use this ongoing nervousness in the market place and volatility to their benefit to construct a portfolio for the longer term,” Cheruvu said.

murder mystery news articles, Crime Diary: पतीच्या कुशीत झोपून प्रियकराला फोन, क्षणात घरात धाड… धाड…; डाव्या हातामुळे भांडाफोड – crime diary wife and his lover killed husband in uttar pradesh ghaziabad news

0

गाझियाबाद : बायकोसोबत तो आरामात झोपला होता, पण ती प्रेमळ रात्र त्याच्यासाठी आयुष्यातली शेवटची रात्र असेल याची त्याला कल्पनाही नव्हती. बेडवर पतीसोबत एकत्र झोपलेल्या पत्नीने अचानक आपल्या प्रियकराला बोलावलं आणि यानंतर क्षणात घरात असं काही झालं की याचा कोणी विचारही करू शकणार नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

‘तू लवकर ये, आज तुझी कायमची सुटका होईल’ आणि मग थोड्याच वेळात खोलीमध्ये बंदुकीचा आवाज घुमला. गाझियाबादमध्ये या भयंकर कथेची लेखक पत्नीच होती. तिला तिच्या नवऱ्याकडून बदला घ्यायचा होता. त्यासाठी तिने हत्येचा कट रचला.

Crime Diary : रिप्लाय नाही दिला तर मारेन, सुसाईड नोटही रागात लिहली की पेनाची निब तुटली; मृत्यूचं भयानक गुढ

पत्नीचा पतीसाठीच खूनी खेळ…

शिवानी नावाच्या महिलेने नंदग्राम परिसरात पोलिसांना फोन करून पतीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. फोनवर माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. कपिल चौधरी असं मृत पतीचं नाव होतं. घरात त्याचा मृतदेह पडला होता, जवळच एक पिस्तूल पडली होती. कपिलच्या डोक्याच्या डाव्या बाजूला गोळी लागली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असता गोळी खूप जवळून झाडण्यात आली असल्याचं लक्षात आलं. यानंतर त्या रात्री कपिलने खरंच आत्महत्या केली होती का? याबद्दल पोलिसांना शंका होता. या घटनेनंतर कपिलची पत्नी शिवानी जोरजोरात रडत होती. पतीच्या निधनाने शोक करीत होती.

पतीची हत्या पण सांगितलं आत्महत्या…

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असता कपिल हा उजव्या हाताचा होता. त्यामुळे त्याने डाव्या हातामध्ये बंदूक पकडून गोळी कशी झाडली, अशी शंका पोलिसांनी आली. कारण, गोळी डोक्याच्या डाव्या बाजूने झाडली गेली होती. यानंतर पोलिसांना वेगळाच संशय येऊ लागला आणि संशयाची सुई थेट शिवानीकडे वळली. पोलिसांनी तिला याची कुनकूनही लागू दिली नाही आणि शिवानीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तिचे कॉल डिटेल्स काढले असता पोलिसांनी धक्कादायक माहिती हाती लागली.

Crime Diary: कंबरेच्या पट्ट्याने मरेपर्यंत मारलं, बॉडी फेकताना दगडच सरकला, आंबोली घाटानेच केला भयंकर न्याय

दारूच्या नशेत पतीचा झाला मृत्यू…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी अंकुश नावाच्या मुलाशी रोज तासनतास फोनवर बोलायची. या दरम्यान, कपिल चौधरीचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला असून त्याला गोळी झाडण्यापूर्वी ड्रग्ज देण्यात आल्याचं समोर आलं. हत्या झाली तेव्हा कपिल दारूच्या नशेत होता. त्याच्यासोबत काय चाललं आहे हे त्याला कळलंच नाही. या घटनेची कसून चौकशी केली असता दोघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिला आणि नंतर पोलिसांनी शिवानी आणि अंकुशला अटक केली.

Crime Diary: पतीचे ५, सासूचे ३ तुकडे; फ्रीजमध्ये गोठवले अन्…; भोळ्या चेहऱ्यामागे थरकाप उडवणारा खूनी खेळ

प्रियकरासह पतीची हत्या….

