Tuesday, June 6, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2551

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

34

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

37

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

29

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

25

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

28

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

27

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

31

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

262

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Assam Rifles: Manipur: BSF jawan killed, 2 Assam Rifles personnel injured in firing | India News

0

THOUBAL: A Border Security Force (BSF) jawan was killed on Monday night while two Assam Rifles personnel are undergoing treatment for gunshot wounds in Manipur’s Serou, where firing between security forces and a group of insurgents took place, said army officials.
“One BSF jawan sustained fatal injuries while two Assam Rifles personnel sustained gunshot wounds (GSW) in general area Serou,” the Spear Corps of the Indian Army said in a statement.
The officials added that the injured Assam Rifles personnel have been air evacuated to Mantripukhri.
“Extensive area domination operations by Assam Rifles, BSF and Police undertaken in areas of Sugnu/Serou in Manipur. Intermittent firing between Security Forces and group of insurgents took place throughout night of June 5-6, Security Forces effectively retaliated to the fire,” they added.
Following violent ethnic clashes in Manipur, the Indian Army along with Assam Rifles, CAPF (Central Armed Police Forces) and police started extensive area domination operations in the hills and valley area across the state.
The operations, conducted under the surveillance cover of Unmanned Aerial Vehicles and Quadcopters, have so far resulted in the recovery of 40 weapons , mortars, ammunition and other warlike stores.
Manipur witnessed violence on May 3 during a rally organised by the All Tribals Students Union (ATSU) to protest the demand for inclusion of Meitei Hindu in the Scheduled Tribe (ST) category, following an April 19 Manipur High Court directive.
Union Home Minister Amit Shah was on a four-day visit to the troubled state and had appealed to those in possession of snatched weapons to surrender the same at the earliest for ensuring peace and stability in Manipur. Manipur Security Forces also warned that failure to surrender these weapons will make all such people liable for strict legal action.
With agency inputs

Under Construction vs Ready to Move Property Which is Better; रेडी टू मुव्ह की अंडर कन्स्ट्रक्शन, कोणता निर्णय योग्य? समजून घ्या, गोंधळ दूर करा!

0

नवी दिल्ली : जर तुम्ही अलीकडच्या काळात घर खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. जेव्हा तुम्ही मोठ्या शहरात प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा तुमच्यासमोर दोन पर्याय असतील. मालमत्ता खरेदी करताना तुम्हाला रेडी टू मूव्ह किंवा अंडर कन्स्ट्रक्शन घर खरेदी करण्याचा पर्याय मिळतो. अशा स्थितीत आता प्रश्न असा पडतो की या दोघांपैकी तुम्ही स्वत:साठी कोणती खरेदी करावी, ज्यामध्ये तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागणार नाही आणि तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार मालमत्ता मिळेल.

कमी खर्चात बांधा आपल्या स्वप्नातलं घर! या गोष्टी टाळाल तर कराल लाखोंची बचत
घर खरेदी करताना संभ्रम
घर किंवा फ्लॅट खरेदी करताना या प्रकारचा संभ्रम प्रत्येक व्यक्तींमध्ये असतो. करोना काळातील लॉकडाऊनमुळे तसेच गेल्या काही वर्षात अनेक कारणांमुळे मोठे गृहप्रकल्प रखडले आहेत. घर खरेदी करणाऱ्यांची आयुष्यभराची कमाई यात अडकली आहे. अशा स्थितीत ग्राहकांना ना घर मिळतंय ना पैसा. त्यामुळे यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे असूनही अनेक लोक रेडी-टू-मूव्ह फ्लॅट खरेदीला प्राधान्य देत आहेत, तर अनेकजण स्वस्तात फ्लॅट मिळण्याच्या आशेने बांधकामाधीन घरांचे बुकिंग करत आहेत. जर तुम्हीपण घर खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी कोणते घर घ्यायचे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मालमत्ता खरेदी करताना ह्या बाबी नक्की ध्यानात ठेवा, नंतर पश्चात्ताप होणार नाही
फायदे आणि तोटे
रेडी टू मूव्‍ह आणि अंडर कंन्‍ट्रक्‍शन प्रॉपर्टीमध्‍ये काही मूलभूत फरक आहे, जो तुम्ही समजून घेतला पाहिजे, तुम्हाला यात काही फायदे आणि तोटेही दिसतील. त्यानंतर तुम्ही सहज निर्णय घेऊ शकता. रेडी टू मूव्ह म्हणजेच पूर्ण तयार मालमत्तेची किंमत बांधकामाधीन फ्लॅटपेक्षा जास्त असते. मात्र, या दोन्ही पर्यायांचे फायदे आणि तोटे आहेत, त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही निर्णय घ्यावा.

