Monday, March 27, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2182

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

178

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

woman lost hands and legs after mosquito bite, बापरे! डास चावल्याने महिला थेट कोमात, जीव वाचवण्यासाठी हात-पाय कापावे लागले… – woman dancer lost both hands and legs after mosquito bite leads to malaria and coma

0

लंडन: डास जो आकाराने अत्यंत लहान असतो, पण अनेकदा त्यामुळे व्यक्ती गंभीर आजारी पडतो. अनेकांना त्यामुळे जीव देखील गमवावा लागतो. असंच काहीसं एका महिलेसोबत घडलं आहे. डास चावल्यामुळे या महिलेला थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि ती कोमात गेली. अखेर डॉक्टरांना तिचा जीव वाचवण्यासाठी तिचे हात-पाय कापावे लागले आहे. त्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ही घटना एका ब्रिटिश महिला डान्सरसोबत घडली आहे. एकदा या महिला नृत्यांगनाला डास चावल्यानंतर तिला एक आजार झाला. या आजाराचे रूपांतर मलेरियामध्ये झाले. मलेरियावर उपचार करण्यासाठी महिलेला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि तिथूनच तिचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यास सुरुवात झाली. मलेरियाच्या आजारावर उपचार सुरू असताना त्या महिलेच्या शरीरात काही रिअॅक्शन्स झाल्या आणि ती आणखी आजारी पडली.

महिला मुख्यमंत्र्याबाबत आधी मी बोललो, आता काही नेते माझी कॉपी करतात; अभिजीत बिचुकलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, लंडनच्या केम्बरवेलमध्ये राहणाऱ्या या महिला डान्सरचे नाव टैटियाना टिमोन आहे. काही वेळापूर्वी ती सुट्टीवर गेली होती आणि तिथे तिला डास चावल्यामुळे तिला मलेरिया झाला. रूग्णालयात उपचारादरम्यान तिला सेप्सिस होऊ लागला, त्यामुळे औषध देऊन तिला बेशुद्ध करण्यात आलं. पण, त्याचा आजार बरा होण्याऐवजी आणखी वाढत गेला. उपचारादरम्यान ती काही काळ कोमातही राहिली.

मुलगा सतत आजारी, तांत्रिक म्हणाला बळी दे, मग १० वर्षांच्या भावासोबत जे घडलं ते हादरवणारं
अखेर परिस्थिती अशी झाली की संसर्ग वाढल्यानंतर तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना तिचे दोन्ही पाय आणि हात कापावे लागले. याने तिचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करोनाच्या काळात तिला पहिल्यांदा हा आजार झाल्याचं माहिती झालं. तिला रुग्णालयात दाखल केले असता तिला मलेरिया झाल्याचे आढळून आले. यानंतर तिचा आजार खूप वाढला. आता तिला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले असले तरी हात-पाय गमावल्याने ती खूप दुःखी आहे.