अंकुश शिवानीच्या घराजवळच मोबाईल शॉपी चालवायचा. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता संपूर्ण घटना उघडकिस आली. त्या रात्री शिवानीने पतीला अंमली पदार्थ मिसळून जेवण दिले आणि नंतर त्याच्यासोबत झोपली. कपिल जेव्हा गाढ झोपेत गेला तेव्हा तिने आपल्या प्रियकराला घरी बोलवलं आणि पतीला ठार करण्यास सांगितलं. शिवानीच्या सांगण्यावरून अंकुशने क्षणभरही विचार न करता शिवानीला गोळ्या झाडल्या. खून केल्यानंतर ही आत्महत्या वाटावी म्हणून त्यांनी त्याच्या मृतदेहाशेजारी बंदूक ठेवली.

पोलिसांनी वेळीच दखल घ्यायला हवी होती; लेकीच्या न्यायासाठी आई-बापाची आरोपींना फाशी देण्याची मागणी

पतीने चापट मारल्याचा घेतला बदला….

शिवानीला अटक केल्यानंतर ती पोलिसांना चकवा देण्यासाठी अनेक किस्से सांगत होती. अशात कपिल तिला खूप मारायचा. तो तिला रोज मारहाण करायचा आणि त्यामुळे तिचे अंकुशसोबत संबंध सुरू झाले. कपिलच्या अशा वागण्यामुळे ती त्याचा तिरस्कार करू लागली होती आणि तिला त्याला मारायचं होतं आणि म्हणूनच तिने त्याला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

Crime Diary : पत्नीच्या डोळ्यासमोर होतं सगळं पण फसली; पतीचा मित्र, रक्ताने माखलेले कपडे अन् धाड…धाड…धाड

Apple: Apple seeks India labor reform to diversify beyond China

0

NEW DELHI: Apple Inc is seeking changes in India’s labor laws as part of its effort to expand local production, and regional governments are yielding to its request as they are eager to snatch iPhone assembly from China.
Tamil Nadu state, where Apple’s top supplier Foxconn Technology Group operates the nation’s largest iPhone plant, is considering passing new rules that will make factory shifts more flexible, people familiar with the matter said.
Executives from Apple and the Indian Cellular and Electronics Association lobby group — which represents the US company as well its suppliers such as Foxconn, Pegatron Corp and Wistron Corp — met with state government officials over six months to push for the reforms, the people said, asking not to be named as the discussions were private. The planned changes would bring local working hours on par with the iPhone factories in China, they said.
The moves are part of Apple’s effort to shift more production away from China to countries including India. Prime Minister Narendra Modi’s local manufacturing push, financial incentives and India’s relatively cheaper labor have led Foxconn, Pegatron and Wistron to ramp up in the South Asian nation.
Representatives for Apple, Foxconn and the Tamil Nadu government didn’t immediately respond to requests for comment. Pegatron and Wistron representatives declined to comment.
“India wants to have global brands like Apple make the country a home for manufacturing and research and development,” India’s deputy technology minister Rajeev Chandrasekhar told Bloomberg News. “The federal government is liaising closely with states to develop competitive policies such as the labor, logistics and infrastructure, which will help accelerate the shift of electronics supply chain to India.”
Labor law reforms in India are rare, and the country’s willingness to now accommodate Apple underscores how badly it wants to become an electronics manufacturing hub. The suggested changes include allowing more overtime and permitting factories to operate two shifts of 12 hours each, instead of the previous three shifts that each went on for eight hours.
The envisioned changes could also encourage more women to work in factories. By having more flexible shifts, women could avoid commuting on night buses — often seen as an unsafe option. Apple and its suppliers are also in talks to build large working women’s hostels in and around factory complexes, which would reduce travel time, two of the people said.
Foxconn, Pegatron and Wistron together employ nearly 60,000 workers in India. A significant part of that number are women, aged between 19 and 24.
“In electronics manufacturing, thanks to the hygienic environment and the roles in the units, women are a natural fit,” ICEA said in the 36-page recommendation document it submitted to the Tamil Nadu government, which was seen by Bloomberg News. “Women have superior manual dexterity, which is necessary for high-precision electronics assembly.”
The state of Karnataka, which houses Wistron’s iPhone plant and where Foxconn is set to build a new $700 million facility, passed legislation in recent weeks to allow for labor rule changes. Financial Times earlier reported about Apple’s lobbying in the state.
Other Indian states such as Andhra Pradesh, Gujarat and Uttar Pradesh, home to Samsung Electronics Co’s smartphone factory, will also possibly follow Karnataka and Tamil Nadu, two of the people told Bloomberg News.

Latest posts