Monday, March 27, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2181

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

178

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Times Network announces India Digital Fest

0

NEW DELHI: Times Network will hold the India Digital Fest in the Capital on Tuesday. Themed around ‘The Future Begins Here’, it will highlight frontline technologies and disruptive innovations being implemented across the Indian ecosystem and analyse how they will shape the future of a digitally powered economy and society.
The day-long event will be attended by eminent speakers including communications and IT minister Ashwini Vaishnaw, minister of state for IT & skill development Rajeev Chandrasekhar, Meta head & VP for India Sandhya Devanathan, futurist & humanist Gerd Leonhard, Bharti Enterprises VC Akhil Gupta and MakeMyTrip founder & chairman Deep Kalra. The event will have sessions covering topics like 5G, digital gaming and AI vs human imagination.

madhya pradesh baby teddy bear bath, चिंगीला टेडीसारखी आंघोळ घालूया, दोन चिमुकल्या बहिणींचा अट्टाहास, पाण्यात बुडून बाळाचा अंत – madhya pradesh two months old baby drown to death in bucket filled with water as two sisters attempt to bathe her like teddy bear

0

भोपाळ : दोन महिन्यांची चिमुकली बाथरुममधील बादलीत मृतावस्थेत आढळल्याने आई-वडिलांना मोठा धक्का बसला. आपल्या धाकट्या बहिणीला टेडी बेअरप्रमाणे आंघोळ घालण्याचा दोन चिमुरड्यांचा अट्टाहास बाळाच्या जीववार बेतल्याचं समोर आलं. मृत चिमुकलीला तिच्या चार आणि सहा वर्षांच्या बहिणी आंघोळ घालत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. मध्य प्रदेशात ही काळजाला घरं पाडणारी घटना घडली आहे. ही घटना २२ मार्च रोजी मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील शोभापूर गावात घडली. अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. बादलीत अर्भकाचा मृत्यू कसा झाला किंवा त्यावर झाकण का होते, याचा पोलिसांनाही पत्ता नव्हता. त्यांनी आधी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

सुरुवातीला मृत बालिकेच्या पालकांवर आणि घराजवळून जाणाऱ्या भिकाऱ्यावर गुन्हा केल्याचा पोलिसांना संशय होता. तीन दिवसांनंतर त्यांचे लक्ष चार आणि सहा वर्षांच्या दोन बहिणींकडे गेले आणि या दुर्घटनेमागील सत्य समोर आले. मुली इतक्या कोवळ्या आणि निरागस वयातील आहेत, की आपण काय चूक केली याची त्यांना कल्पनाही नव्हती.

दोघी बहिणींनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांची आई स्वयंपाकघरात जेवण तयार करत असताना त्या त्यांच्या टेडी बेअरशी खेळत होत्या. त्यांचं खेळून झाल्यानंतर आई रुखसारने टेडी बेअरला आंघोळ घातली आणि वाळण्यासाठी त्याला बाहेर लटकवले. हे पाहून मोठ्या बहिणींना आपली दोन महिन्यांची बहीण अनरजा हिलाही अशाच प्रकारे बादलीत आंघोळ घालण्याची कल्पना सुचली. आईने जसे त्यांच्या टेडी बेअरसोबत केले, तेच दोघींनी बाळासोबत करायचे ठरवले.

दोघींनी अनरजाला तिच्या पलंगावरून उचलून बाथरूममध्ये आणले. आधी त्यांनी बाळाला बादलीच्या काठावर आंघोळ घालायला सुरुवात केली. मात्र दुर्दैवाने अनरजा घसरली आणि बादलीत पडली. सर्वोतोपरी प्रयत्न करूनही दोन्ही मुली तिला पाण्यातून बाहेर काढू शकल्या नाहीत. घाबरून त्यांनी बादलीचे झाकण लावून घेतले आणि त्या बाथरूममधून बाहेर पडल्या.

VIDEO | आरडाओरड ऐकून गेली न् जीवाला मुकली, ग्रँट रोडमधील हल्ल्यात मयत तरुणीवर भावपूर्ण अंत्यसंस्कार
नंतर रुखसारने आपल्या पतीला फोन करुन अनरजा बेपत्ता असल्याचं सांगितलं. दारात आलेल्या भिकारी महिलेने तिला नेले असावे असा संशय घेऊन त्यांनी तिचा शोध घेतला. तोपर्यंत पोलीस पोहोचले आणि त्यांनी घराची झडती घेतली, तेव्हा त्यांना बादलीत अनरजाचा मृतदेह सापडला.

