Sunday, June 4, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2545

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

31

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

35

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

27

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

24

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

26

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

25

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

29

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

262

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Newly wed couple dies of cardiac arrest on wedding night in Uttar Pradesh’s Bahraich, cremated on same pyre | Lucknow News

0

LUCKNOW: The newly married couple who were found dead after their wedding in Bahraich district had died of cardiac arrest, said the police based on the post-mortem examination report which came on Saturday night.
The couple identified as Pratap Yadav (24), and Pushpa Yadav (22) were married on May 30. The newly married couple went to sleep in their room and were found dead the next day. The couple was cremated on the same pyre in the village.
Superintendent of police, Bahraich, Prashant Kumar, told TOI that the post-mortem examination on the body of the couple revealed that they had died of cardiac arrest. “A team of forensic experts examined the room of the couple and revealed that the room lacked ventilation and in absence of any ceiling fan and lack of air circulation, the possibility of a cardiac arrest could not be ruled out,” said SP Kumar quoting the initial findings of the forensic experts who examined the room.
Kumar also added that there were no signs of forced entry into the room or injury marks on the couple’s body ruling out criminal angle.
“Viscera of both the bodies have been preserved for further examination at the State Forensic Science Laboratory in Lucknow, while we have not received any complaint from the families,” said the SP.

Chandrapur Car And Travel Accident Six People Death; भरधाव कारची बसला धडक, एकाच कुटुंबातील सहा जणांचा करुण अंत

0

चंद्रपूर : भरधाव वेगात असलेल्या एका कारचा आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. कारने या बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भीषण अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच करुण अंत झालाय.

हा भीषण अपघात चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड – नागपूर मार्गावरील कान्पा गावाजवळ घडला. अपघातातील गंभीर जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलं आहे. मृतांमध्ये एका चिमुकलीचा, तीन महिलांचा आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. जेव्हा मृतकांना कारमधून बाहेर काढत होते, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले.

मृतकांची नावे

रोहन विजय राऊत ( वय ३० )

रुषीकेश विजय राऊत ( वय २४ )

गिता विजय राऊत ( वय ४५ )

सुनिता रुपेश फेंडर ( वय ४० )

प्रभा शेखर सोनवाने ( वय ३६ )

यामीनी रूप फेंडर ( वय ९ )

ऑस्ट्रेलियाला तगडा झटका! प्रमुख वेगवान गोलंदाज WTC फायनलमधून आऊट; टीम इंडियासाठी ठरलेला डोकेदुखी

Newly Married Couple: मधुचंद्राच्या रात्री बेडवरच कपलचा मृत्यू, कसा कुणाला कळेना? अखेर गूढ उकललं…

0

लखनऊ: उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये मधुचंद्राच्या दिवशी सकाळी वधू आणि वर दोघेही त्यांच्या खोलीत बेडवर मृतावस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. यानंतर लग्न घरात एकच गोंधळ उडाला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले. या दोघांचता शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यामध्ये या दोघांच्या मृत्यूचं धक्कादायक कारण पुढे आलं आहे. शवविच्छेदन अहवालानुसार वधू-वराचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची माहिती समोर आहे. शवविच्छेदानंतर नवविवाहित जोडप्यावर एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कैसरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील गोधिया नंबर चार गावातील २२ वर्षीय प्रताप यादवचे ३० मे रोजी परिसरातील मंगल मेळा गावातील मुलीशी लग्न झाले होते. मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने ३१ मे रोजी प्रतापने आपल्या नवरीला घरी आणले. घरातील महिलांनी मंगल गीते गाऊन नव्या नवरीचे स्वागत केले. रात्री उशिरापर्यंत घरात जल्लोष सुरू होता.दुसऱ्या दिवशी म्हणजेच सकाळी हे दोघे खोलीतून बाहेर आले नाहीत. वारंवार आवाज देऊनही त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी प्रतापचा लहान भाऊ खिडकीतून आत शिरला. तेव्हा त्याला दोघांचे मृतदेह बेडवर आढळून आले. ही घटना कळताच घरात एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. दोघांचा मृत्यू कसा झाला हे नातेवाईकांना समजू शकले नाही.पती-पत्नीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूआता पोस्टमार्टममधून दोघांच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. एसपी प्रशांत वर्मा यांनी सांगितले की, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये पती-पत्नी दोघांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