आर्थिक अडचणींमुळे अडलेलं घराचं स्वप्न आता होणार पूर्ण !

रेडी टू मूव्ह आणि बांधकामाधीन असलेल्या प्रॉपर्टी अन् तोटे
तुम्ही तुमची गरज आणि परिस्थितीनुसार रेडी टू मूव्ह आणि बांधकामाधीन मालमत्तेचा पर्याय निवडू शकता. जर तुमच्या मनात संभ्रम असेल तर, तर तुम्ही त्याच्याशी संबंधित अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी काही पैलू जाणून घेऊ शकता.

मुकेश अंबानींकडून ‘राईट हँड’ला खास गिफ्ट; तब्बल १५०० कोटींची बिल्डिंग भेट; कारण काय?

  • साधारणपणे रेडी टू मूव्ह आणि सारख्याच आकार आणि सुविधांसह उपलब्ध असलेल्या बांधकामाधीन मालमत्तेच्या किमतीत मोठा फरक असतो.
  • रेडी-टू-मूव्ह अपार्टमेंटची किंमत बांधकामाधीन अपार्टमेंटपेक्षा १० ते ३०% जास्त असते. त्यामुळे लोक घर खरेदीदार किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने बांधकामाधीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करतात.
  • उदाहरणाद्वारे समजायचे तर एक रेडी-टू-मूव्ह अपार्टमेंट ७५ लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे, परंतु तोच बांधकामाधीन फ्लॅट ५० लाख ते ६५ लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. कारण जसजशी मालमत्ता तयार होते तसतशी तिची किंमत वाढते.
  • रेडी टू मूव्ह घराचा ताबा मिळण्यास ताबा उशीर होत नाही. आणि तुम्ही लगेच शिफ्ट करू शकता.
  • या उलट जर तुम्ही बांधकामाधीन मालमत्ता खरेदीचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याचा ताबा वेळेवर मिळणार की नाही, हे सांगणे थोडे कठीण आहे.
  • जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि कर्ज घेऊन रेडी-टू-मूव्ह-इन मालमत्ता खरेदी केली तर तुम्हाला भाड्यातून सवलत मिळते आणि भाड्याचे EMI मध्ये रूपांतर होते.

Australia vs India WTC Final 2023 Team India Performance At Oval Ground : WTC Finalच्या आधी भारतासाठी आली गुड न्यूज; टीम इंडियाने गाजवले आहे ओव्हल मैदान, अखेरच्या…

0

लंडन: भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच इंग्लंडमध्ये आमनेसामने येत आहेत आणि तेही जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम लढतीत. साहजिकच या लढतीत कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोचली आहे. ‘केनिंग्टन ओव्हल’वर ही लढत होणार असून, या मैदानावरील भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर टाकलेला दृष्टिक्षेप…

गेल्या कसोटीत विजय…

केनिंग्टन ओव्हल अर्थात ‘द ओव्हल’वर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध चौदा कसोटी सामने खेळला असून, त्यातील सात सामने अनिर्णित राहिले, पाच सामने भारताने गमावले. दोन सामने भारताने जिंकले. त्यातील एक सामना भारताने १९७१मध्ये जिंकला होता, तर दुसरा सामना भारताने २०२१मध्ये जिंकला होता. उत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने येथील गेल्या कसोटीत विजय नोंदवला होता.

IND vs AUS: WTC फायनल जिंकायची असेल तर फक्त ही एक गोष्ट करा, इंग्लंडच्या खेळाडूचे भारताला टिप्स

येथील इंग्लंडविरुद्धच्या गेल्या कसोटीत भारताच्या विजयात उमेश यादव (एकूण ६ विकेट), जसप्रीत बुमराह (एकूण ४ विकेट), रवींद्र जडेजा (एकूण ४ विकेट), रोहित शर्मा (११ आणि १२७ धावा), चेतेश्वर पुजारा (४ आणि ६१ धावा), विराट कोहली (५० आणि ४४ धावा), शार्दूल ठाकूर (५७ आणि ६० धावा; तसेच एकूण तीन विकेट) यांनी मोलाचा वाटा उचलला होता.

