Sunday, April 2, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2234

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

5

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

185

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

रत्नागिरीच्या पर्यटन विकासासाठी पंधरा कोटी : पालकमंत्री सामंत

0








रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  शहराच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या जात असून पर्यटनद़ृष्ट्या विकासासाठी 15 कोटी निधी नगर परिषदेला देण्यात आला असल्याची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचे पुतळे, रत्नागिरीच्या मातीतील सहा भारतरत्नांंचे पुतळे, मेडिटेशन सेंटर तसेच नागपूरच्या धर्तीवर पाण्यावर ऐतिहासिक वारसा दाखवता येईल, असे ‘वॉटर फाऊंटन’ उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. रत्नागिरीच्या विकासासाठी जवळपास शंभर कोटींहून अधिक निधी दिलेला आहे. मात्र पर्यटनद़ृष्ट्या विकास कामांसाठी काही नाविण्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत. रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचेे पुतळे उभारले जाणार आहेत. किल्ला येथे शिवसृष्टी उभारण्याच्या द़ृष्ट्यीने आराखडा तयार आहे. सीआरझेडच्या परवानगीसाठी हा आराखडा दिल्ली येथे पाठवण्यात आला आहे. याच ठिकाणी हे पुतळे उभारण्याचे प्रयत्न आहेत. या पुतळ्यांसाठी दीड कोटीचा निधी देण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्याने तब्बल सहा भारतरत्न या देशाला दिले आहेत. या सहाही महान व्यक्तींचे 15 ते 18 फुटी पुतळे उभारले जाणार आहेत. त्याचप्रमाणे याठिकाणी जागतिक दर्जाचे मेडिटेशन सेंटर उभारण्यात येणार आहे. यासाठी पाच कोटींचा निधी नपला देण्यात आला आहे. नागपूरच्या धर्तीवर वॉटर फाऊंटन उभारले जाणार आहे. पाण्याच्या स्क्रीनवर रत्नागिरीतील ऐतिहासिक स्थळे दाखवण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान चेन्नई येथील एका संस्थेकडे असून चेन्नईतील काही तंत्रज्ञ येत्या 4 एप्रिल रोजी रत्नागिरीत पाहणी करुन हे वॉटर फाऊंटन कोठे उभारायचे या बाबत निर्णय घेतील. वाहनांच्या पार्कींगबाबतही विचारविनिमय होणार असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले. रत्नागिरीतील मालगुंड येथील प्राणी संग्रहालयाबाबतही येत्या काही दिवसांत निर्णय होईल, असेही ना. सामंत यांनी सांगितले.









three year old boy swalloed iron nail, साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याने लोखंडी खिळा गिळला, उलट्या थांबेनात; डॉक्टरांनी एन्डोस्कोपी करुन जीव वाचवला – doctor removes three year old boy swalloed iron nail screw in stomach by endoscopy surgery at nanded maharashtra

0

नांदेड: लहान मुले काय खातील आणि काय गिळतील याचा काही नेम नसतो. खेळता खेळता नाणे, सेप्टी पिन, लोखंडी खिळा, कॉईन्स गिळल्याची घटना घडल्या आहेत . असाच काहीसा प्रकार कंधार तालुक्यातील हळदा या गावात समोर आला आहे. एका साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याने चक्क अडीच इंचाचा लोखंडी खिळा गिळला. पोटात अडकलेला हा खिळा यशस्वीरित्या बाहेर काढून डॉक्टरानी त्या बालकाला जीवनदान दिले आहे.

कंधार तालुक्यातील हळदा येथील रहिवासी असलेला गणेश महारुद्र येलमीटवाड हा साडे तीन वर्षाचा बालक गुरुवारी घरातील अंगणात खेळत होता. अंगणात खेळताना त्याने तब्बल अडीच इंचाचा खिळा त्याने गिळला. ही बाब मुलाच्या बाजूला बसलेल्या आईला समजली. हा खिळा शौचावाटे जाण्यासाठी त्या मुलाला केळी खायला घातली . मात्र, त्यानंतर मुलाला उलट्या सुरु झाल्या. मुलाला उलट्या होऊ लागल्याने आई-वडील घाबरले. त्यांनी गणेशला तात्काळ नायगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. गंभीर बाब असल्याने त्या बालकाला पोटविकार तज्ञ डॉ. कैलाश कोल्हे यांच्याकडे रेफर करण्यात आले. डॉ आश्विन करे आणि डॉ.पंकज राठी यांच्या मदतीने डॉ कैलास कोल्हे यांनी तब्बल एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर गणेशच्या पोटातून लोखंडी खिळा बाहेर काढला.

