Friday, June 2, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2539

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

29

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

31

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

24

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

21

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

23

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

23

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

27

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

260

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Hyderabad businessman turns approver in ED’s excise policy case | India News

0

NEW DELHI: Sarath Reddy, one of the key accused in the Delhi liquor scam, has turned approver in what can boost the Enforcement Directorate’s case against AAP leader and former Delhi deputy CM Manish Sisodia and others accused of rigging the excise policy of 2021-22 in favour of a cartel controlled by Hyderabad-based South Group.
Reddy, a director in Aurobindo Pharma, had last month moved a special court here seeking to turn approver and said he was “ready to make true disclosure voluntarily” about organising and handling alleged kickbacks in the scam that scalped Sisodia.
The special court of judge M K Nagpal, through an order of May 29, allowed him to turn approver in the politically sensitive case in which the enforcement agency has arrested 12 people, including senior AAP functionary Vijay Nair.

Excise policy scam: Sarath Reddy turns approver

02:04

Excise policy scam: Sarath Reddy turns approver

Currently out on bail, Reddy was allegedly a partner with Telangana CM K Chandrashekar Rao’s daughter K Kavitha in South Group, the close-knit coterie which Sisodia, the ED claims, entrusted with handling the liquor trade in the Capital.
Reddy’s statements and any evidence of the scam and the involvement of other accused can create complications for Sisodia as well as Kavitha, who, the ED claims, is the proxy investor in Indo Spirits through frontman Arun Pillai. It can also help the agency map the money trail in the payment of 100 crore advance that was allegedly paid as bribes to AAP leaders and excise officials of Delhi government.
According to the ED’s recent chargesheet, Reddy, a participant of South Group’s meetings at Kavitha’s Hyderabad house, was the main funnel for kickbacks to AAP functionaries.

“Sarath Reddy and others led by the South Group cartel gave kickbacks to the tune of ₹100 crore through Vijay Nair (former communication head of AAP). These advance bribes were later recouped through the web of multiple retail zones, and Indo Spirits as the wholesaler was recovering the payments made in advance,” the ED claimed.

Union home minister Amit Shah announces judicial probe into Manipur crisis | India News

0

IMPHAL/GUWAHATI/NEW DELHI: Home minister Amit Shah on Thursday announced a judicial probe into the ethnic violence that has rocked Manipur for the past one month, the creation of a unified command for overseeing the security in the state, a CBI inquiry into the six specific incidents of violence and a peace committee under the governor for holding reconciliation talks between the warring Meitei and Kuki communities
Addressing a press conference before he wrapped up his three-day visit to Manipur, Shah said that the judicial inquiry headed by a retired high court judge will trace out reasons for the violence and also identify the persons responsible for it, while also announcing that a massive combing operation would be launched from Friday to take action against insurgents found carrying weapons in violation of the ongoing suspension of operations (SOO).

From judicial commission to peace committee, Amit Shah outlines 5 key decisions to restore peace in Manipur

04:28

From judicial commission to peace committee, Amit Shah outlines 5 key decisions to restore peace in Manipur

Shah’s statements coincided with a key change at the helm of Manipur police. Rajiv Singh, the Tripura cadre IPS officer whose deputation to Manipur cadre was approved earlier this week, has stepped in as the new DGP of Manipur, replacing P Doungel who has been shifted out as OSD (home). Singh was serving as inspector general in the CRPF prior to this and reached Imphal only on Wednesday.

Manipur violence: As tension prevails, Amit Shah holds meetings, assures peace

02:04

Manipur violence: As tension prevails, Amit Shah holds meetings, assures peace

Doungel, as per sources, was seen as ineffective in preventing and controlling the strife in Manipur, which is also the reason why ADGP (Intelligence) Ashutosh Sinha was designated as operational commander on May 4 itself for restoring order in the state.

The peace committee will have representatives of all communities and comprise industrialists, sportspersons, politicians, public representatives, and members of various civil society groups in Manipur.
The unified command will work under the chairmanship of former CRPF DG and now security adviser to the Manipur government Kuldiep Singh to ensure better synergy between various arms of the security establishment such as the state police, Army, Assam Rifles and central paramilitary forces.