१३ कोटींचा बंगला अन् महागड्या गाड्या; एक चूक अन् १०० कोटींचा मालक रस्त्यावर आला

Gallant and patriotic how sikhs shaped armed forces | Chandigarh News

0

CHANDIGARH: Sikhs have always been at the forefront of all the wars fought by India as well as its military operations. It was only because of the immense contribution of the Sikhs to the armed forces that Punjab has been known as the sword arm of the nation.
A small section of the Sikh community has expressed concern over the government crackdown on radical Sikh preacher Amritpal Singh, who raised the demand for a separate country. However, strongly opposing Amritpal’s actions, military veterans from the community have reminded that supporting such people was an insult to the values and contribution of Sikh soldiers who led from the front to defend the country’s sovereignty.
The Sikhs have not only contributed in large numbers in different ranks in the Indian Army, which even has special regiments for Sikh soldiers, but Sikh officers have also headed the Indian Army, Indian Navy and Indian Air Force (IAF) as service chiefs. This is in addition to Army commanders who led or are leading the Army on several fronts. As per data placed before Parliament in February 2022, around 7,800 soldiers are selected every year from Punjab. This is the second highest in the country, just next to Uttar Pradesh (UP), which is almost five times bigger than Punjab. Sikh soldiers have also made the biggest contributions in terms of gallantry awards.
The contribution of Sikhs could be gauged from the fact that a large number of gallantry awards of the defence forces, whether for wartime valour or peace-time courage, have been conferred upon Sikh soldiers. Punjab also has a sizeable number of around four lakh retired military veterans, including widow pensioners.
Closely following Amritpal’s Ajnala incident, Lt Gen H S Panag (retd), former commander of the Northern and Central Command of the Indian Army, tweeted: “Treat him like what he is — a criminal exploiting religion and prosecute him. He has committed enough offences for a long jail term. Also, do not create more Bandi Singhs in Dibrugarh. ”
When there was a lack of clarity on Amritpal’s arrest, Panag tweeted that secrecy only led to rumours, speculations, and myths which radicals exploit.
Former Western Army commander Lt Gen K J Singh (retd) tweeted, “We helped to restore sanity in Punjab in ’80s & ’90s. . . Nearly lost our lives in the 1984 aftermath, but it is our India — good, bad, ugly, but ours. As veterans, our desire is Punjab youth should upskill and make it a vibrant Punjab. ”
Former Army chief Gen V P Malik, who has been closely watching the events, said Sikhs are more patriotic than any other common man and are great warriors in the armed forces. He said such developments would not have any impact on Sikh soldiers, as they grew up in a different atmosphere. Even in the past, such incidents had not affected them, he said.
Gen Malik, however, added that such an incident was not a good sign for Punjab, as the neighbouring country would try to take advantage of the situation. He said the Centre and the state should nip the bud unless religiousminded people get swayed by the present situation. He said all such developments are a reflection of “weak governance. ”

grant road stabbing, तुम्ही घरी परत या, अन्यथा…; चेतनची १५ दिवसांपूर्वीची धमकी खरी ठरली; तिघांच्या जीवावर बेतली – grant road stabbing case chetan threaten that he will take life of someone if family not returns to home

0

grant road stabbing: दक्षिण मुंबईतील एका इमारतीत गेल्या आठवड्यात रक्तरंजित थरार घडला. ५४ वर्षांच्या चेतन भटनं शेजाऱ्यांवर चाकूनं हल्ला चढवला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

 