धक्कादायक! ४ वर्षीय मुलाच्या पोटाचा एस्क-रे पाहून डॉक्टरही हैराण, नकळत गिळले १८ मण्यांचे…

खिळा काढण्यासाठी गणेश वर कुठलीही शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. एन्डोस्कोपी म्हणजे पोटात दुर्बिण टाकून हा खिळा गणेशच्या पोटातून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. विशेष म्हणजे पोटातील खिळा काढताना डॉक्टरांनी गणेशला कुठलीही जखम होऊ दिली नाही. आता गणेशची प्रकृती ठणठणीत आहे. मुलाच्या पोटातील खिळा बाहेर निघाल्याने गणेशच्या आई वडिलांनी सुटकेचा श्वास घेतला.

धक्कादायक बाब म्हणजे दोन महिन्या पूर्वी एका नऊ महिन्यांच्या चिमुकल्याने खेळता खेळता एक सेंटीमीटरची गोल आकाराची बटन बॅटरी गिळली होती. बाळाच्या घश्यात अडकलेली बॅटरी काढणे डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होते. मात्र, डॉ कोल्हे यांनी यशस्वीरित्या बाळाच्या घश्यात अडकलेली बटन बॅटरी काढली आणि त्या चिमुकल्याला जीवनदान दिले.

मुलांकडे लक्ष देण्याची गरज

लहान मुले खेळता खेळता लहान दिसेल ती वस्तू तोंडात टाकत असतात. आपण काय खात आहोत हे त्यांना देखील माहिती नसते. तेव्हा मुलांच्या हाती नाणी, पीन, खिळा किंवा इतर वस्तू हाताला लागणार नाही या बाबत पालकांना लक्ष देण्याची गरज आहे. लहान मुले काही गिळले असेल तर घरगुती उपचार करू नये. घरगुती उपचारामुळे पोटातील वस्तू आत जाते. तेव्हा अशा घटना टाळायच्या असतील तर पालकांनी आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन डॉ कैलास कोल्हे यांनी केले आहे.

Urinary Infection Causes | युरिनरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

रत्नागिरी : चीनच्या सीमेवर कडा कोसळून चिपळूणचा जवान शहीद

0








चिपळूण; पुढारी वृत्तसेवा :  अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे चीनच्या सीमेलगत कडा कोसळून झालेल्या अपघातात चिपळूण तालुक्यातील जवान शहीद झाला आहे. यामध्ये सुभेदार अजय शांताराम ढगळे (36) हे शहीद झाले आहेत ते मूळचे चिपळूण तालुक्यातील मोरवणे ढवळेवाडी येथील असून त्यांच्यावर सोमवारी शासकीय इतमामात अत्यसंस्कार केले जाणार आहेत.

दरवर्षी या हंगामात तैवान येथे बर्फ वितळतो. यावेळी सैनिकी कारवाईसाठी चिनच्या सीमेलगत रस्ता तयार करण्यासाठी रेकी केली जाते. जवान अजय हे सैन्यातील अभियांत्रिकी विभागात कार्यरत होते. रस्त्यासाठी रेकी करण्यास गेलेले सुभेदार अजय ढगळे व अन्य 5 जणांवर दरड कोसळली. यामध्ये 6 जण सापडले. मात्र, अन्य 5 जवान जखमी झाले. तर सुभेदार अजय ढगळे हे ढिगार्‍याखाली सापडले व त्यात त्यांना हुतात्मा व्हावे लागले. भूस्खलन मोठ्या प्रमाणात झाले आहे. रेकी करण्यास गेलेले अजय ढगळे व त्यांच्या टीमला काही कळण्याआधीच दरड कोसळून ते माती व बर्फाच्या ढिगार्‍याखाली गाडले गेले. त्यांच्या समवेत असलेले अन्य 5 जण बचावले आहेत. गेले सहा दिवस भारतीय सैन्य सुभेदार अजय ढगळे यांचा शोध घेत होते. शनिवारी सकाळी हुतात्मा जवान ढगळे यांचा मृतदेह चिखल व दगड मातीखाली सापडला. त्यानंतर हे वृत्त मोरवणे येथे पोहताच अनेकांनी दुख व्यक्त केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुली, 2 भाऊ, 4 बहिणी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव सोमवारी आणले जाण्याची शक्यता असून मोरवणे येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अत्यसंस्कार होणार आहे.