While appealing to militant outfits that are part of the SOO in Manipur, Shah said they should surrender weapons to the police right away as “from tomorrow onwards, the police will start combing operations.”
“Anyone found with arms will face harsh action under all the relevant legal provisions,” he warned.

Will take ties to Himalayan heights: PM Modi to Nepal counterpart Prachanda | India News

0

NEW DELHI: Efforts to enhance energy and connectivity ties dominated the agenda of PM Narendra Modi’s meeting Thursday with his visiting Nepal counterpart PK Dahal Prachanda that saw the two countries sign seven agreements and launch six projects, including inauguration of new railway services.
Modi assured Prachanda that India will work to take the relationship to Himalayan heights and resolve the boundary dispute between India and Nepal in the same spirit.
Among the highlights of the summit meeting was a revised transit agreement that will allow Nepal access to India’s inland waterways for the first time. India also acceded to Nepal’s proposal to export power to Bangladesh through Indian territory, while announcing it will ramp up its own power import from Nepal to 10,000 MW in the next 10 years. Nepal currently exports 450 MW to India.

PM Narendra Modi holds bilateral talks with Nepal PM Pushpa Kamal Dahal

03:38

PM Narendra Modi holds bilateral talks with Nepal PM Pushpa Kamal Dahal

Nepal PM calls for foreign secretary-level talks to resolve Kalapani dispute
The Nepal PM urged PM Modi to address the dispute over the Kalapani territory in Uttarakhand through the established mechanism of foreign secretary-level talks. Following India’s own 2019 revised map, Nepal had issued a new political map in 2020 claiming territory under India’s control and asking Indian soldiers to withdraw, a move India saw as a unilateral act not backed by any historical fact or evidence.
These relations (with India) stand on the solid foundation built, on the one hand, by the rich tradition of civilisational, cultural scoio-economic linkages and, on the other, by the two countries’ firm commitment to the time-tested principles of sovereign equality, mutual respect, understanding and cooperation,’’ said Prachanda in his media remarks after the meeting, adding India’s continued support and goodwill remained important for Nepal.

“I urge PM Modi to resolve the boundary matter…” Nepalese PM Pushpa Kamal Dahal

01:39

“I urge PM Modi to resolve the boundary matter…” Nepalese PM Pushpa Kamal Dahal

Modi said India’s partnership had been a hit, recalling his own acronym HIT (Highways, I-ways and Transways) for the future India-Nepal ties during his first visit to Nepal as PM in 2014. “Today we took some important decisions to turn this into a superhit partnership. The transit agreement will facilitate use of new rail routes and inland waterways for the people of Nepal,’’ while listing the agreement and projects that encompassed areas like rail connectivity, power, petroleum pipeline and cross-border financial payments.
The two countries signed a long term Power Trade Agreement under which, as Modi said in his remarks to the media, India has set a target of importing 10,000 MW of electricity from Nepal in the coming ten years. The PM also said that he and Prachanda agreed projects related to Ramayana circuit should be expedited to strengthen religious and cultural links between the two countries.

PM Modi, PM Dahal inaugurate development projects to make India-Nepal ties ‘super hit’

04:49

PM Modi, PM Dahal inaugurate development projects to make India-Nepal ties ‘super hit’

“We will continue to work to give our relationship the height of the Himalayas. And in this spirit, we will solve all the issues, whether it is of boundary or any other issue.’’ Said Modi.
According to foreign secretary Vinay Kwatra, the two leaders engaged in comprehensive and future-oriented discussions aimed at taking the bilateral relationship forward in a manner that’s constructive, progressive and beneficial for both the societies.
Prachanda sought non-reciprocal market access to India with more flexible and easy quarantine procedures for Nepal’s agricultural products and simplified Rules of Origin for other products. “We also discussed the establishment of well­-equipped testing labs along the major border points and formalising the arrangement for mutual recognition of test certificates,” he said.