IND vs AUS: WTCची फायनल मॅच २४ तासांवर; विजेतेपदाबाबत कोच राहुल द्रविड स्पष्टच बोलले…

खेळ आकड्यांचा…

६६४ – ‘केनिंग्टन ओव्हल’वर भारताची सर्वोच्च धावसंख्या. २००७मध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात ६६४ धावा केल्या होत्या.

९४ – ‘केनिंग्टन ओव्हल’वरील भारताची नीचांकी धावसंख्या. ऑगस्ट २०१४मध्ये इंग्लंडने भारताचा दुसरा डाव ९४ धावांत गुंडाळला होता.

२ – ‘केनिंग्टन ओव्हल’वर भारताकडून दोन द्विशतके. सुनील गावसकर यांनी १९७९मध्ये या मैदानावर इंग्लंडविरुद्ध २२१ धावांची, तर राहुल द्रविड यांनी २००२मध्ये इंग्लंडविरुद्ध २१७ धावांची खेळी केली होती.

WTC फायनल IND vs AUS: मॅच ड्रॉ झाली तर कोण होणार चॅम्पियन, काय सांगतो ICCचा नियम

१० – ‘केनिंग्टन ओव्हल’वर भारताकडून दहा शतकांची नोंद. यात राहुल द्रविड (२१७ आणि नाबाद १४६), सुनील गावसकर (२२१), रवी शास्त्री (१८७), लोकेश राहुल (१४९), विजय मर्चंट (१२८), रोहित शर्मा (१२७), ऋषभ पंत (११४), अनिल कुंबळे (नाबाद ११०), कपिल देव (११०) यांच्या शतकांचा समावेश आहे.

११ – ‘केनिंग्टन ओव्हल’वर भारतीय गोलंदाजाने घेतलेल्या एकूण सर्वाधिक विकेट. रवींद्र जडेजाने दोन कसोटींत ३१.२७च्या सरासरीने ११ विकेट घेतल्या. त्यापाठोपाठ कपिल देव यांनी तीन सामन्यांत दहा विकेट घेतल्या आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

Akash Thosar In Ravi Jadhav Movie Bal Shivaji: हर हर महादेव! छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आकाश ठोसर, आता लागणार कस

0

मुंबई- काही महिन्यांपासून रवी जाधव दिग्दर्शित ‘बाल शिवाजी’ या सिनेमाची बरीच चर्चा आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत कोण झळकणार याविषयी सिनेप्रेमींमध्ये उत्सुकता होती. आता मात्र प्रतीक्षा संपली आहे. ‘बाल शिवाजी’ या सिनेमाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरवर अभिनेता आकाश ठोसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतोय.

एक चुकीचा निर्णय आणि सगळं संपलं! सुनील दत्त यांनी विकल्या गाड्या, कर्जात पुरते बुडाले
सिनेमाचे निर्माते संदीप सिंग आकाशच्या निवडीबद्दल म्हणाले, ‘मी ‘सैराट’ पाहिला, तेव्हाच मला आकाशमधल्या अभिनेत्याकडे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता आहे हे लक्षात आलं होतं. आकाश बाल शिवाजीच्या भूमिकेला योग्य न्याय देईल अशी खात्री आहे.’


तर रवी म्हणाला, ‘गेल्या नऊ वर्षांपासून मी या संहितेवर काम करतोय. मी पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. तरुण राजाची भूमिका साकारण्यासाठी आकाशकडे राजसी रूप आणि व्यक्तिमत्त्व आहे. या भूमिकेसाठी त्याचा उत्साह आणि उत्सुकता पाहून मी प्रभावित झालो.’ चिन्मय मांडलेकर आणि रवी जाधव यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. या सिनेमात शिवरायांच्या आयुष्याच्या १२ ते १६ वर्षांपर्यंतच्या काळातल्या रंजक गोष्टी पाहायला मिळतील. हा चित्रपट या वर्षाअखेरीस प्रदर्शित होणार आहे.

अतुल गोगावलेची मुंबई- तिरुपती बाईक राइड! ‘आदिपुरुष’साठी मराठमोळ्या संगीतकाराचा स्वॅगच वेगळा
आकाशने सोशल मीडियावर मोशन पोस्टर शेअर करत लिहिले की, लहान असो वा मोठा वाघ ‘वाघच’ असतो. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त सादर आहे, स्वराज्याच्या पायाभरणीची अद्भुत गाथा ‘बाल शिवाजी’ या महाचित्रपटाचे पहिले पोस्टर.