सुदैवानं जीव वाचला

बहिणींमुळेच अनरजाचा अपघाती मृत्यू झाला, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला. परंतु त्यांच्या लहान वयामुळे त्यांची कृती गुन्हा मानली जाऊ शकत नाही. कारण आयपीसीच्या कलम ८२ नुसार सात वर्षांखालील मुलाने केलेला गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही.

संसारवेल फुलण्याआधीच कोमेजली, १९ वर्षीय नवविवाहितेने मृत्यूला केलं जवळ

Man’s friendship with wild bird ends in legal tangle | India News

0

When Mohammad Arif came across a tall and beautiful redhead with a limp from a wounded leg on a crop field near his home in UP’s Amethi in February last year, he took her in, nursed her and she stayed on, developing a strong and rare friendship with her caregiver. Arif, 30, is now in trouble as he has been charged with keeping a protected Sarus crane, UP’s state bird.
The law has separated them. His feathered friend was taken to Samaspur bird sanctuary in Rae Bareli, but she flew away and was spotted by a villager in Bisaiyya, where forest officials caught her again. The crane is now in Kanpur zoo, where it will be quarantined for a fortnight.
“I did not hold it captive. The bird got warmth, love and hence, chose to stay and never returned to the wild,” said Arif of Jodhpur Mandkha village, who nursed the crane back to health in about three months.
Arif took videos and photos of his friend and posted them on social media, drawing the attention of netizens as well as authorities. On March 21 this year, the forest department came knocking on his door and took away the bird, but it fled its new home at Samaspur bird sanctuary. The next day, it was sighted and captured half-a-kilometre from Samaspur. The crane was trying to fend off a pack of feral dogs.
Chief wildlife warden Sunil Chaudhary ordered the bird to be shifted to Kanpur, where it has become a must-see curio for zoo-goers. “A team of doctors examined the bird. Its behaviour is normal,” said zoo director KK Singh.
Arif faces charges under the Wildlife Protection Act as the Sarus crane is a Schedule 3 protected species. “We have asked him to record his statement (on April 2),” assistant forest conservator Ranveer Mishra said Sunday.
Action has already started on the politicalfront, though, as the governing BJP and the opposition Samajwadi Party shot barbs at each other. UP BJP chief Bhupendra Chaudhary slammed SP chief Akhilesh Yadav of “using the bird” to do politics in the “name of Arif ”.
“The SP chief will have to understand the difference between a cow and a Sarus,” Chaudhary said on Sunday.
This was in response to Akhilesh’s criticism of the government for sending the bird to the zoo. The former CM posted on Saturday a couple of videos of the Sarus, including a clip of the bird inside its zoo enclosure. “The Sarus has been sent to Kanpur zoo… Will Golu be sent to the Gorakhpur zoo as well?” he tweeted. By Golu, he was apparently referring to Gullu, CM Yogi Adityanath’s pet dog.

Maharashtra weather : उन्हाचा तडाखा वाढणार, पाऊस निरोप घेणार? राज्यातील हवमानाबाबत IMD चा इशारा

0

Maharashtra weather : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं मोठ्या प्रमाणात शेतपिकांचं नुकसान केलं. परिस्थिती पाहून बळीराजा हवालदिल झाला. आता हवमान खातं म्हणतंय… 
 


Updated: Mar 27, 2023, 07:47 AM IST

Maharashtra weather : उन्हाचा तडाखा वाढणार, पाऊस निरोप घेणार? राज्यातील हवमानाबाबत IMD चा इशारा

Maharashtra weather temprature will increase amid ongoing heat wave rain predictions at some regions

Rahul Gandhi’s disqualification shows BJP’s dictatorial mindset: Chhattisgarh CM Bhupesh Baghel | India News