Opposition well-united, a bit of give and take required: Rahul Gandhi in Washington DC | India News

0

WASHINGTON DC: Amid efforts back home to galvanise the rival political forces against the BJP government at the Centre with an eye on next year’s Lok Sabha elections, Congress leader Rahul Gandhi on Thursday said the Opposition in India was “pretty well united”.
Putting forth his point of view on a range of issues during a conversation at the National Press Club in Washington DC, Rahul said his party was in touch with fellow Opposition forces. Responding to ANI’s question on Opposition unity, Rahul said his party was holding regular dialogue with all the Opposition parties, adding that “quite a lot of good work is happening” in that regard.

“The opposition is pretty well united, and it’s getting more & more united. We are having conversations with all the Opposition (parties). I think quite a lot of good work is happening there. It’s a complicated discussion because there are spaces where we are competing with the Opposition. So a bit of give and take is required. But I am confident that it (a grand Opposition alliance against the BJP at the Centre) will happen,” Rahul said.
Earlier, in his address at the prestigious Stanford University, the Congress leader said the Opposition in India was struggling to make itself heard even a few months back.
“The drama began six months ago. We were struggling… The Opposition was struggling in India. A huge financial dominance, institutional capture … struggling to fight the democratic fight in our country. None of the systems was working,” said Rahul, adding, “Democracy isn’t just about an Opposition party. It’s about several institutions that support the Opposition. Those institutions were either captured or were not playing the role they were supposed to play.”

Addressing the Indian diaspora in California on Tuesday, Rahul took a jibe at PM Modi, saying that some people in India have the “disease” of being under the impression that they know everything.
The remarks triggered a backlash from the BJP, which accused the Congress leader of tarnishing India’s image on foreign soil.

Over the course of his ongoing visit to the US, the Congress leader will visit San Francisco, Washington DC and New York.

तटरक्षक दलाची मोठी कामगिरी; अथांग समुद्रातून बाहेर काढले २० कोटी रुपये किमतीचे सोने, वाचा काय आहे प्रकरण

0

चेन्नई: तटरक्षक दल, महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि सीमाशुल्क विभागाला तामिळनाडूमध्ये मोठे यश मिळाले आहे. पथकांच्या संयुक्त कारवाईत समुद्रात फेकलेल्या ११ किलो सोन्यासह एकूण ३२ किलो सोन्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. त्यानुसार सुमारे २० कोटी २० लाख रुपयांच्या सोन्याची भारतातून श्रीलंकेत तस्करी होत होती.

श्रीलंका आणि भारतादरम्यान ड्रग्जच्या तस्करीबाबत डीआरआयने दिलेल्या विशेष गुप्तचर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. यानंतर ३० मे रोजी भारतीय तटरक्षक दल आणि डीआरआयने संयुक्त कारवाई सुरू केली. या कारवाईला मोठे यश मिळाले आहे.

भंडाऱ्यात अनोखा विवाहसोहळा; नवरीची धमाकेदार एन्ट्री, संविधानाची शपथ घेऊन बांधली लग्नगाठ, सर्वत्र होतंय कौतुक
या कामगिरीबाबत मिळालेल्या माहितीनुसार , भारतीय तटरक्षक दलाने डीआरआय आणि कस्टम्ससह सुरू केलेल्या ऑपरेशनमध्ये, तामिळनाडूमधील मन्नारच्या खाडीतील दोन मासेमारी नौकांमधून ३२ किलो ६८९ ग्राम सोने जप्त केले. हे सोने श्रीलंकेतून भारतात आणले जात होते.

नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी; या घरांना देणार मालमत्ता करमाफी, मुख्यमंत्र्यांनी मागवला प्रस्ताव
तटरक्षक दल आणि DRI द्वारे तैनात केलेल्या संयुक्त पथकांनी मन्नारच्या आखातात विशेषतः भारत-श्रीलंका आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेवर (IMBL) मासेमारी करणाऱ्या जहाजांवर कडक नजर ठेवली होती.