रत्नागिरी: खेडमध्ये पावसाची हजेरी; उष्म्यापासून नागरिकांना दिलासा

0

खेड, पुढारी वृत्तसेवा : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात रविवारी (दि.४) सायंकाळी ४ च्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

खेडमध्ये आज दुपारी मळभ व ऊन सावलीचा खेळ सुरू होता. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वारा सुटला. सुमारे अर्धा तास पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे मातीचा सुगंध व हवेत काही प्रमाणात गारवा पसरला.

रविवारी सकाळपासून उष्णता वाढल्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या सरींनी काही अंशी दिलासा मिळाला. आज काही मिनिटेच पडलेला पाऊस नागरिकांना येणाऱ्या पावसाळ्याची चाहूल देऊन गेला. शेतकऱ्यांनी देखील आता पेरणीची लगबग सुरू केली आहे.

हेही वाचा 

The post रत्नागिरी: खेडमध्ये पावसाची हजेरी; उष्म्यापासून नागरिकांना दिलासा appeared first on पुढारी.

Chandrapur Car And Travel Accident Four People Death; भरधाव कारची बसला धडक, एकाच कुटुंबातील पाच जणांचा करुण अंत

0

चंद्रपूर : भरधाव वेगात असलेल्या एका कारचा आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. कारने या बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच करुण अंत झालाय.

हा भीषण अपघात चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड – नागपूर मार्गावरील कान्पा गावाजवळ घडला. अपघातातील गंभीर जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलं आहे. मृतांमध्ये लहान मुलगी आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. तर दोन महिला आणि एका पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. जेव्हा मृतकांना कारमधून बाहेर काढत होते, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले.

ऑस्ट्रेलियाला तगडा झटका! प्रमुख वेगवान गोलंदाज WTC फायनलमधून आऊट; टीम इंडियासाठी ठरलेला डोकेदुखी
पुढील बातमी अपडेट होत आहे…

MLA Shashikant Shinde, आमदार शशिकांत शिंदेना मोठा धक्का; ऋषिकांत शिंदे यांचा शिवसेना प्रवेश, जावळीत राजकीय भूकंप – mla shashikant shindes brother rushikant shinde joins shiv sena

0

सातारा : जावळी तालुक्याचे नेते व राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

शनिवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) हे आपले विरोधक आहेत, असं आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं. पण आता त्यांचे बंधूच विरोधकांना मिळाल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. ऋषिकांत शिंदे यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. आता शशिकांत शिंदे काय भूमिका घेतात? याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.

हॅलो… तू अविवाहित आहेस का?, महिला पोलिसांना तो करतो अश्लील व्हिडिओ कॉल, पोलीस दलात खळबळ
दोन टर्म जावळी तालुक्याचे आमदार राहिलेले शशिकांत शिंदे यांचे मोठे वर्चस्व आहे. विधानसभा मतदारसंघातील फेररचना झाल्यानंतर सातारा-जावळी हा मतदार संघ नव्याने निर्मिती करण्यात आला. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राष्ट्रवादीचे आमदार राहिले. २०१९ ला शिवेंद्रराजेंनी भाजप प्रवेश करून आमदार झाले. त्यानंतरच्या काळात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी जावळीत आपले वर्चस्व निर्माण केले आहे.

मध्यंतरी जावळीतील स्वर्गीय आमदार जी. जी. कदम यांचे पुत्र अमित कदम यांनी भाजपला सोडचिट्ठी देत अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे जावळी तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे बोलले जात होते. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू नेते राहिलेले आमदार शशिकांत शिंदे यांचेच बंधू पक्ष सोडून गेल्यामुळे पक्ष वाढवण्याची नामुष्की त्यांच्यावर आल्याचे दिसून येत आहे.

माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या नातेवाईकाने उचलले टोकाचे पाऊल, कारण समजताच लोक हळहळले
मागील जिल्हा परिषदेच्या कुडाळ गटातून उभे राहिलेले ऋषिकांत शिंदे यांचा दीपक पवार यांनी पराभव केला होता. ऋषिकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे जावळीत एकनाथ शिंदे यांची ताकद वाढणार का, हेही प्रामुख्याने पहावे लागणार आहे. यामुळे आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना ताकद मिळण्याची शक्यता मानली जात आहे, पण ही शक्यता निवडणूक काळातच सिद्ध होईल, अशी राजकीय चर्चा रंगू लागली आहे. ऋषिकांत शिंदे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. तरीही त्यांना जावळी तालुक्यात आपलं वर्चस्व पणाला लावावे लागणार आहे.

Kolhapur Airport: कोल्हापूर विमानतळाचे नाव ठरले, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली मोठी घोषणा
ऋषिकांत शिंदे यांच्या मागे जावळी तालुक्यातील माथाडी कामगारांची मोठी ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेला (शिंदे गट) याचा मुंबई व सातारा जिल्ह्यात फायदा होणार आहे. आगामी काळात भाजप व शिवसेना (शिंदे गट) निवडणूक एकत्र लढणार असल्याने हे बेरजेचे राजकारण जिल्ह्यात सुरू असल्याची चर्चाही आहे.

Australia pacer Josh Hazlewood ruled out of WTC final against India, Neser gets call-up | Cricket News

0

NEW DELHI: Australia’s preparations for the upcoming World Test Championship final against India were dealt a major blow as experienced fast bowler Josh Hazlewood was ruled out due to a side strain he suffered during his Indian Premier League (IPL) stint.
The highly anticipated WTC final is set to take place at the Oval from June 7 to 11.
In light of Hazlewood’s unfortunate injury, Australia included fast bowler Michael Neser in the squad. While Hazlewood will be given additional time to recover and focus on the Ashes series in England, Neser has been performing impressively in the County Championship for Glamorgan this season.

His recent form has been exceptional, claiming 14 wickets in his last three matches, including an outstanding performance of 7/32 against Yorkshire. Neser has previously represented Australia in two Test matches, during which he secured seven wickets.
However, it is fast medium bowler Scott Boland, who looks a more likely first XI starter in Hazlewood’s absence, in conditions which suits seam-up, hit-the-deck the type of deliveries.
The five-Test Ashes series in England will start on June 16, and Hazlewood, who has already missed a plenty of Test cricket action for Australia, will get more time to be ready for the all-important series.

cricket match

Hazlewood sustained the side strain during his injury-marred stint with Royal Challengers Bangalore in the recently-concluded IPL in which he played only three games without much success before flying back home.
Hazlewood had returned to bowling upon his return in Sydney, since scans had shown no damage or injury.
Even though he is considered one of the pillars of three-man Australia pace attack, the 32-year-old has not featured regularly in Test cricket, playing only four of the last 19 matches owing to a spate of injuries.
(With PTI Inputs)

Manipur: Govt constitutes 3-member inquiry commission to probe Manipur violence | India News

0

NEW DELHI: The government on Sunday constituted a three-member inquiry commission to probe incidents of Manipur violence.
The panel will be headed by former Chief Justice of Gauhati high court, Justice Ajai Lamba. The other members of the commission are retired IAS officer Himanshu Shekhar Das and retired IPS officer Aloka Prabhakar.
The commission will probe the sequence of events leading to, and all the facts relating to such violence and see whether there were any lapses or dereliction of duty in this regard on the part of any of the responsible authorities/individuals.
It will also probe the adequacy of the administrative measures taken to prevent, and to deal with the violence and riots.
The inquiry by the commission shall also look into the complaints or allegations that may be made before it by any individual or association
The panel is required to submit its report to the central government as soon as possible but not later than six months.
Additionally, the commission, however, if it deems fit, can make interim reports to the central government before the said date.
Manipur has been witnessing sporadic violence ever since ethnic clashes broke out on May 3. The death toll from clashes has gone up to over 80
The ethnic violence first broke out after a ‘Tribal Solidarity March’ was organised in the hill districts on May 3 to protest the Meitei community’s demand for Scheduled Tribe (ST) status.
The violence was preceded by tension over the eviction of Kuki villagers from reserve forest land, which had led to a series of smaller agitations.
(With inputs from agencies)