कारगीलमध्येही सहभाग

शहीद जवान अजय ढगळे हे देशसेवेत कार्यरत असताना शहीद झाले आहेत. डीबीजे महाविद्यालयीन शिक्षण घेताना ते चिपळूणमधील माजी सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहात होते. त्यांचे वडील शांताराम ढगळे हे देखील सैन्यात होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. शहीद अजय ढगळे हे कारगिल लढाईमध्ये देखील टायगर हिल जिंकणार्‍या बहादूर सैनिकांच्या टीममध्ये होते. असा वीर जवान शहीद झाल्याने तालुक्यातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.









Drashti Dhami attends late filmmaker Pradeep Sarkar’s prayer meet

0

Late filmmaker Pradeep Sarkar’s prayer meet is being held today (April 2). Actress Drashti Dhami attended his prayer meet. She got spotted alongside many others, who were present to offer their prayers.
Take a look:

For the unversed, the late filmmaker had directed Drashti Dhami and Gulshan Devaiah in a web show.
Bollywood actor Saif Ali Khan, content creator and actor Barkha Singh and many others attended the prayer meet.

Remembering him

He had also directed Divyanka Tripathi in her first OTT show along with Rajeev Khandelwal. Divyanka had shared a long note expressing her shock and gratitude to have worked with him. She had written back then, “No….this is unacceptable! You are gone too soon dada. I had to meet you…wanted to spend time with you and bhabhi. Its too sudden. All memories of you are gushing in. Your beaming smile, your positivity and your extreme dedication towards your craft. I won’t be ready for this news for a long time. You have been my valued friend, mentor and well-wisher. If you are hearing my prayers you will know, you will be in my heart & remembered forever. PS: I am lucky I got to know you.”
The filmmaker breathed his last on March 24 at 3.30am. The entire entertainment fraternity was shocked after his demise. He passed away at the age of 68. He is remembered for giving the industry for some iconic films. He directed films like ‘Parineeta’, ‘Laga Chunari Mein Daag’, ‘Mardaani‘ and ‘Helicopter Eela’.
He had also directed many ad commercials.

kalyan police raid and arrest 28 bar dancers, कल्याणमध्ये छमछम! तोकडे कपडे, अश्लील नृत्य; ‘कशिश’ बारमधून २८ बारबाला पोलिसांच्या ताब्यात – kalyan kashish dance bar police raid arrest 28 bar dancers and case filed against 23

0

कल्याण: ऑर्केस्ट्रा बारच्या नावाने अश्लील नृत्यू सुरू असलेल्या लेडीज बारवर कोळसेवाडी पोलिसांच्या पथकाने छापेमारी केली असता कशिश बारमध्ये तब्बल २८ बारबाला अश्लिल नाच करताना आढळून आल्या आहेत. पोलिसांनी त्या बारबालांना ताब्यात घेऊन बारमध्ये अय्याशी करणाऱ्या ग्राहकांसह बारचे मालक आणि कर्मचाऱ्यासह २३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख आणि डीबी पथकाचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कल्याण पूर्वेतील नांदिवली गावाच्या हद्दीत असलेल्या ‘कशिश’ बारवर गुरुवारी ३० मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अचानक छापेमारी केली. त्यावेळी एका हिंदी गाण्यावर तोकडे कपडे घालून अश्लील हावभाव करत ग्राहकांसमोर बारबालांचा नाच सुरु होता. या छापेमारीत पोलिसांनी २८ बालबालांसह इतरांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ऑर्केस्ट्रा बारमध्ये केवळ ४ गायिकांना ठेवण्याची परवानगी असताना तब्बल २८ बारबाला बारचालकाने ठेवल्या होत्या. शिवाय बारबाला आकर्षक आणि तोकडे कपडे घालून अश्लील नाच करत होत्या.

‘मेरे रश्के कमर’ गाण्यावर कैद्याचां तुफान डान्स; मुंबई मध्यवर्ती कारागृहात मनोरंजनाच्या कार्यक्रमाची चर्चा

कशिश बारमध्ये बारचे चालक – मालक, कर्मचारी आणि ग्राहकांकडून त्या बारबालांना अश्लील नृत्य करण्यास संगनमताने प्रोत्साहित केल्याप्रकरणी, तसेच ऑर्केस्ट्रा बारमध्ये नाचण्यास प्रतिबंध असल्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात २८ बारबालांसह बार मालक समेश्वर बहादूर उमाशंकर सिंह, मॅनेजर, वेटर , ग्राहक अशा २३ पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.