0

PM Narendra Modi can’t escape questions about Adani, and BJP’s resort to legal cover to disqualify Rahul from LS is a stark manifestation of its dictatorial attitude, Chhattisgarh CM Bhupesh Baghel tells TOI’s Subodh Ghildiyal. Excerpts from the interview:
How do you see the whole drama about Rahul Gandhi’s disqualification?
This is dictatorial mindset of BJP. They are orchestrating an elaborate theatre to evade answering just one specific question — where did Rs 20,000 crore in Adani’s shell companies come from? Dictators around the world resort to such tactics — scare the opposition, put leaders in jail and disqualify them from Parliament. Rahul says “daromat” and they are out to scare him. The truth is that the dictator is worried as to what will happen if people stop being scared of him? The truth is the government was worried how long could they shut the Parliament just to stop Rahul from speaking.
BJP is alleging that Rahul insulted OBCs? Are Nirav Modi and Lalit Modi OBCs?
They are upper class. Modi surname is written by many, like Piloo Modi was a Parsi. My surname Baghel is used by tribals, Rajputs, even SCs in Chhattisgarh. I am an OBC. Yo u can project Congress in whatever light y ou want, but answer the question: who put Rs 20,000 crore in Adani’s companies.
Polls are due in Chhattisgarh this year and the state will be a focus area of BJP’s campaign that Rahul’s remark on Modi surname is anti-OBCs, like the PM’s appeal to Sahu community in 2019. How would you deal with it?
“Kaath ki handi ek bar chadti hai”. What has the PM done for Sahus or Telis or OBCs? They will not vote every time. If you are such a benefactor of OBCs, then why don’t you order “caste census”? Chhattisgarh’s bill increasing reservation for backwards and tribals is p ending with the governor for four months. If you are so sympathetic to OBCs, then get our bill approved. BJP’s national vicepresident Thakur Raman Singh called me a “Chhota aadmi”, and I am a CM and anOBC. In Bhanupratappur bypolls, Raman Singh called me “a rat, a dog, a cat” in public. This is the mindset of BJP’s Thakur Raman Singh about OBCs. The Modi government is targeting OBC leaders — Teja shwi Yadav, M Stalin, Akhilesh Yadav. In Chhattisgarh, the ED has made a permanent station. Are you doing anything good for OBCs, by action or attitude?
Congress made Rafale an issue but it did not fly with people? Will your focus on Adani have popular resonance?
This is a big issue. After Hindenburg report, Adani has fallen from second richest man to nobody knows which rank. The funds of LIC and SBI has been inv ested in Adani firms. The share value has fallen. The ED and I-T haven’t gone to Adani, while the opposition-governed states are raided daily. People will understand the truth. When water is released from dam, it takes time to reach the tail end.
How big a setback is Rahul’s disqualification for the party?
This is not a setback for Congress. It has proved how scared the Modi government is of Congress and Rahul.

girl abused threatened by child father, साताऱ्यात अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; तुम्हाला बरबाद करेन, आरोपीच्या बापाची धमकी – satara 17 year old girl molested by youth young girl threatened by boy father

0

सातारा : “तुझी आई पोलिसांकडे गेली तर तुझे आणि कुटुंबाचे आयुष्य बरबाद होईल. व्हिडीओमुळे तुम्ही अडचणीत याल. मी तुम्हाला बरबाद करेन,” अशी वारंवार धमकी देऊन पीडित अल्पवयीन तरुणीवर दबाव आणून धमकी दिल्याप्रकरणी बाप-लेकावर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा तालुक्यातील एका महाविद्यालयीन अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एका तरुणावर पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच हे प्रकरण दडपण्यासाठी पीडितेलाच धमकी दिल्याचा आरोप केल्याने संशयित तरुणाच्या वडिलांवरही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणानंतर सातारा शहर पोलिसांनी तातडीने संबंधित संशयित तरुणाला आणि त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे.

चंद्रा गाण्यावर भन्नाट डान्स करणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल

पीडित तरुणी ही १७ वर्षांची आहे. ती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. संशयित तरुणासोबत तिची ओळख झाल्यानंतर त्याने विविध ठिकाणी नेऊन तिच्यासोबत गैरकृत्य करत फोटो आणि व्हिडीओ तयार केले. आरोपी तरुण वारंवार भेटण्यासाठी पीडितेवर दबाव आणत होता. तर संशयिताच्या वडिलांनी “तुझी आई पोलिसांकडे गेली, तर तुझे आणि कुटुंबाचे आयुष्य बरबाद होईल. व्हिडीओमुळे तुम्ही अडचणीत याल. मी तुम्हाला बरबाद करेन,” अशी धमकी दिली.