grant road stabbing
मुंबई: एका व्यक्तीनं त्याच्या शेजाऱ्यांवर चाकूनं हल्ला केल्याची घटना गेल्या आठवड्यात दक्षिण मुंबईतील ग्रँटरोडमधील चाळीत घडली. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन दोन जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ही घटना रागाच्या भरात घडली असावी असा प्राथमिक अंदाज होता. मात्र हा पूर्वनियोजित होता. हल्ला करण्यासाठी वापरलेला रामपुरी चाकू चेतन गालानं चोर बाजारातून आधीच आणला होता, या गोष्टी तपासातून स्पष्ट झाल्या आहेत. ग्रँटरोडमधील पार्वती मॅन्शन या जुन्या इमारतीत राहणाऱ्या ५४ वर्षीय चेतन गालानं शुक्रवारी (२४ मार्च) त्याच्या शेजाऱ्यांवर चाकूनं सपासप वार केले. दुपारी साडे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. जवळपास अर्धा तास इमारतीत रक्तरंजित थरार सुरू होता. चेतनची पत्नी आणि तीन मुलं त्याच्यापासून वेगळी राहत होती. शेजाऱ्यांनी भडकवल्यामुळेच पत्नी सोडून गेली, असं चेतनला वाटत होतं. त्यामुळे शेजाऱ्यांबद्दल त्याच्या मनात राग होता. शुक्रवारी दुपारी चेतनची पत्नी त्याला जेवणाचा डबा देण्यासाठी आली होती. त्यावेळी सोबत मुलगीदेखील होती. चेतनचा पत्नीसोबत वाद झाला. त्यानं चाकू काढला आणि मुलीवर धावून गेला. पत्नीनं चेतनला ढकललं आणि मुलीला घेऊन तिथून पळ काढला.
चेतनला ‘त्या’ दोघींना संपवायचं होतं, चाकू घेऊन अंगावर गेला, पण…; ग्रँटरोडमध्ये काय घडलं?
संतापलेला चेतन घरातून बाहेर पडला. तो पत्नी आणि लेकीला शोधत होता. रागाचा पारा चढलेला चेतन शेजारच्या घरात शिरला. त्यानं इलाबाई मेस्त्री (७०) आणि जयेंद्र मेस्त्री (७७) यांची चाकूनं भोसकून हत्या केली. मेस्त्री कुटुंबाचा आक्रोश ऐकून पहिल्या मजल्यावरील स्नेहल ब्रह्मभट आणि त्यांची मुलगी जेनिल यांनी वरच्या मजल्यावर धाव घेतली. चेतननं ब्रह्मभट मायलेकींवरही चाकूनं वार केले. जुन्या इमारतीच्या वऱ्हांडात हा संपूर्ण थरार सुरू होता. खाली बघ्यांची गर्दी जमली होती.
कुटुंबानं चाकू पाहिला, चेतनला फेकायला लावला, तरीही हल्ला झाला; ग्रँटरोडच्या चाळीत काय घडलं?
चेतन गालाकडे रामपुरी चाकू होता. त्यानं हल्ल्याची योजना आधीपासूनच आखलेली होती, असं पार्वती मॅन्शनच्या एका रहिवाशानं सांगितलं. मिड डेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ‘पत्नी अरुणा, दोन मुली आणि मुलं घरी न परतल्यास मी कोणाचा तरी खून करेन, अशी धमकी १५ दिवसांपूर्वीच चेतननं दिली होती. मात्र त्याकडे कोणीच गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. पत्नी आणि मुलं दूर गेल्याचा राग तो शेजाऱ्यांवर काढेल असा विचारदेखील आम्ही केला नव्हता,’ अशी माहिती रहिवाशानं दिली.

सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?

पार्वती मॅन्शनमधील रहिवाशी शुक्रवारी घडलेल्या प्रकारातून अद्याप बाहेर पडलेले नाहीत. ‘चेतनचे पत्नीसोबत वाद बऱ्याच महिन्यांपासून सुरू होते. चार महिन्यांपूर्वी चेतनला त्याचं कुटुंब सोडून गेलं. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, अशी चर्चा रहिवाशांमध्ये सुरू आहे. पत्नी, मुलं चेतनपासून दूर राहत असली तरीही ती चेतनसाठी दररोज जेवणाचा डबा आणायची. त्यामुळे त्यांच्यातला वाद फार गंभीर नसावा. मग असं असताना चेतननं शेजाऱ्यांवर हल्ला का केला, निष्पाप शेजाऱ्यांची हत्या का केली,’ असे प्रश्न रहिवाशांना पडले आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Nsil: Space revenue from DoS, NSIL, growing consistently, need to snip import dependence: Parliament panel | India News