नवी मुंबईत एका कोंबडीमुळे १९ वर्षीय तरुणाचा जीव गेला, चोरांकडून कुऱ्हाडीचे घाव, तडफडत जीव सोडला
या घटनेने कल्याण-डोंबिवली शहरातील ऑर्केस्ट्रा बारमध्ये सर्रासपणे बारबालांना नाचवले जात असल्याचं पुन्हा एकदा समोर आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही ‘कशिश’ डॉन्स बारवर पोलीस पथकाने ७ वेळा छापेमारी केल्याचे सांगितले जात आहे.

मुलाकडे ३० कोटींची संपत्ती, पण आम्हाला शिळी चपाती देतो, IAS च्या आजी-आजोबांनी आयुष्य संपवलं

buldhana pimpalgaon son kills father, जिथे काम करायचे तिथेच घात, क्षुल्लक कारणावरुन वाद, पोटच्या मुलाकडून बेदम मारहाण; बापाची हत्या – buldhana pimpalgaon son killed his father over a petty dispute

0

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव काळे येथे एका मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. जवळच असलेल्या घाटपळशी ते पळशी फाटा पिंपळगाव काळे शिवारामधील हरिभाऊ दयाराम तायडे यांच्या वीट भट्टीवरील पिता-पुत्रांमध्ये घरगुती वादावरून शाब्दिक चकमक झाली. या वादाचे रूपांतर मारामारीत झालं. मुलगा भाऊ सिंग भैरड्या (वय ४०) याने त्याचे वडिल नानसिंग पहाडसिंग भैरड्या (वय ६०) यांच्या डोक्यात बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात अधिक चौकशी केली असता ही घटना रात्रीची असल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती कामावर असलेल्या मयूर हरिभाऊ तायडे यांनी दिली. मृतक नानसिंग पहाडसिंग हा लोखंडी पलंगावर पडलेला असून काही हालचाल होत नसल्याचं त्यांनी सांगितलं. याविषयी मयूर हरिभाऊ तायडे यांनी जळगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली.

सावधान! मुंबई आणि कोकणात एप्रिल महिन्यात उष्णतेची लाट, तापमान प्रचंड वाढण्याची शक्यता
सदर घटना काल सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृत आणि त्याचा मुलगा दोघेही कडूपट्टा जळगाव परिसरातील आदिवासी असून ते वीट भट्टीवर मजुरीने काम करतात. या प्रकरणी आरोपी भाऊ सिंग भैरड्या याच्या विरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल झाला असून ठाणेदार दिनेश झांबरे यांनी गतिमान तपासचक्रे फिरवत दोन तासात आरोपीला अटक केली. दरम्यान, पुढील तपास सह पोलीस निरीक्षक कैलास चौधरी करत आहेत.

एका रात्रीत वेटर झाला कोट्यधीश, तरी अजूनही करतो रेस्टॉरंटमध्ये काम, कारण वाचून कौतुक वाटेल

Shekhar Kapur: Had Aamir Khan been my assistant he would not have made such wonderful films and been a big star- #BigInterview | Hindi Movie News

0

Shekhar Kapur is one of the first Indian filmmakers to have made an entire career in the West, making movies and telling international stories. Looking back, he doesn’t credit himself for bringing about any change in the way Indian or Asian stories are told on a global stage. Instead, he credits SS Rajamouli and his film RRR for bringing out a sea of change with the international audience. In this week’s Big Interview, Shekhar also talks about his memories of working with Satish Kaushik. Kapur thanks the late actor for rejecting Aamir Khan‘s attempts of being his assistant. He also recalls his bonding with dear friend and associate Shabana Azmi, as they’ve associated again in Kapur’s recent release ‘What’s Love Got To Do With It?’. We start off the conversation with Sushant Singh Rajput’s Paani and the chances of seeing Mr India 2. Read on…

When you look back at your career, post Bandit Queen after you made the transition to the West with Elizabeth, did you ever feel you should have made more Indian films as well?