गैरकृत्य करून फोटो तसेच व्हिडीओ तयार केल्याचे आणि वारंवार भेटण्यासाठी पीडितेवर दबाव आणत असल्याची माहिती पीडित तरुणीने तिच्या आईला दिली. त्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा पोलिस निरीक्षक श्रीमती मोटे तपास करत आहेत.

देशातील सर्वात उंच रेल्वे पुलावरुन धावणार ‘वंदे भारत’; अशी आहेत चिनाब पुलाची वैशिष्ट्ये

Mass protests erupt after Israel PM Benjamin Netanyahu fires defense chief

0

JERUSALEM: Tens of thousands of Israelis poured into the streets of cities across the country on Sunday night in a spontaneous outburst of anger after prime minister Benjamin Netanyahu abruptly fired his defense minister for challenging the Israeli leader’s judicial overhaul plan.
Protesters in Tel Aviv blocked a main highway and lit large bonfires, while police scuffled with protesters who gathered outside Netanyahu’s private home in Jerusalem.
The unrest deepened a monthslong crisis over Netanyahu’s plan to overhaul the judiciary, which has sparked mass protests, alarmed business leaders and former security chiefs and drawn concern from the United States and other close allies.
Netanyahu’s dismissal of defense minister Yoav Gallant signaled that the prime minister and his allies will barrel ahead this week with the overhaul plan. Gallant had been the first senior member of the ruling Likud party to speak out against it, saying the deep divisions were threatening to weaken the military.
But as droves of protesters flooded the streets late into the night, Likud ministers began indicating willingness to hit the brakes. Culture minister Micky Zohar, a Netanyahu confidant, said the party would support him if he decided to pause the judicial overhaul.
Israeli media said leaders in Netanyahu’s coalition were to meet on Monday morning. Later in the day, the grassroots protest movement said it would hold another mass demonstration outside the Knesset, or parliament, in Jerusalem..
In a brief statement, Netanyahu’s office said late Sunday the prime minister had dismissed Gallant. Netanyahu later tweeted “we must all stand strong against refusal.”
Tens of thousands of Israelis poured into the streets in protest after Netanyahu’s announcement, blocking Tel Aviv’s main artery, transforming the Ayalon highway into a sea of blue-and-white Israeli flags and lighting a large bonfire in the middle of the road.
Demonstrations took place in Beersheba, Haifa and Jerusalem, where thousands of people gathered outside Netanyahu’s private residence. Police scuffled with protesters and sprayed the crowd with a water cannon. Thousands then marched from the residence to the Knesset.
Inon Aizik, 27, said he came to demonstrate outside Netanyahu’s private residence in central Jerusalem because “bad things are happening in this country.” He called the judicial overhaul “a quick legislative blitz.”
Netanyahu’s decision came less than a day after Gallant, a former senior general, called for a pause in the controversial legislation until after next month’s Independence Day holidays, citing the turmoil in the ranks of the military.
Gallant had voiced concerns that the divisions in society were hurting morale in the military and emboldening Israel’s enemies. “I see how the source of our strength is being eroded,” Gallant said.
While several other Likud members had indicated they might follow Gallant, the party quickly closed ranks on Sunday, clearing the way for his dismissal.
Galit Distal Atbaryan, Netanyahu’s public diplomacy minister, said that Netanyahu summoned Gallant to his office and told him “that he doesn’t have any faith in him anymore and therefore he is fired.”
Gallant tweeted shortly after the announcement that “the security of the state of Israel always was and will always remain my life mission.”
Opposition leader Yair Lapid said that Gallant’s dismissal “harms national security and ignores warnings of all defense officials.”
Israel’s consul general in New York City, Assaf Zamir, resigned in protest.
Avi Dichter, a former chief of the Shin Bet security agency, is expected to replace Gallant. Dichter had reportedly flirted with joining Gallant but instead announced Sunday he was backing the prime minister.
Netanyahu’s government is pushing ahead for a parliamentary vote this week on a centerpiece of the overhaul — a law that would give the governing coalition the final say over all judicial appointments. It also seeks to pass laws that would would grant parliament the authority to overturn Supreme Court decisions with and limit judicial review of laws.
Netanyahu and his allies say the plan will restore a balance between the judicial and executive branches and rein in what they see as an interventionist court with liberal sympathies.
But critics say the laws will remove Israel’s system of checks and balances and concentrate power in the hands of the governing coalition. They also say that Netanyahu, who is on trial for corruption charges, has a conflict of interest.
Tens of thousands of people have taken to the streets over the past three months to demonstrate against the plan in the largest demonstrations in the country’s 75-year history. The State Department dismissed as “completely false” claims repeated by Yair Netanyahu, the prime minister’s son, that the U.S. government was financing these protests.
Leaders of Israel’s vibrant high-tech industry have said the changes will scare away investors, former top security officials have spoken out against the plan and key allies, including the United States and Germany, have voiced concerns.
In recent weeks discontent has surged from within Israel’s army – the most popular and respected institution among Israel’s Jewish majority. A growing number of Israeli reservists, including fighter pilots, have threatened to withdraw from voluntary duty if the laws are passed.
Israel’s military is facing an increasein fighting in the occupied West Bank, threats from Lebanon’s Hezbollah militant group and concerns that archenemy Iran is close to developing a nuclear-weapons capability.
Manuel Trajtenberg, head of an influential Israeli think tank, the Institute for National Security Studies, said that “Netanyahu can dismiss his defense minister, he cannot dismiss the warnings he heard from Gallant.”
Meanwhile, an Israeli good governance group on Sunday asked the country’s Supreme Court to punish Netanyahu for allegedly violating a conflict of interest agreement meant to prevent him from dealing with the country’s judiciary while he is on trial for corruption.
The Movement for Quality Government in Israel, a fierce opponent of the overhaul, asked the court to force Netanyahu to obey the law and sanction him either with a fine or prison time for not doing so. It said he was not above the law.
The prime minister said the appeal should be dismissed and said that the Supreme Court didn’t have grounds to intervene.
Netanyahu is barred by the country’s attorney general from directly dealing with his government’s plan to overhaul the judiciary, based on a conflict of interest agreement, and which the Supreme Court acknowledged in a ruling over Netanyahu’s fitness to serve while on trial for corruption. Instead, Justice Minister Yariv Levin, a close confidant of Netanyahu, is spearheading the overhaul.
But on Thursday, after parliament passed a law making it harder to remove a sitting prime minister, Netanyahu said he was unshackled from the attorney general’s decision and vowed to wade into the crisis and “mend the rift” in the nation. That declaration prompted the attorney general, Gali Baharav-Miara, to warn that Netanyahu was breaking his conflict of interest agreement.
The fast-paced legal and political developments have catapulted Israel into uncharted territory, said Guy Lurie, a research fellow at the Israel Democracy Institute, a Jerusalem think tank.
“We are at the start of a constitutional crisis in the sense that there is a disagreement over the source of authority and legitimacy of different governing bodies,” he said.