Vijay Sivatare’s relative ends life; कर्जबाजारीपणाला कंटाळून विजय शिवतारे यांच्या नातेवाईकाने संपवले जीवन

0

पुणे : सध्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पिकावर मारायचे कीटकनाशक पिऊन त्याने आपले जीवन संपवले. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने पुरंदर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. संतोष संपत शेलार (४८) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून याप्रकरणी किरण सीताराम शेलार यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत संतोष शेलार यांनी सोयापनीर बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. त्या व्यवसायामुळे ते कर्जबाजारी झाले होते. तसेच त्यांच्या शेतमालाला देखील बाजारभाव मिळत नव्हता. त्यामुळे वाढता कर्जाचा डोंगर त्यांना फेडणे आवघड जात होते. त्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलले असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.

Kolhapur Airport: कोल्हापूर विमानतळाचे नाव ठरले, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली मोठी घोषणा
शेलार हे माजी मंत्री विजय शिवतारेंचे भाचे

संतोष शेलार हे माजी मंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांचे भाचे म्हणजे त्यांच्या बहिणीचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.

Elon Musk : पोलीसदलात मांजरी का नाहीत?, एलन मस्कच्या ट्विटला दिल्ली पोलिसांनी दिले मजेशीर उत्तर
संतोष संपत शेलार हे पांगारे शेलारवस्ती येथे २ जून रोजी दुपारी १ च्या सुमारास बालदरा डोंगराकडे गेले होते. ते परत आले नाही. त्यानंतर ते गेलेल्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांचा मृतदेह आढळला. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यांच्या जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हॅलो… तू अविवाहित आहेस का?, महिला पोलिसांना तो करतो अश्लील व्हिडिओ कॉल, पोलीस दलात खळबळ

Brutal attack left internal organs ‘hanging out’: Shahbad Dairy murder victim’s autopsy reveals grisly details | Delhi News

0

NEW DELHI: The autopsy report of a victim in Shahbad Dairy murder case has reveled that the minor girl’s internal organs, including the intestine, were left hanging out of her stomach after being stabbed.
A 16-year-old girl Sakshi was allegedly killed after being stabbed multiple times by a 20-year-old man named Sahil in New Delhi’s Shahbad Dairy area, on March 28.

The police have received a 16-17 page chargesheet from the hospital, wherein the grisly details of the murder have been described, said a report.
Accused Sahil’s attacks were so severe and brutal, that the autopsy report has reveled that victim’s internal organs, including the intestine came out, and maximum wounds were present from the shoulder to the hip region, reported news agency ANI quoting police sources.
The report also reveled that the accused Sahil burgeoned her head with a rock and some bones in the head region have also been found with cracks.

Sakshi's autopsy report.

The investigation has found that the accused phoned the girl numerous times a day before the incident.
On Saturday, the accused was sent to judicial custody.

Accused Sahil.

Accused Sahil with police.

Whereas, on Thursday, the Delhi Police recovered the knife allegedly used by the accused to kill the minor.
A CCTV grab of the incident shows Sahil purportedly stabbing the girl multiple times with a knife. He continued to stab her even when she slumped to the ground. He kicked her and then took a concrete slab lying nearby and bludgeoned her head. All this while the footage showed people watching the events unfold and walking past without intervening. At one point a dog is seen approaching the spot.

As per the police, the accused was in a relationship with the minor, but they had a quarrel on May 28 night after which he killed her with multiple assaults.
The police said that it had registered FIR in the matter under section 302 of the Indian Penal Code (IPC) at Shahbad Dairy Police Station.

Sakshi murder case: ‘He should be hanged or killed’, says accused Sahil’s aunt

02:11

Sakshi murder case: ‘He should be hanged or killed’, says accused Sahil’s aunt

– With agency inputs.

Latest posts