I did try. I spent five or six years trying to make Bandit Queen, too. I did try and make Paani. And I spent five or six years in India trying to do that. I wanted to make Paani as an Indian production. Because one of the things that I always felt was, Slumdog Millionaire, even though it made around $400 million worldwide, was not called an Indian film. I really wanted Paani to be an Indian film. I came back to India to make it, even though at one point, I was thinking of making it in Spanish. I had thought of setting it in Mexico City, because we have the same problems over there, too.

The same confrontations and the culture is the same. But I lost about five, six years of my life at that time. I want to make a film in India now. Everybody tells me, ‘Oh, why don’t you make Mr. India 2?’ And I know what they’re saying is that can you make another film? They’re not really saying Mr. India 2, they can’t be serious about that.

I am actually planning a project, which is kind of the Indian Harry Potter. I’m not making Harry Potter. But the Indian equivalent to it. Same genre. That genre of Harry Potter because I think in India, with the market we have, we are so used to things that are otherworldly. We’ve grown up with those kind of stories. I am now developing and probably will make a film franchise like Harry Potter, that comes out of India and not the West.

1

Recently, while talking about Masoom, Shabana Azmi recalled working with you forty years ago. She said and we quote, “Shekhar was always different. Even during Dev Anand’s Ishk Ishk Ishk he used to talk about physics and the cosmos. Film is one other thing he does but his interests lie beyond them”. She also said you’re infinitely patient with your actors on set and inspire them to give what you want as a director. How do you react to this observation?

She got everything right about me except her last statement on directing the actors. That part of being in search for love, the longing to understand the nature of the universe we live in. It’s absolutely true. The only one thing she’s wrong is her last sentence, which says that I inspire and work with the actors to give me what I want. No, that’s not true. I actually allow and find ways for the actors to find the characters themselves. And then give them the courage to relate to the characters as if it’s you. You have to find the character inside of you. And then I create a circle of love and trust. And I trust you and trust yourself that you will come up with the character. Because if I knew acting, I would be a major star. I’ve always said this, I learned just a little bit of acting. I learned when I was back to television, I learned from my experiences of directing actors like Shabana, by watching them.

Shabana got it all right. Which artist is not in search of the infinite? That’s the very nature of art, isn’t it? The very nature of art is to try and connect ourselves with the infinite because that’s the only way to talk about it. Otherwise life is just a mathematical equation and that cannot be true.

We recently lost Satish Kaushik, who was your good friend and close associate. Can you tell us about his journey with you. How did he go from being your assistant in Mr India to playing the iconic Calendar character?

He started off as my assistant in Masoom. He was my third assistant in that film. And the story of him working with me is really interesting. While working with him, I used to notice that this guy would smile at me all the time. Then one day, I was catching a flight to Delhi. And Mumbai was deluged with water. It was impossible to reach anywhere and I almost missed my flight, I had to wade through water. And as I was standing in line, I saw Satish Kaushik coming to me completely dripping wet. And he said, ‘Sir, I had to actually swim out of my house to come to you. But I knew that there was nobody else who would come to see you here’. He came to ask for work. That was the longing he had for cinema.

When we were shooting for Masoom, he was the third assistant. Sometimes the director gets angry, he’ll scream at somebody. I try hard not to scream at the actors. And I think he found me shouting sometimes and he came to me and he said, ‘Sir, can you do me one thing? I asked, ‘What?, and Satish said, If you’re screaming at anybody, just scream at me. That’s the way people will notice me.’

Satish was one of the brightest guys I’ve met. He was an underrated actor. He could make anything, play any part and make it real or comic or whichever way you wanted it. Because he came out of the National School of Drama (NSD), he understood storytelling. When you go to NSD, you are either directing or acting in some of the best plays ever written all over the world. So you come out with a very deeper understanding of telling stories. That’s what pushed him to be a director.

I’ve never been less than astounded by his performances. Every performance had a lot of Satish in it. While directing him in Mr India, it wasn’t me telling him, do this, do that, do this, do that, just gave him the lines. He was constantly creating very creative results. We miss him. He went too early. He had a lot more to give.

Do you remember the time when Aamir Khan wanted to be an assistant on Mr India and Satish Kaushik refused to give him a chance?

Yes, Aamir wanted to be my assistant. I can’t remember which film it was, but he wanted to be my assistant. He came and Satish said no. Aamir came after a tennis game, he still had his tennis racket with him. He came in shorts. I don’t know what I remember but this was true. And Satish had said, ‘If he’s my assistant, I don’t have a car, how can he come in a car?’ Aamir has said this in his interview, too, he actually came in a borrowed car. And thank God, Satish told him a no. Had Aamir been my assistant, he would not have made all these wonderful films, he would not have been the big star. Who knows?