रवी जाधवच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर नुकतेच त्यांनी ‘मैं हूं अटल’ सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. या सिनेमात अटल बिहारी बाजपेयी यांची भूमिका पंकज त्रिपाठी साकारणार आहेत. याशिवाय सुष्मिता सेन स्टारर ‘ताली’ सिनेमाचीही उत्सुकता आहे. या सिनेमाचं दिग्दर्शनही रवी यांनीच केलं आहे.

Chandrapur Fire Farmers Four Lakh Rupees Notes Burn; जेवण करत असताना दुसऱ्या खोलीत आगीचा भडका, क्षणात सर्व संपलं, ४ लाखांच्या जळालेल्या नोटा पाहताच पायाखालील जमीन सरकली

0

Chandrapur Fire : चंद्रपूरमधील गोंडपिंपरी तालुक्यातील अडेगाव गावात लागलेल्या आगीत शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्याच्या चार लाखांच्या नोटा जळून खाक झाल्या.

 

हायलाइट्स:

  • चंद्रपूरमध्ये आगीचा भडका
  • शेतकऱ्याचे चार लाख जळाले
  • खरिपापूर्वी शेतकऱ्याला फटका
चंद्रपूर : शेती उभी करण्यासाठी शेतकऱ्याने पीक कर्ज काढलं होतं. शेतातून काढलेली मका विकून आलेली रक्कम आणि बचत गटातून कर्ज घेतलेले पैसे असे घरात चार लाख रुपये होते. काल रात्रीच्या वेळी सगळं कुटुंब दुसऱ्या खोलीत जेवायला बसलं होतं. शेतीच्या नियोजनावर चर्चा सुरु होती.त्याचवेळी स्वयंपाक घरात आगीने पेट घेतला. काही कळायचा आगीचा भडका उडाला अन् होत्याचं नव्हतं झालं. शेतकऱ्याच्या मदतीला गावकरी धावून गेले आग विझवली. मात्र, तोपर्यंत सगळं संपलं होतं. अर्धवट जळालेल्या नोटा, अन्नधान्य, घरातील वस्तूंची झालेली राख बघून शेतकऱ्याने हंबरडा फोडला. ही घटना गोंडपिंपरी तालुक्यातील अडेगाव येथे सोमवारी रात्री आठ वाजता घडली. अखिल वसंत नागापुरे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.शार्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

अशी लागली आग..

नागापुरे कुटुंब सोमवारी रात्री आठ वाजता दुसऱ्या खोलीत बसून जेवण करत होते.स्वयंपाक घरात त्यांना धूर दिसू लागला. त्यांनी बघितलं तेव्हा आगीचा भडका उडाला होता. सगळं कुटुंब आरडाओरड करीत घराबाहेर पडले. गावकरी मदतीला धावले जो तो आपल्या परीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करु लागला. तब्बल एका तासानंतर आगीवर नियंत्रण मिळालं.
WWDC 2023 : ॲपलनं आणला जगातील सर्वात स्लिम Macbook Air, पाहा १५ इंच मॅकबुकची किंमत आणि फीचर्स

काय जळालं…

शेतीसाठी अखिल वसंत नागापुरे यांनी पीक कर्ज घेतलं होतं. घरातील मका विकला होता. बचत गटातून काही रक्कम मिळाली होती, असे एकूण चार लाख रुपये घरात होते. आगीत ही संपूर्ण रक्कम जळाली.घरातील सात तोळे सोने, महत्वाची कागदपत्रे, कपडे,गहू, तांदूळ, तुरीची डाळ,मिरची,सोफा जळून खाक झाले. जवळपास पंधरा लाखाचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
Pune Loksabha: पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वसंत मोरेंचं नाव चर्चेत; तात्यांनी थेट जनतेचाच कौल मागितला

शेती उभी कशी करायची ?

शेतीच्या मशागतीला सुरवात झाली आहे. शेती उभी करायला पैशाची जमवाजमव शेतकरी करीत आहेत. शेतीसाठी आणलेले सर्व पैसे जळून गेलेत. त्यामुळे आता शेती कशी उभी करायची या विवंचनेत अखिल नागापुरे आहेत. खरिपाच्या तयारीसाठी जमवलेले पैसे जळून खाक झाले आता ते कसे उभे करायचे असा प्रश्न नागापुरे कुटुंबापुढं उभा राहिला आहे.
डोंबिवलीत भाजप नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा, भाजप-शिंदे गटात धुसफूस, पोलीस अधिकाऱ्याला ‘ठाण्यातून’ पाठबळ?