अचानक ब्रेक फेल झाले, भरधाव रिक्षा २० फूट खोल खड्ड्यात पडली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, ४ गंभीर

Pune Baramati Put A Car On The Body Of Women Sarpanch; तू परत रस्त्यावर दिसली…; बारामतीत महिला सरपंचांच्या अंगावर गाडी घातली

0

पुणे (बारामती) : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जळगाव सुपे ग्रामपंचायतीच्या सरपंच कौशल्या मोहन खोमणे यांच्या अंगावर गाडी घालत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना दि. २२ मे रोजी घडली. या प्रकरणी दोघांविरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप रमेश खंडाळे आणि अमोल दत्तात्रय जगताप अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी कौशल्या खोमणे या सन २०२१ पासून जळगाव सुपे ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. निवडणुकीत संदीप खंडाळे यांनी वॉर्ड क्रमांक दोनमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. ते आणि जगताप हे दोघे खंडाळे सरपंच झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांना त्रास देत होते. तसेच प्रशासनालाही वेठीस धरण्याचा प्रकार सुरू होता. दि. २२ मे रोजी खोमणे यांच्या शेतात शेंगा झोडण्याचे काम सुरू होते. तेथे गावातील छाया सदाशिव सातपुते, रोहिणी संभाजी करे यादेखील काम करत होत्या. करे यांनी खोमणेंकडे येत खंडाळे आणि जगताप हे दोघे चारचाकीतून आले असून, घराचे आणि शेडचे फोटो काढत असल्याचे सांगितले.

नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी; या घरांना देणार मालमत्ता करमाफी, मुख्यमंत्र्यांनी मागवला प्रस्ताव
खोमणे यांनी तेथे जात जाब विचारला. त्यावर ते दोघे तात्काळ गाडीत क्रमांक एमएच १२ ईटी ५३३० बसून निघून जाऊ लागले. जगताप हा गाडी चालवत होता. तर, खंडाळे शेजारी बसला होता. या प्रकारानंतर खोमणे घराकडे परतत असताना पाठीमागून गाडीचा जोरात आवाज आला. त्यांनी मागे वळून पाहिले असता त्यांच्याच दिशेने गाडी जोरात येताना दिसली. प्रसंगावधान राखत त्या घरात पळाल्या. तेव्हा या दोघांनी “तू परत रस्त्यावर दिसल्यास गाडीखालीच घालतो”, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. त्यानुसार पोलिसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दोघांवर दाखल केला आहे.

भंडाऱ्यात अनोखा विवाहसोहळा; नवरीची धमाकेदार एन्ट्री, संविधानाची शपथ घेऊन बांधली लग्नगाठ, सर्वत्र होतंय कौतुक

Bhandara News, भंडाऱ्यात अनोखा विवाहसोहळा; नवरीची धमाकेदार एन्ट्री, संविधानाची शपथ घेऊन बांधली लग्नगाठ, सर्वत्र होतंय कौतुक – a unique marriage took place at bhandara by swearing by the indian constitution

0

भंडारा : लग्न हे जीवनात एकदाच होत असत, म्हणून प्रत्येकाला वाटत की ते खास असावं. हल्ली हटके पद्धतीने लग्नसोहळा करण्याकडे तरुणांचा कल असतो. कुणी आकाशात लगीनगाठ बांधतं, कुणी पाण्यात. देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्नात सात फेरे घेतले जातात. मात्र असं काहीच न करता एका नवदाम्पत्याने संविधानाची शपथ घेऊन लग्न केलं. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात हा अनोखा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या आदर्श विवाह सोहळ्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

संविधान हातात घेऊन नवरीची एंट्री

अलीकडे विवाह मंडपात पाहुण्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अनोखी शक्कल लढवली जाते. त्यासाठी बक्कळ पैसा उडविला जातो. मात्र, या विवाह सोहळ्यात असा प्रकार नसला तरीही चर्चा मात्र जोमात आहे. नवरीनं विवाह समारंभात चक्क भारतीय संविधान हातात घेऊन वाजत गाजत खास एन्ट्री केली आणि उपस्थित पाहुण्या मंडळीचं मनं जिंकून घेतलं.

नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी; या घरांना देणार मालमत्ता करमाफी, मुख्यमंत्र्यांनी मागवला प्रस्ताव
नवदाम्पत्यानं भारतीय संविधानाला साक्षी मानून विवाह केला

लाखनी तालुक्याच्या पोहरा गावातील तरुणी प्रांजल धनराज बडोले हिचा विवाह अमरावती जिल्ह्यातील पंकज धनराज पाटील यांच्याशी जुळला. दोघेही पत्रकार आहेत. विचाराने प्रगल्भ असलेल्या या नवविवाहीत दाम्पत्यानं भारतीय संविधानाला साक्षी मानून आदर्श विवाह पार पाडण्याचा विचार केला आणि तो अमलातही आणला. तथागत गौतम बुध्द आणि भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून विवाह सोहळ्याला सुरुवात केली. त्यानंतर भारतीय संविधानाला साक्षी मानून स्वातंत्र्य, समता, आणि बंधूता या संविधानिक तत्वप्रणालीचा अंगीकार करत सध्द्म्मात जिवन जगण्याचा संकल्प देखील त्यांनी केलाय.

अचानक ब्रेक फेल झाले, भरधाव रिक्षा २० फूट खोल खड्ड्यात पडली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, ४ गंभीर
विवाहचं सर्वत्र कौतुक

या विवाह सोहळ्याचं एक खास आकर्षण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्ही. एस. कर्डक यांना आदर्श बौध्द विवाह समारंभ कसा असावा, यासंदर्भात ४ डिसेंबर १९५६ मध्ये पत्र लिहीलं होतं. त्याच पत्राला उद्देशून या आदर्श विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं. या विवाह सोहळ्याला बौध्द भिक्कू आदरणीय नाथ पुन्नो, बौध्द धम्माचे प्रचारक प्रा.सुभाष शेंडे, उपासिका नीता डोंगरे यांनी मोलाचं मार्गदर्शन केले. या विवाह सोहळ्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

भंगारवाल्यांकडून बाटल्या विकत घेऊन अशुद्ध पाणी भरून विक्री, नागपूर स्टेशनवरील संतापजनक प्रकार

Gautami Patil Father On Haters Of Gautami

0

ABP Majha Batmya

01 Jun, 11:11 PM (IST)

Gautami Patil Father : “गौतमीचा आदरही वाटतो, वाईटही वाटतं”

fraud case, पैसे दुप्पट करण्याचा मोह नडला, टेलिग्राम अ‍ॅपमध्ये भाऊ-बहीण अडकले, १४ लाख ९७ हजार रुपये गमावले – in dharashiv a brother and sister were cheated of rs 14 lakh 97 thousand in the name of doubling their money

0

धाराशिव : ‘दुप्पट पैसे कमवा’, असे मेजेस आपल्याला व्हाटसअप, फेसबुकवर नेहमी येतात. ज्यांना पैसे दुप्पट करण्याचा मोह असतो ते या जाळयात अडकतात. असाच एक प्रकार धाराशिव शहरात घडलाय. धाराशिव शहरातील इंजिनिआरिंगचे शिक्षण घेतलेली मुलगी व नोकरी करत असलेला तिचा भाऊ यांना १४ लाख ९७ हजाराचा गंडा घातला गेला आहे.व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक व टेलिग्राम या सारख्या माध्यमातून लवकर व झटपट पैसा कमवायचा हे फॅड सर्वत्र झपाट्याने फोफावले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे अ‍ॅप येत आहेत. हे अ‍ॅप ग्राहकांना भुरळ पाडणारे असून याचा फायदा घेत काहीजणांनी लुटारू गँग देखील तयार केल्या आहेत.