2

Of late, with films like RRR making a global impact and even in Hollywood movies, we’ve seen brown characters having a strong representation and their stories being told and appreciated. Do you feel filmmakers like yourself, have contributed to the change?

No, there are many reasons. When you say brown people, let’s refer to them as Asian people. Let’s just say Asians are brown; now their voices are being heard. And because their voices are being heard, they’re becoming directors, they’ve gone behind the cameras, they’re becoming amazing writers, and this year’s Oscars really proved that.

Because their voices are being heard, they are pushing forward and that’s why their stories are being heard. And therefore, their story is becoming more relevant. The movie Everything Everywhere All At Once, which won the Oscar, wasn’t born of a movement, it was born of a realization that there’s a huge market for this. Let’s face it, Hollywood or any other movie business is very market driven. So suddenly, there’s a market for Asian people. How can anyone ignore the fact that China can make a film that ends up earning a billion dollars in its own country? A film like Crazy Rich Asians made $400 million. I still say, the biggest hit Indian film ever was actually Slumdog Millionaire. It earned almost half a billion dollars. The director was not Indian, but the novel was Indian, it was shot in India, all the cast was Indian. It earned half a billion dollars. So as people realize that there is this new voice coming in, and there is a market for it, there are more films on Asians.

I think actually much more than me, people like SS Rajamouli have made a larger impact. I went out and I got nominated for nine Oscars for my first film. But it was still Elizabeth. It wasn’t about us. I made it through the lens of an Asian person, the eyes and mind of an Asian person. But Rajamouli just took what is Indian cinema to its absolute, audacious limits. His film is just about Indian cinema, and how Indian stories are told. He’s taken it to its limits. RRR is a very audacious film. And that’s why people are loving it.

With your latest film, ‘What’s Love Got To Do With It?’ were you also trying to represent Asians, with an Indian director, making a film on a Pakistani family in Britain?

Well, it’s about Pakistani immigrant families. I would not call them Pakistani. Of course, they’re Pakistani immigrants. So they’re really British Asians. That’s how I would say.

The script was written by Jemima Khan, who was married to Imran Khan (Pakistani cricketer and ex-Prime Minister) and she was married in Lahore and a lot of that has inspired the story of ‘What’s Love Got To Do With It?’. It’s not what she experienced, but it is inspired by her experience of culture in Lahore. When I read the script, I realized that immigrant British Asian families in London are exactly the way we are. So one of the reasons I wanted to make this film is that it chronicles the families. That’s the first thing. The idea that families, whether they are Chinese or Indian or Pakistani or the Jewish families in New York are exactly the same.

The politics of the families are exactly the same. In fact, when the film got released in Sydney or Italy or Spain, people would say, ‘Oh my God, my grandmother’s exactly like that’ in Spanish. Or they would say, ‘Oh my God, my parents are just like that’. Or in New York, somebody would say, ‘Do you know how hard my mother tried to get me married to somebody she liked?’

I have my own experience about being an Indian with 42 first cousins. So I know my family and how it goes. It’s a universal idea in that film. Two things. How do you find love? What is love? To me, I came with the attitude that love is a huge mystery. And as long as it’s a mystery, it survives. When it stops being a mystery, it dies. Love is a longing. Longing dies, love dies. Love is, a yearning, yearning dies, love dies.

3

The subject of love and marriages is also pretty universal.

Do you remember that film My Big Fat Greek Wedding? The girl decides to marry a non-Greek in the US. And the Greek family rebels. In Crazy Rich Asians. How could the guy make his own decision? The decision has to be made, approved, or let’s say it has to be an approved marriage. In ‘What’s Love Got To Do With It?’ we call it assisted. Is it arranged, assisted or approved? That was all about approval. The grandmother has to approve the girl, the mother has to approve the girl. It’s quite stunning how that is all over the world. It’s the same thing. While making,
‘What’s Love Got To Do With It?’, even though it’s a rom-com, I concentrated on the heart of it. The emotion of what might be same between different cultures and geographies.

Do you feel love, whether in cinema or real life, cannot be epic any more. The kind of love that we saw in Romeo And Juliet or Heer-Ranjha, does it still exist?