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Ipl Cricketer Yash Dayal Instagram Love Jihad Story Delete Abdul Hindu Girl Cartoon Social Media Trends

0

Yash Dayal Instagram Story : आयपीएलमध्ये (IPL 2023) केकेआर (KKR) विरुद्धच्या सामन्यात रिंकू सिंहकडून (Rinku Singh) सलग पाच चेंडूवर पाच षटकार खालेल्ला गुजरातचा गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) सध्या त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे (Instagram) चर्चेत आला आहे. यश दयाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून लव्हजिहाद बाबत स्टोरी पोस्ट करण्यात आली होती. या स्टोरीवरून आता रणकंदन माजलं आहे. स्टोरीमुळे इस्लामवादी संघटनांनी यश दयालला धारेवर धरलं आहे. मात्र, आता त्याने आपलं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचं म्हटलं आहे. कुणीतरी अकाऊंट हॅक करुन स्टोरी अपलोड केल्याचं स्पष्टीकरण यशने दिले आहे.

‘मैं जानती हूँ अब्दुल तुम अलग हो’

यश दयालच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून लव्ह जिहादबाबत एक स्टोरी पोस्ट करण्यात आली होती. यामध्ये एक व्यंगचित्र होतं. या व्यंगचित्रात हिंदू मुलींना लव्ह जिहादची शिकार बनवून इस्लामवाद्यांनी मारल्याचे दाखवण्यात आले होतं. दिल्लीतील साक्षी हत्याकांडावर आधारित हे व्यंगचित्र होतं. या कार्टूनमध्ये डोक्यावर टोपी घातलेला तरुण हातात चाकू घेऊन दाखवण्यात आला आहे. हा तरुण तरुणीला म्हणतो, “लव्ह जिहादसारखे काहीही नाही. सर्व काही अपप्रचार आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो.” तर, मुलगी “मला माहित आहे तू वेगळा अब्दुल आहेस, मी तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतं” असं म्हणताना व्यंगचित्रात दाखवलं होतं.

यश दयालची ‘लव जिहाद’बाबतची पोस्ट व्हायरल

यश दयालच्या या स्टोरीनंतर इस्लामवाद्यांनी त्याच्यावर निशाणा साधला. यानंतर यश दयालच्या इस्टाग्रामवरून आणखी एक स्टोरी पोस्ट करण्यात आली. या स्टोरीमध्ये लिहिलं होतं की, ”मला माफ करा. स्टोरी चुकून पोस्ट झाली. कृपया द्वेष पसरवू नका. मला सर्व समाज आणि समाजाबद्दल आदर आहे.” पण, याआधीच यश दयालच्या स्टोरीचा स्क्रीनशॉट इंटरनेटवर व्हायरल झाला आणि लोक त्याच्यावर इस्लामविरोधी म्हणत टीका करू लागले. दरम्यान आता यशने आणखी इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत सांगितलं आहे, की त्याचं अकाऊंट हॅक झालं असून त्याने स्टोरी पोस्ट केलेली नाही.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, सोमवारी संध्याकाळी यश दयालने निवेदन जारी करत सांगितलं की, “माझ्या इंस्टाग्राम हँडलवरून दोन स्टोरी पोस्ट केल्या गेल्या. या दोन्ही स्टोरी मी पोस्ट केलेल्या नाहीत. मी याबाबत अधिकार्‍यांना कळवलं आहे. मला वाटतं की माझं इस्टाग्राम हँडल हॅक करून दुसरं कुणीतरी वापरत आहे. मी सर्व धर्मांचा आदर करतो आणि माझ्या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर फोटोतील विचारसरणीवर माझा विश्वास नाही.”