amruta fadnavis blackmailing case, जयसिंघानीच्या याचिकेवर आज सुनावणी? अटक बेकायदा असल्याचा याचिकेत दावा – nirmal jaisinghani’s petition is likely to be heard today

0

Mumbai News : अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचे आरोपी जयसिंघानी यांच्या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

 

jaysinghani
जयसिंघानीच्या याचिकेवर आज सुनावणी? अटक बेकायदा असल्याचा याचिकेत दावा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :‘आमची अटक बेकायदा आहे. पोलिसांनी अटकेची कारवाई करताना कायदेशीर तरतुदींचेही पालन केले नाही. त्यामुळे आमच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले असून अटक बेकायदा ठरवून अंतरिम जामीन मंजूर करावा’, अशी विनंती करत अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणातील आरोपी अनिल जयसिंघानी व त्याचा चुलत भाऊ निर्मल जयसिंघानी यांनी केलेल्या याचिकेवर आज, सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.‘अनिलला गुन्हेगारी प्रकरणातून बाहेर काढावे यासाठी त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देऊ केली. तसेच लाच न स्वीकारल्याने अनिक्षाने अमृता यांना खोट्या चित्रफिती व संदेशांद्वारे ब्लॅकमेल करून धमकावले’, अशा आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अनिक्षा याप्रकरणी १६ मार्चपासून अटकेत आहे. अनिल व निर्मल जयसिंघानी या दोघांना पोलिसांनी गुजरातमधून २० मार्चला अटक केली. हे दोघेही २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत आहेत.