0

BENGALURU: Revenue generated by the department of space (DoS) and Space PSU NewSpace India Limited (NSIL) has been “constantly increasing”, a Parliamentary standing committee has noted, while also pointing out that the department needs to more intensely collaborate domestically to reduce import dependency from the current 40%-50%.
The department-related Parliamentary standing committee on science and technology, environment, forests and climate change sought revenue information from DoS in the background of the department taking up various initiatives towards commercialisation and revenue generation from its services, products, research capabilities, etc.
It also wanted to understand the funds generated (revenue) when compared to the government’s revised estimate (RE) allocation every year, which the committee notes has been reduced substantially.
“The BE (budget estimate) allocation to the department for 2022-23 was Rs. 13,700 crore which was reduced substantially by almost 23% to Rs 10,530 crore in RE 2022-23. Further, the Committee also observes that though the BE 2023-24 allocation (Rs 12,543.91 crore) is higher by about 20% compared to RE 2022-23, it is still lesser than the BE 2022-23,” the latest report by the panel read.
It noted that a major reason for reduction in allocation during RE 2022-23 was delayed procurement of critical components due to global supply chain disruptions.
Revenue Up
According to the report revenue generated by DoS touched Rs 2,780 crore in 2022-23 from Rs 929 crore in 2020-21.
“The Committee was apprised that the department is providing launch services to both international & domestic satellite customers through dedicated launches as well as by launching them as co-passengers in national missions of Isro. Till date, it has accomplished 10 dedicated commercial launches and has successfully launched 384 international customer satellites through commercial launch service contracts,” the report read.
While lauding the increasing revenue the committee recommended to the Department to explore ways of further augment revenues through delivery of more value-added services both in the upstream and downstream space sector.
Similarly, NSIL’s revenue has increased to Rs, 3,509 crore in 2023- 24 (as projected) from Rs 1,731.8 crore in 2021-22. “”Further, profit before tax has also increased continuously, up to Rs 757 crore (projected) in 2023-24 from Rs. 459 crore in 2021-22. The Committee appreciates NSIL’s achievements in such a short period of time and recommends DoS to provide all support to enable it to act as an agency of international character and quality,” the report read.
Import Dependence
However, the committee also pointed out that the current import dependencies in satellite systems are to the tune of 45%-50% despite the department making earnest efforts to achieve higher indigenisation.
It recommended that the department collaborate “more intensely with the Indian industry and the ministry of electronics & information technology in finding solutions towards creating the support ecosystem that enables domestic manufacturing of critical electronics components.
This, it said, will not only save expensive foreign reserves but also shuttle India into the orbit of semiconductors and related critical technologies.
“…With regard to space transportation systems, continuous efforts by the department has resulted in a reduction of the import content of 25-30% in the development phase to about 8-9% currently. Presently, the major import dependencies are related to electronic components and high strength carbon-carbon fibres. With regard to satellite programmes, the major import dependencies are for sourcing EEE (electrical, electronic and Electro-mechanical) components, space qualified Solar Cells, Detectors, Optics and Power Amplifiers. Currently, the import dependency for satellite programmes is about 50-55% for a typical satellite,” the report read.

Why Bumrah in A+ category of BCCI Central contract, ६ महिने खेळला नाही तरी बुमराहला ७ कोटी कसले मिळतायंत? BCCI च्या निर्णयावर प्रश्नचिन्ह – jasprit bumrah is remained in a plus category of bcci central contract instead of being out from team for 6 months

0

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२२-२३ हंगामासाठी वार्षिक केंद्रीय करार जाहीर केला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने A+ श्रेणीतील आपले स्थान कायम ठेवले आहे. दुखापतीमुळे जवळपास ६ महिन्यांपासून बुमराह क्रिकेटपासून दूर आहे. BCCI ने A+ श्रेणीतील खेळाडूंकडून वार्षिक निधी ७ कोटी देते. पण बराच काळ संघाबाहेर असलेला जसप्रीत बुमराहदेखील या A+ श्रेणीत असल्याने लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. टीम इंड्याबाहेर असूनही बुमराहला का या श्रेणीत ठेवले आहे, असे प्रश्न विचारले जात आहेत. बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे यात शंका नाही, परंतु बीसीसीआयचा हा करार ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या हंगामासाठी आहे आणि जर आपण बुमराहबद्दल बोललो तर त्याने २५ सप्टेंबर २०२२ पासून भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही आणि तो संघात केव्हा परतेल, याबाबत अजून काही अपडेट नाही. अशा स्थितीत मंडळाने त्याला यंदाच्या मोसमातील सर्वात मोठ्या करारात कशाच्या आधारे कायम ठेवले, यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

BCCI कडून टीम इंडियाचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर; जडेजा-हार्दिकचं प्रमोशन; तर राहुलला मिळाला धक्का
पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह गेल्या काही वर्षांत अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांना मुकला आहे. गेल्या वर्षीही त्याच्यासोबत असेच काहीसे घडले होते. पाठीच्या समस्येमुळे त्याला टी-२० विश्वचषकातून बाहेर व्हावे लागले. त्याला नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधूनही बाहेर पडावे लागले. बुमराहला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये डिमोशन मिळायला हवे होते, असे लोकांचे म्हणणे आहे. A+ श्रेणीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीचा समावेश करण्याची मागणी अनेकजण करत आहेत.