त्याने पुढे सांगितलं की, ”मला विश्वास आहे की माझे खातं चालवणार्‍या दुसऱ्या व्यक्तीने ही स्टोरी अपलोड केली आहे. मी माझ्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मी सर्व समुदायांचा आदर करतो.”

sports

Nashik BJP Dinkar Patil Criticizes Shivsena MP Hemant Godse After Eknath Shinde Amit Shah Meeting; शिंदे-शहांमध्ये दिल्लीत खलबतं; पण राज्यात भाजप नेत्याकडून खासदारावर गद्दारीचा शिक्का, युतीत तणाव

0

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : राज्यातील आगामी निवडणुका एकत्रित लढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात दिल्लीत खलबते सुरू असतानाच नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी खासदार हेमंत गोडसेंवर गद्दार, तसेच खोकेबहाद्दर असल्याचा आरोप केला आहे.

पाटील यांच्या सोशल मीडिया पेजवर शिंदे गटाच्या खासदारावर थेट खोकेबहाद्दर आणि गद्दारीची शिक्का मारण्यात आल्याने भाजप विरुद्ध शिवसेनेत आता वादाची ठिणगी पडली आहे. भाजपने गोडसेंच्या मतदारसंघात संयोजक नियुक्त केल्याने शिंदे गटात अस्वस्थता असतानाच पाटील यांच्या सोशल मीडियावरील टीकेने दोन्ही पक्षांमधील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका वर्षभराने असल्या, तरी या निवडणुकांसाठीची इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी वेगवेगळ्या मार्गाने शक्तिप्रदर्शन करीत आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नाशिक लोकसभा निवडणुकीसाठीदेखील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

डोंबिवलीत भाजप नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा, भाजप-शिंदे गटात धुसफूस, पोलीस अधिकाऱ्याला ‘ठाण्यातून’ पाठबळ?

शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे सध्या लोकसभेचे प्रतिनिधीत्व करीत असले, तरी या लोकसभा मतदारसंघावर भाजपचादेखील डोळा आहे. भाजपने गेल्याच आठवड्यात नाशिक लोकसभेसाठी आमदार देवयानी फरांदे यांची संयोजक म्हणून नियुक्ती केली होती. त्यावरून शिंदे गटात अस्वस्थता असतानाच आता ‘दिनकर पाटील फॅन क्लब’ या सोशल मीडिया पेजवर थेट गोडसे यांचा गद्दार आणि खोकेबहाद्दर असा नाव न घेता उल्लेख करण्यात आल्याने भाजप-शिंदे गटात मिठाचा खडा पडला आहे. सोमवारी पाटील यांच्या समर्थकांनी गोडसे यांच्यावर खोकेबहाद्दर व गद्दार असे आरोप करणारी विडंबनात्मक कविता सोशल मीडियावर पोस्ट केली. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात खळबळ उडाली. त्यामुळे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून पाटील यांच्या समर्थकांच्या पोस्टला काय उत्तर दिले जाते याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

Pune Loksabha: पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वसंत मोरेंचं नाव चर्चेत; तात्यांनी थेट जनतेचाच कौल मागितला

गोडसे समर्थकांत चलबिचल

पाटील भाजपकडून लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठीची तयारीही त्यांनी सुरू केलेली आहे. या उमेदवारीसाठी त्यांनी सध्या भाजपच्या नेत्यांकडे लॉबिंगही सुरू केले आहे. नुकतेच एका शाळेच्या उद्घाटनानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीरपणे पाटील यांना बळ देण्याचे सूतोवाच केल्यामुळे नाशिकची जागा भाजपला मिळेल व पाटील यांना उमेदवारी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जाऊ लागली. त्यामुळे पाटील यांचे समर्थकही आता आक्रमक झाले आहेत. पाटील यांचा या मतदारसंघातील जनसंपर्क पाहता भाजपकडून त्यांच्या नावाचाही विचार केला जात असल्याने गोडसेंच्या समर्थकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

‘दिनकर पाटील फॅन क्लब’ नावाने खासदार गोडसे यांची गद्दार व खोकेबहाद्दर अशी संभावनी करणारी पोस्ट काही उत्साही कार्यकर्त्यांकडून व्हायरल झाली. त्या पोस्टशी माझा कोणताही संबंध नाही. उत्साही कार्यकर्त्यांकडून हा प्रकार घडला असावा.

-दिनकर पाटील, माजी सभागृह नेते, भाजप

शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून हेमंत गोडसे स्वार्थासाठी बाहेर पडलेत. खोक्यांसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दगा दिला. त्या आरोपांना भाजपचे पदाधिकारी दिनकर पाटील यांनी पुष्टी दिलेली आहे. खरे बोलल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने त्यांचे अभिनंदन!

-सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना, ठाकरे गट

‘Bal Shivaji’: Akash Thosar looks impressive as ‘Chhatrapati Shivaji Maharaj’; First look out! | Marathi Movie News

0

The Makers have launched the first look poster on the the occasion of 350th anniversary of the coronation of Chhatrapati Shivaji Maharaj revealing the lead actor of Marathi films heartthrob Sairat fame Akash Thosar as Bal Shivaji.
Marathi cinema’s ace filmmaker Ravi Jadhav launched the first look of ‘Bal Shivaji’, starring Akash Thosar as Chhatrapati Shivaji Maharaj. ‘Bal Shivaji’ stands to be the first Marathi venture to be made on a massive scale and an expensive budget, promising to add epic value to the film.
The film will capture the adolescent years of the courageous Maratha ruler, revealing gripping and compelling details that transpired in his life from the time he turned 12, to the age of 16.

806da3c2-214a-487c-9283-57b3f33fb76a

Filmmaker Sandeep Singh said, “Everyone knows Chhatrapati Shivaji Maharaj. But little is known about Chhatrapati Shivaji Maharaj’s formative years – his childhood. When Ravi Jadhavji narrated the story, I was mesmerised. The story is about mother and son and how Shivaji was brought up to be the world’s most fearless warrior.”
Director Ravi Jadhav said, “My film will show the invaluable contribution made by Chhatrapati Shivaji Maharaj’s parents, Jijamata and Shahaji Raje Bhosale, building a strong foundation for him as a child. How from a young age his skills were sharpened as a warrior and a ruler. I worked on the script for nine years and am now all charged up to execute my vision on screen. This is the first time that I will be making history as a director. Sandeep Singh understood the significance of telling the tale of valour. Akash Thosar was our unanimous choice to play the lead in the film. He has the regal look and the personality to play the young king. I am impressed with his enthusiasm and keenness to essay the role.”
‘Bal Shivaji’ will be directed by Ravi Jadhav and written by Chinmay Mandlekar and Ravi Jadhav. The film will hit the floor by this year’s end and be shot extensively all over Maharashtra.

Tur Rate Update Manora APMC Of Washim Farmers Get Record Break Price; तुरीला यंदाच्या हंगामातील रेकॉर्डब्रेक दर, राज्यात कुठं मिळाला सर्वाधिक भाव

0

वाशिम: मागील तीन-चार दिवसांपासून तुरीच्या दरात झपाट्याने वाढ होत असून, काल मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला प्रति क्विंटल ११ हजार १११ रुपये असा उच्चांकी दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांना यंदा सुरुवातीपासूनच चांगला दर मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा प्रथमच तुरीला प्रतिक्विंटल साडेदहा हजारांपेक्षा अधिक भाव मिळाला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर तुरीला विक्रमी दर प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदा देशांतर्गत तुरीचे उत्पादन घटल्याने तूर भाव खावून जात आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारात होणारे भावाचे चढउतार पाहता पूर्ण देशभरात होणारे पीक यावर आता बाजारपेठेतील भाव ठरतात. जिल्ह्यात सोयाबीननंतर तुरीची मोठ्या प्रमाणात पेरणी केलीजाते. गतवर्षी ४० हजार हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली होती. अतिवृष्टी व सततच्या पावसाचा तुरीला फटका बसला. त्यात ऐन फुलधारणेच्यावेळी धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. मात्र, यंदा सुरुवातीपासूनच तुरीला बाजारात बन्यापैकी दर मिळत आहे. सद्यस्थितीत तुरीने उच्चांक गाठल्याचे दिसून येते. मानोरा बाजार समितीमध्ये विक्रमी ११ हजार १११ चा दर मिळाला. याठिकाणी ५०० क्विंटल आवक झाली. पुढील काळात तुरीच्या दरात आणखी तेजी येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

सेनेच्या जागेवर भाजप नेत्याचा दावा, सेना मंत्र्यानं लोकसभेचा हिशोब मांडला, एकही जागा सोडणार नाही म्हणत पलटवार