Well, those films are very high fables. Love is not something that you die for. It’s not something thag just stays and that’s it. There are no notions of they live happily ever after or they live happily. Romeo and Juliet live happily ever after in the ever after. Having said that, the concept of love cannot change. The opportunities are multiple. Love is one of the most frequently used, most misunderstood, most banded words and people use it without actually trying to understand what it is. But that’s for a good reason. Because love is a mystery. Because if there’s no mystery to love, then it cannot exist. Right? Just like life. What is life without a mystery? If you knew exactly what was going to happen the very next five minutes forever or next day, you’d probably kill yourself. What keeps you going is the uncertainty. So love will always be uncertain. And it’ll only be alive if it’s uncertain.

Have the social media generations forgotten about true love?

I believe, social media has made it a little more confusing, because the word love has taken on multiple meanings. People say they’re in love without really understanding that love is a mystery. If the idea of a soulmate ever exists, then people say, ‘This is my soulmate and I found somebody with whom I’m going to live my entire life’. You say I love you, you love me. Hidden in those two lines is, ‘I own you, you own me’. And the moment ownership comes into it, love dies because there’s no more mystery. There’s no challenge. There’s no more getting up in the morning and saying, I’ve known this person and I’ve lived with them for the last 20 years, yet, what am I going to discover about this person today that I didn’t already know? Why am I going to sit in the sun with them? Why watch every sunset is it’s going to be exactly the same? Why would you watch a sunset? The person that you’ve been living with for 20 years, holding their hand and watching the sunset, makes every sunset different. Every hand holding is different. It’s the process. It’s the evolution of love.

6768f8f0-942a-4625-bba9-f6982dcd1a5d

Fans would love to know what you’re working on next. Are you making the Shiva trilogy from Amish Tripathi’s works? Are you making the movie based on Amitav Ghosh’s book as well?

Let me take them one by one. The Shiva trilogy is actually lying with a producer and it’s a very, very expensive project. Amitav Ghosh’s film was supposed to be based on the book Sea Of Poppies. But what we have really turned it into is taking all his books and making a series called Opium. It is to understand what happened during the Opium Wars. That’s in development. Paani is something I would dearly love to make and I am making strides now to reconstruct that project. And as I said before, I am looking at creating the genre of Harry Potter, coming out of India.

sanjay raut, सावरकरांना दाढी वाढवलेली आवडत नसे, मग एकनाथ शिंदे क्लीन शेव्ह करुन फिरणार आहेत का; संजय राऊतांचा सवाल – veer savakar don’t like beard look is cm eknath shinde will remove clean shave his beard asks sanjay raut

0

मुंबई: वीर सावरकर यांना दाढी वाढवलेली आवडत नसे. दाढी वगैरे वाढवणं आपलं काम नाही, असं ते म्हणायचे. मग आता सावरकरांच्या नावाने गौरव यात्रा काढणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुळगुळीत दाढी करून फिरणार आहेत का, असा खोचक सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला. भाजप आणि शिंदे गटाला वीर सावरकरांचे विचार झेपणार नाहीत. भाजप सावरकरवादी असूच शकत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजप आणि शिंदे गटाने सावरकर यात्रा जरुर काढावी. पण त्यापूर्वी शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी वीर सावरकरांचं साहित्य वाचलं पाहिजे, त्याची पारायणं केली पाहिजेत. वीर सावरकर यांनी या देशाला एक दिशा दिली आहे, वैज्ञानिक दृष्टीकोन दिला आहे. हा वैज्ञानिक दृष्टिकोन भाजप आणि मिंधे गट पाळणार असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार देताना पुरोगामी आणि विज्ञानवाद याचा महत्त्वाचा संदर्भ दिला, विज्ञानवाद हा त्यांच्या विचारसरणीचा पाया होता, असे संजय राऊत यांनी सांगितले. भाजपचे नेते गायीला गोमाता म्हणतात, ती पूजनीय असल्याचे सांगतात. पण सावरकर म्हणाले होते की, गाय हा केवळ एक उपयुक्त पशू आहे. गाय दूध देत नसेल तर गोमांस खायला हरकत नाही. वीर सावरकरांचा हा विचार भाजपला मान्य आहे का? सावरकरांना शेंडी जानव्याचं हिंदुत्व मान्य नव्हते, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

मोदींना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हायचंय, अदानी त्यांचे पैसे मॅनेज करतात; ‘सामना’तून गंभीर आरोप

…मग एकनाथ शिंदे दाढी काढून फिरणार आहेत का?