यावेळी सर्वात मोठ्या श्रेणीत ३ ऐवजी ४ खेळाडू सहभागी झाले होते. या करारानंतर बुमराहच्या नावावरुन गदारोळ झाला आहे. तर हार्दिक पांड्या आधीच्या करारात दुखापतीमुळे २ ग्रेड घसरला होता. खरे तर गेल्या वर्षी जुलैमध्येच पांड्या वर्षभरानंतर संघात परतला होता. तो बर्‍याच दिवसांपासून दुखापतीने त्रस्त होता, ज्याचा त्याला २०२१-२०२२ च्या करारामधअये परिणाम जाणवला होता आणि तो थेट A वरून C श्रेणामध्ये गेला होता.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

अशा परिस्थितीत, दुखापतीमुळे दीर्घकाळ संघाबाहेर राहिल्यानंतर पांड्याच्या ग्रेडमध्ये २ ग्रेडची घसरण होऊ शकते, तर बुमराह A+ ग्रेडमध्ये कसा राहील, यासोबतच त्याच्या संघात पुनरागमनालाही अजून वेळ लागू शकतो. वास्तविक गेल्या वर्षी पाठीत स्ट्रेस फ्रॅक्चर झाले होते. आता तर तो यंदाचा एकदिवसीय विश्वचषक खेळण्यावरही धोका निर्माण झाला आहे.

Nightlife returns to Kashmir as Pakistan-sponsored terrorism wanes | Srinagar News