‘आमची अटक ही राजकीय हेतूने प्रेरित आहे. या प्रकरणात आम्हाला विनाकारण गोवण्यात आले आहे. शिवाय आमच्यावरील अटक कारवाईही बेकायदा आहे. अटकेनंतर २४ तासांच्या आत न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करणे फौजदारी दंड संहितेच्या तरतुदींनुसार बंधनकारक असूनही पोलिसांनी त्याचा भंग केला. आम्हाला ३६ तासांनंतर सत्र न्यायालयात हजर केले. त्यामुळे आमच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले आहे’, असा दावा या दोघांनी अॅड. मनन संघाय व अॅड. मृगेंद्र सिंह यांच्यामार्फत केलेल्या रिट याचिकेत केला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Karnataka Congress vows to roll back new quota policy if it wins | Karnataka Election News

0

Apart from doing away with the 4% reservation for religious minorities, the Karnataka cabinet also decided to implement the long-pending demand of Scheduled Castes for internal reservation, as recommended in the 2012 AJ Sadashiva Commission report.
Under the new reservation policy, Lingayats will enjoy 7% reservation in government jobs and education, and the Vokkaligas 6% under the two newly created 2D and 2C categories respectively.
Terming the change in the quota matrix “unscientific”, state Congress president DK Shivakumar said his par ty would roll back the new policy if it was voted to government in the elections later this year.
He said the party said reservation was “not somebody’s property” to revoke an d redistribute “on a whim”.
“Reservation is a right of the communities based on their population and backwardness. Giving 2% each to the Lingayats and Vokkaligas by scrapping the minority quota is equivalent to giving the dominant communities some alms. The Veerashaiva Lingayats and Vokkaligas are not beggars,” he said.
AICC general secretary Randeep Singh Surjewala accused Bommai of operating like Mahabharat’s “Shakuni”. CM Bommai dismissed the allegations, saying, “We have withdrawn the 4% quota under 2B category and given them 10% under EWS. The criterion for both kinds of quota – economic backwardness — remains the same. Where is the injustice? We have given them (Muslims) 6% more. ”

plastic found in chicken embryos, यापुढे चिकन खाताना सावधान! शास्त्रज्ञांकडून घाबरवणारी माहिती, कोंबडीच्या गर्भात… – plastic found in chicken embryos in form of nano-plastic dangerous research by scientists

0

नवी दिल्ली: चिकन ही नॉन व्हेज खाणाऱ्यांची सर्वात आवडती गोष्ट आहे. पण, हेच चिकन कदाचित तुम्ही भविष्यात खाऊ शकणार नाही. कारण, शास्त्रज्ञांना कोंबडीच्या गर्भात प्लास्टिक आढळून आलं आहे. या प्लास्टिकचा गर्भावर मोठा वाईट परिणाम होतो आहे. यामुळे कोंबड्यांचा गर्भातील विकास खुंटतो आहे. जर आपण अशी कोंबडी खाल्ली तर त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होईल. एका अभ्यासात ही घाबरवणारी माहिती पुढे आली आहे. कोंबडीच्या गर्भात अत्यंत सूक्ष्म प्लास्टिक (नॅनोप्लास्टिक्स) आढळून आले आहे. तेही मोठ्या प्रमाणात, त्यामुळे कोंबड्यांच्या शरीरातील टिश्यूंचे नुकसान होत आहे. हे खरं तर खूप हानिकारक आहे. यामुळे केवळ कोंबडीच नाही तर माणसांनाही हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. कारण, या मायक्रोप्लास्टिक्स किंवा नॅनोप्लास्टिकमुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात.

माणसांपासून पृथ्वी हिसकावून घ्यायला एलियन्स येताहेत! २६७१ मधून आलेल्या व्यक्तीचा दावा….
नेदरलँडमधील लीडेन विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ मीरू वांग यांनी हा अभ्यास केला आहे. त्यांनी फ्लोरोसेंट सूक्ष्मदर्शकाखाली चिकन गर्भाची तपासणी केली. कोंबडीच्या गर्भामध्ये नॅनोमीटर स्केलचे चमकणारे प्लास्टिकचे कण सापडले आहेत. हे एम्ब्रियोनिक गट वॉलच्या आत सर्वाधिक प्रमाणात आढळून आले आहेत. याशिवाय कोंबडीच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागातही प्लास्टिकचे कण आढळून आले आहेत.