वीर सावरकर यांना दाढी वाढवलेली आवडत नसे. मग सावरकरांच्या नावाने गौरव यात्रा काढणारे मुख्यमंत्री शिंदे आपली दाढी कापणार आहेत का? दाढी वाढवणं आपलं काम नाही, व्यवस्थित राहायचं, असे सावरकर म्हणायचे. मग आता वीर सावरकरांच्या विचारांचे पालन करायचे झाल्यास एकनाथ शिंदे गुळगुळीत दाढी करुन फिरणार आहेत का, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला.

गांधी भक्तांनो मोदींच्या अंधभक्तांप्रमाणे वागू नका; सावरकरांना हिणवल्याने ‘सामना’तून काँग्रेस नेत्यांना झापलं

भाजप-शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्रेला सुरुवात

भाजप आणि शिंदे गटाकडून ठरल्याप्रमाणे रविवारी सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर, मुंबई, ठाणे अशा विविध भागांमध्ये स्थानिक नेत्यांकडून या यात्रा काढण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील सावरकर गौरव यात्रेत सहभागी झाले होते.

Shah: Communal violence in Bihar during Ram Navami celebrations, Amit Shah cancels rally: Key points | India News

0

NEW DELHI: Home minister Amit Shah is on a two-day visit to the state of Bihar after six people were injured during clashes between two groups during the Ram Navami celebrations.
The clashes were reported on March 31 in Nalanda’s Biharsharif and Sasaram in Rohtas district where Shah was scheduled to visit on Sunday.
According to the police, the situation in Nalanda’s Biharsharif is completely normal. The police has further advised people to not believe in rumours.
“Stringent action will be taken against those spreading rumours,” stated Bihar Police in a tweet.
Here is a look the top developments in the story so far –
Shah speaks to Bihar governor
Home minister Amit Shah on Sunday spoke to Bihar governor Rajendra Vishwanath Arlekar and expressed concern over the incidents of communal violence which recently rocked the state.
The Union home ministry has decided to send additional paramilitary forces to Bihar to assist the state administration in handling the situation on ground.
The additional forces will be sent following a request of the Bihar government
Shah cancels rally in Sasaram
Union home minister arrived in Patna on Saturday evening on a two-day visit to the state.
His planned visit to Sashastra Seema Bal’s Patna Frontier on Sunday morning was cancelled due to “unavoidable reasons”, a statement said.
During the visit, the home minister was scheduled dedicate to the public nine establishments of the SSB and conduct “bhoomi pujan” for a new Patna Frontier building.
The meeting at Sasaram was cancelled due to communal conflagration during Ram Navami festivities.
Additionally, a prohibitory orders under Section 144 of CrPC has also been imposed.
He will now leave for Nawada in the afternoon, before which he is expected to chair a meeting with senior state BJP leaders.
(With inputs from agencies)

pune news, पुण्यातील सासवडमध्ये भररस्त्यात तरुणाचा खून; मृतदेह कुजल्याने ओळख पटवण्याचं पोलिसांसमोर आव्हान – murder of young man in pune saswad the challenge before the police is to verify the identity

0

म. टा. प्रतिनिधी, पुणे : सासवड रस्त्यावर तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सासवड रस्त्यावरील वडकी गावातील शेतात एका तरुणाचा मृतदेह सापडला. तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह शेतात टाकण्यात आला होता. खून झालेल्या तरुणाची पोलिसांना ओळख पटलेली नाही.याबाबत पोलिस उपनिरीक्षक हनुमंत तरटे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खून झालेल्या तरुणाचे वय अंदाजे ४० वर्षे असून, त्याची ओळख पटलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हडपसर-सासवड रस्त्यावर टाकमाळ परिसरात एका हॉटेल व्यावसायिकाची शेतजमीन आहे. हॉटेल व्यावसायिक शेतातील लाकडे जळणासाठी वापरतो. हॉटेलमधील कामगार शेतात लाकडे आणण्यासाठी गेले होते. त्या वेळी झुडपात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला.

मुंबई-पुणे अंतर आणखी कमी वेळेत पार होणार; एक्स्प्रेस वेवरील खोपोली–कुसगाव लेनचे ६५ टक्के काम पूर्ण

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह कुजलेला असल्याने पोलिसांना ओळख पटली नाही. तरुणाचा खून करून मृतदेह शेतात टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. शवविच्छेदन अहवालात तरुणाच्या मानेवर शस्त्राने वार करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. लोणी काळभोर पोलिस तपास करीत आहेत.

Latest posts