तुरीच्या साठ्यावर केंद्राचे निर्बंध

सध्या तुरीचे दर वाढत असलयाने तूर डाळही महागली आहे. डाळीच्या दरात मागील तीन दिवसात ३० ते ३५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने आता तुरीच्या साठ्यावर निर्बंध लावले असून व्यापाऱ्यांना दररोजच्या साठ्याचा हिशोब सरकारला द्यावा लागत आहे. निर्बंध लादल्या नंतर तुरीच्या दरात मंदी येईल असा अंदाज होता मात्र तो खोटा ठरवत तुरीच्या दरात तेजी कायम आहे. सरकारने वाढते दर लक्षात घेऊन तूर आयातीचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याला उशीर लागेल त्यामुळे तुरीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

मोजक्याच शेतकऱ्यांना होणार फायदा

तुरीच्या दराने उच्चाक गाठला असला तरी या दराचा मोजक्याच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कारण बहुतांश शेतकऱ्यांनी ८ हजार दर झालेले असतानाच तूर विकली आता मोजक्याच शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे. यावर्षी वाढलेले दर बघता तुरीच्या पेऱ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
Gold Price Today: खरेदीदारांना फटका! सोने दरात वाढ, चांदीही महागली, खरेदीपूर्वी आजचा भाव तपासा

असे होते कालचे भाव

मानोरा ९८५०-१११११
मंगरूळपीर ९५००-१०४५५
Pune Loksabha: पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वसंत मोरेंचं नाव चर्चेत; तात्यांनी थेट जनतेचाच कौल मागितला

WTC Final Countdown – Playing in overseas conditions has given me a lot of confidence: Shubman Gill | Cricket News

0

NEW DELHI: Talented young batsman Shubman Gill has been in sensational form with the bat recently. Following an impressive performance in the recently-concluded Indian Premier League season 16, the 23-year-old is now set to carry his good form into the eagerly-awaited World Test Championship (WTC) Final against Australia. The match is scheduled to commence on June 7 at the Oval.
Considered to be an all-formats superstar in the making, Shubman, while playing for the Gujarat Titans in IPL 2023, displayed his dominance by smashing three centuries and emerging as the highest run-scorer of the tournament. Shubman signed off the tournament with a total of 890 runs at an average of 59.33 under his belt.
Shubman in fact became the first batsman to score centuries in Tests, ODIs, T20Is and in the IPL in the same calendar year.

Considering his recent scintillating form, Shubman is expected to fire on all cylinders when he opens Team India‘s batting alongside captain Rohit Sharma.
Shubman was also part of the Indian team that lost the inaugural World Test Championship final to New Zealand by eight wickets in Southampton in 2021. He contributed with 28 and 8 in the WTC final and will be itching to better those statistics.

“The experience in red ball cricket has been phenomenal. I have learned a lot with time and will keep learning. I have played around 15 Tests so far. Most of those Tests have been outside India. Playing overseas has given me a lot of confidence. The experience has been really great. You get to know different conditions, you get to play on different tracks, be it bouncy, spin-friendly, or anything else. I have cherished every single condition I have played in,” Shubman told TimesofIndia.com in an interview.
Shubman has played 15 Tests in his career so far, averaging 34.23, and has played the most number of Tests against Australia and England — 5 each.
In 5 Tests against Australia, Shubman has scored 413 runs at an average of 51.62. He has one century and 2 fifties under his belt against the Aussies.

Shubman’s Test debut was also against Australia during India’s 2020-21 tour, under the captaincy of Ajinkya Rahane. He was part of the victorious Rahane-led Team India’s memorable 2-1 series win against Australia in Australia.
Shubman played 3 Tests on that tour and scored 259 runs at an average of 51.80.
“From making my debut in Melbourne against Australia to playing in England, I got to learn a lot. Sharing the dressing room with the seniors – Virat bhai, Rohit bhai, Ajinkya, Pujara has been amazing. I have enjoyed batting in overseas conditions,” Shubman further told TimesofIndia.com.

On being asked about his favourite Test knock so far, Shubman rated his Brisbane knock as his best. He scored 91 runs in India’s thrilling three-wicket win against Australia in that match.

2

“There are so many (favourite knocks) but I will rate my knock in Brisbane on top. It will be close to my heart. Our team needed runs in that crucial match and I am happy that I could contribute and give my best. It was one of the best series wins. I am happy and proud that I was part of that series win,” the 23-year-old winner of the IPL 2023 orange cap said.

AI Test.

“Ajinkya led from the front and we all were confident that we would win. Rishabh played a wonderful knock and took us to a series win. It was a memorable win. I wanted to score as many runs in the fourth innings as possible and played confidently. I wanted to win the match for my team,” Shubman signed off.

Latest posts