ताडोबात दिसली बिजलीची माया; आईसोबत लडिवाळपणे खेळणाऱ्या बछड्यांचे दुर्मिळ क्षण कॅमेरात कैद

मीरू वांग यांनी सांगितले की, कोंबड्यांमध्ये सर्वाधिक पॉलिस्टीरिन कण आढळले आहेत. हे कण सहसा कोणत्याही सजीवाच्या शरीरात आढळत नाहीत. मात्र. कोंबडीच्या गर्भाच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्लास्टिक सापडू लागले आहे. नॅनोप्लास्टिक्स साधारणपणे मायक्रोप्लास्टिकपेक्षा लहान असतात. हे सामान्यतः सिंथेटिक फॅब्रिक्स आणि प्लास्टिक मायक्रोफायबरमध्ये आढळतात किंवा प्लास्टिकचे मोठे तुकडे तुटून शरीराच्या आत येतात.

कोंबड्यांच्या शरीराच्या यकृत, मूत्रपिंड आणि आतड्यांमध्ये पॉलिस्टीरिन मायक्रोप्लास्टिक्स आढळून आले आहेत. यापूर्वी उंदरांच्या शरीरातही हे आढळून आले आहे. समुद्र आणि हवेतून आपल्या खाण्यापिण्यात प्लास्टिक मिसळत आहे. याआधीही मानवी फुफ्फुसं, रक्त आणि अगदी प्लेसेंटामध्ये प्लास्टिक सापडले आहे. त्यांच्याबद्दल अनेक अभ्यास झाले आहेत. प्लेसेंटामध्ये आढळून आलेल्या प्लास्टिकचा जन्मणाऱ्या मुलांवर परिणाम होतो. याने त्यांची आनुवंशिकता बदलते.

आपल्यासोबत मानवी वेशात वावरताहेत एलियन्स, ओळखणंही अवघड; UFO एक्सपर्टचा धक्कादायक दावा
शरीरात किंवा गर्भामध्ये प्लास्टिक मिसळल्यामुळे सजीवांच्या अवयवांचा योग्य विकास होत नाही. समुद्रात सापडणाऱ्या झेब्राफिशप्रमाणे. कोंबडीच्या भ्रूणामध्ये सापडलेल्या प्लास्टिकचा आकार २५ नॅनोमीटर होता. हे शरीराच्या स्टेम पेशींपर्यंत पोहोचत आहेत. यामुळे, स्टेम सेल शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या निर्मितीसाठी स्थलांतर करण्यास सक्षम नाही.

स्टेम सेलच्या आतील न्यूरल क्रेस्ट सेलमध्ये प्लास्टिक पोहोचले आहे. त्याद्वारे ते हृदय, रक्तवाहिन्या, चेहरा आणि मज्जासंस्थेमध्ये प्रवेश करत आहे. तपासण्यात आलेल्या कोंबड्यांचे डोळे बरोबर नव्हते. ते लहान होते. इतर कोंबड्यांचा चेहऱ्याचा आकार खराब झालेला होता. काहींच्या हृदयाचे स्नायू पातळ होते. तसेच, त्याच्या हृदयाचे ठोके देखील कमकुवत होते.

हा अभ्यास एन्व्हायर्नमेंट इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित झाला आहे. प्लास्टिक आपल्या सजीवांची किंवा पर्यावरणाची कशी हानी करत आहे हे ते स्पष्ट करते. प्लास्टिकची धूळ हा सजीवांच्या आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. ते हवेद्वारे सजीवांच्या शरीरात प्रवेश करत आहे. २०१८ मध्ये संपूर्ण जगात ३६ कोटी मेट्रिक टन प्लास्टिकचे उत्पादन झाले होते. २०२५ मध्ये हा आकडा दुप्पट होण्याची भीती आहे. याने सर्वाधिक धोका हा सजिवांना आहे.

Latest posts