मुलासोबत खेळला लुडो, नंतर मारून घेतले विषारी इंजेक्शन, मुलाला असे फसवले; एका डॉक्टरची हृदयद्रावक कहाणी
असाच टेलिग्राम अ‍ॅप सर्वत्र धुमाकूळ घालत असून अनेकजण यामध्ये समाविष्ट होत आहेत. एका भामट्याने धाराशिव शहरातील एका मुलीला टेलिग्राममध्ये अ‍ॅड करुन घेतले. नंतर ग्रुपवर वेगवेगळे टास्क दिले. सुरुवातीला काही पैसे दुप्पट करुन दिले. त्यामुळे दोघांना विश्वास बसला की खरेच पैसे दुप्पट होतात. दि १६ मे २०२३ ते २७ मे २०२३ या दरम्यान तिच्यासह तिच्या भावाला चक्क १४ लाख ९७ हजार रुपयांचा गंडा बसलाय.

या बाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव शहरातील ग्रीनलॅन्ड शाळेजवळील शिवानी उदयसिंह निंबाळकर यांच्या भावाचे व्हॉट्सअप मोबाइल क्रमांक २१२६९५९१०६६० च्या धारकाने मॅसेज करुन व टेलीग्राम ग्रुपला अ‍ॅड करुन जास्त पैसे मिळतील असे आमिष दाखवून टेलीग्राम ग्रुपवर वेगवेगळे टास्क दिले. असे करून शिवानी यांना वेगवेगळ्या खात्यावर पैसे पाठवण्याचे मेसेज देत पैसे पाठवण्यास सांगितले. अशा प्रकारे त्यांची व त्यांच्या भावाची १४ लाख ९७ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.

नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी; या घरांना देणार मालमत्ता करमाफी, मुख्यमंत्र्यांनी मागवला प्रस्ताव
या प्रकरणी शिवानी निंबाळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम- ४२०, ३४, ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत सायबर पोलीस कडे गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून बँकेला या बाबत कल्पना दिली. बँकेने ६ लाख ७५ हजार रुपये रोखून ठेवले. या प्रकरणी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राइम पोलीस निरिक्षक खाँजा पटेल हे पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अचानक ब्रेक फेल झाले, भरधाव रिक्षा २० फूट खोल खड्ड्यात पडली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, ४ गंभीर

doctor commits suicide, मुलासोबत खेळला लुडो, नंतर मारून घेतले विषारी इंजेक्शन, मुलाला असे फसवले; एका डॉक्टरची हृदयद्रावक कहाणी – a doctor ends his life with his wife after playing ludo with his son

0

डेहराडून : उत्तराखंडमधील उधमसिंहनगर जिल्ह्यातील काशीपूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नीला झालेला कर्करोग आणि त्यावरील उपचारात सर्व संपत्ती घालवल्यानंतर एका दाम्पत्याने जीवनाची लढाई हरून अखेर मृत्यूला कवटाळले. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी डॉ. इंद्रेश शर्मा हे आपल्या मुलासोबत लुडो खेळले आणि त्यात विजय मिळवला, पण आयुष्याशी हार पत्करून त्यांनी मृत्यूला कवटाळले.

डॉ. इंद्रेश शर्मा, उत्तराखंडमधील उधमसिंहनगर जिल्ह्यातील काशीपूर येथील एका खाजगी रुग्णालयात आपत्कालीन डॉक्टर म्हणून तैनात असलेले सर्जन. त्यांची पत्नी वर्षा शर्मा यांचा कर्करोग झाला होता. ७ ते ८ वर्षे उपचार सुरू होते. यात त्यांची सर्व संपत्ती गेली. या परिस्थितीला कंटाळून शेवटी या डॉक्टरने पत्नीसह स्वत:ला विषारी इंजेक्शन मारून मृत्युला कवटाळले. ही हृदय हेलावणारी कहाणी या दाम्पत्याच्या मुलाने सांगितली. डॉक्टरांच्या अपयशाची ही हृदयद्रावक वेदना ज्या कोणी ऐकली, तो गलबलून गेला.

नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी; या घरांना देणार मालमत्ता करमाफी, मुख्यमंत्र्यांनी मागवला प्रस्ताव
कॅन्सरच्या महागड्या उपचारांनी कंबरडे मोडले

मयत डॉ. इंद्रेश शर्मा हे यांचे पत्नी वर्षा शर्मा यांच्यावरील महागड्या उपचाराने कंबरडे मोडले होते. त्या ६ ते ७ वर्षांपासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होत्या. यानंतर लॉकडाऊनमुळे त्याची परिस्थिती इतकी खालावली की त्यांनी आपल्या मुलाचे शिक्षणही बंद केले.

मृत डॉक्टरांचा हयात असलेला मुलगा इशानच्या म्हणण्यानुसार, वडील इंद्रेश यांची इच्छा होती की त्याने डॉक्टर व्हावे आणि त्यांनी त्याला नेहमीच पुढे जाण्याची प्रेरणा दिली.

अचानक ब्रेक फेल झाले, भरधाव रिक्षा २० फूट खोल खड्ड्यात पडली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, ४ गंभीर
बाबांसोबत लुडो खेळला

इशानच्या म्हणण्यानुसार, वडील त्या संध्याकाळी हॉस्पिटलमधून घरी आले आणि नेहमीप्रमाणे आराम केल्यानंतर सर्वांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर इशान वडिलांसोबत लुडो खेळला. त्यात त्याचे वडील जिंकले, पण जीवनाच्या खेळात मात्र ते हरले.

इशान म्हणतो की, पप्पांनी त्याला सांगितले की हे एक इंजेक्शन आहे आणि आज सर्वांना ते लावायचे आहे. त्याचा वडिलांवर पूर्ण विश्वास होता. वडिलांना स्वत:ला पहिले इंजेक्शन देण्यास सांगितल्यानंतर डॉ.शर्मा यांचे डोळे भरून आले होते, पण इशानचा नेहमीच हिरो राहिलेल्या वडिलांनी जगाचा निरोप घेण्यापूर्वी आपल्या मुलाची ही इच्छा पूर्ण केली. यावेळी पहिल्यांदाच त्याने आपल्या लाडक्या मुलाला फसवले.

भंगारवाल्यांकडून बाटल्या विकत घेऊन अशुद्ध पाणी भरून विक्री, नागपूर स्टेशनवरील संतापजनक प्रकार
स्वतःला आणि पत्नीला विष टोचले

ईशान सांगतो की वडिलांनी स्वत:ला आणि आईला विषारी इंजेक्शन दिले. मला मात्र त्यांनी नॉर्मल इंजेक्शन देऊन या जगातून ते निघून गेले. डॉ. इंद्रेश शर्मा यांचे कुटुंब गेल्या १२ वर्षात वर्षा शर्मा यांच्या कर्करोगाशी लढताना आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या खूपच तुटून पडले होते, पण कुटुंबामध्ये जबरदस्त प्रेम होते. ते स्वत: वर्षा यांच्यावर उपचार करत होते. संपूर्ण कुटुंबाचे एकमेकांवर इतके प्रेम होते की मृत्यूही त्यांना वेगळे करण्याचा विचार करू शकत नव्हता.

घरातील वातावरण सामान्य होते. यामुळेच वास्तवाची जाणीवही कुणाला करता आली नाही. डॉ. शर्मा यांनी मुलाला इंजेक्शन दिले. काही वेळाने ईशान झोपी गेला. यानंतर तो सकाळी उठला. ईशानच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तो सकाळी उठला तेव्हा त्याने सर्वप्रथम त्याच्या आईला उठवण्याचा प्रयत्न केला. पण ती उठली नाही. तेव्हा त्याने तिची नाडी तपासली, पल्स मशीन सरळ रेषा दाखवत होती आणि ती श्वासही घेत नव्हती. त्यानंतर त्यांनी वडिलांना तपासले असता त्यांचे डोळे उघडे होते. तसेच ते देखील श्वास घेत नव्हते. यानंतर त्यांनी नातेवाईक व शेजाऱ्यांना फोन करून माहिती दिली.

Latest posts