0

JAMMU AND KASHMIR: For three long decades there was no nightlife in Kashmir as the shops, restaurants and other establishments used to close early due to the fear of Pakistan-sponsored terrorists and the separatists.
However, during the past three years Kashmir has witnessed the revival of nightlife as terrorists and Pakistan stooges, who were active in the Valley, stand cornered and their ability to run a parallel system has been dismantled.
The abrogation of Article 370 on August 5, 2019, paved the way for restoring the pristine glory of Kashmir. The bold decision taken by the government led by Prime Minister Narendra Modi, integrated the region completely with the Union of India and ended the hegemony of the anti-peace elements.
As of date, volatile areas of Srinagar‘s old city are buzzing with activities till late in the night. Youth are playing football and cricket in floodlit stadiums till midnight. The fear and threat that used to prevail with the sunset have disappeared.
Terrorists carrying guns and grenades can’t be seen anywhere as the security forces and Jammu and Kashmir Police have cut them to size. There are no more grenade attacks or cross-firings. Neither there are shutdowns nor stone-pelting incidents.
Normalcy returning to Kashmir has led to a common man heaving a sigh of relief. He is performing his daily chores in a peaceful environment. The revival of nightlife has led to the business establishments remaining open till late hours which has enhanced the sales and profit margins of the business people.
The J-K tourism department during the past three years has worked hard to make sure that tourists don’t have to shut themselves in the hotels after 8pm. The shikaras and the houseboats in Dal lake have been illuminated and many tourists are seen taking their dream ride in Dal Lake during the night hours. All the lights installed on the shikaras are solar power-based and eco-friendly.
The moving shikaras with their illuminated lights shine like jewels in the Dal Lake. The move has increased the working hours of shikara owners, which means more business for them.
Activities like heritage tours, craft exhibitions, night skiing, have added a new dimension to the nightlife in Kashmir. The hotels, restaurants and street food joints which used to pull down the shutters at dusk remain open till midnight with people thronging these places in hordes.
Last year J&K lieutenant governor Manoj Sinha inaugurated Inox, the first multiplex of Kashmir, where cinema halls were forced to shut in the early 1990s soon after the terrorists sponsored by Pakistan appeared on the streets of the Valley.
The Inox, which was earlier known as Broadway cinema, at Sonawar in Srinagar has a total seating capacity of 520 people and consists of three movie theatres. Two multipurpose cinema halls were also opened up at Pulwama and Shopian in South Kashmir. The government has set a target to establish cinema halls in every district of J&K.
In Kashmir, nearly a dozen stand-alone cinema halls were functioning till the late 1980s including in rural townships, but they were forced to close down in the early 1990s. Though authorities made attempts to reopen some of the theatres in the late 1990s, the same was thwarted after terrorists carried out a deadly grenade attack on Regal Cinema in the heart of Lal Chowk in September 1999, killing one person on the day the theatre was reopened.
Two other theatres — Neelam and Broadway — also opened in high-security areas of Srinagar but were closed again. The cinema halls like Firdous, Sheeraz, Neelam, Broadway, Khayam, Samad Talkies, Regina, Shahkar etc. were a major source of entertainment in the yesteryears.
As the threat perception is waning, the modes of entertainment like cinema halls are returning.
Notably, former political regimes did not show the will to revive the nightlife in Kashmir. Politicians, who ruled J&K till the scrapping of J&K’s so-called special status, it seems were happy with Kashmir remaining disturbed and the agents of Pakistan dictating terms to people.
The government led by Prime Minister Narendra Modi, has proven beyond doubt that strong leaders can take bold decisions for the benefit of the masses. The Centre since 2019 has ensured that the people of Jammu and Kashmir get every facility which is available to all the citizens across the country.
A common man has become a priority in “Naya Jammu and Kashmir” and the government has done everything for him to become an important stakeholder in peace. The people-centric decisions of the present dispensation have made J&K denizens part and parcel of the development, peace and prosperity.
The government has focused on eliminating terror and dismantling the terror ecosystem. Terrorist supporters as of date stand isolated and cornered, whereas the peace-loving people have embarked on the journey of development.
During the past three decades, public transport used to disappear from the streets of Srinagar soon after dusk. This issue was taken up by the people again and again with the former political dispensations. But the former rulers cited violence as a reason for public transport not remaining available during the evening hours. Under public pressure, some half-hearted attempts were made in the past but all of them ended up in a fiasco.
Earlier this month, divisional commissioner Kashmir, Vijay Kumar Bidhuri, convened a meeting of officers to plan the induction of J&K Road Transport Corporation (RTC) buses for night transport services in Srinagar city.
These buses have been made available on the major routes of the city with clear-cut directions to operate till 10pm at night. By inducting its own buses the government has sent a clear message to the private transporters that they can no longer decide whether the night services will run or not. It is after 30 years that night bus services have returned to Srinagar city and the people have welcomed the move.
In Naya Jammu and Kashmir, youth are free to carry on with their activities till late hours by participating in sports events which are held in every corner of the city. Tourists have been provided with the option to explore Kashmir rather than getting locked in their hotels. Families can go for outings during late hours, shopkeepers, restaurant owners and street vendors can carry on with their businesses till late without any threats, fear and intimidation, and movie lovers can visit cinema halls.
It is a welcome change that the people have witnessed after the scrapping of Article 370, a temporary provision in the Constitution, which acted as a big stumbling block in Jammu and Kashmir’s progress.

NPS: निवृत्तीनंतर नियोजनासाठी उत्तम पर्याय; उद्योजक आणि व्यवसायिकांनाही मिळतो लाभ – nps best option for post retirement planning entrepreneurs and businessmen also get invetment benefit

0

नवी दिल्ली : वयाच्या जितक्या लवकर निवृत्तीचे नियोजन सुरू केले जाते तितके ते अधिक उपयुक्त असल्याचे सिद्ध होते. परंतु प्रत्यक्षात ते उलट आहे. लोक सहसा त्यांच्या भविष्यातील नियोजनास विलंब करतात. एनपीएस म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टीम ही सेवानिवृत्ती निधी तयार करण्यासाठी खूप चांगली योजना आहे. मात्र, या योजनेला लोकं पगारदार लोकांसाठीच असल्याचे समजतात, पण असे अजिबात नाही तुम्ही व्यवसायिक, फ्रीलांसर, उद्योजक असाल तर तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करून पूर्ण लाभ घेऊ शकता.

NPS: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! नव्या पेन्शनविषयी सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
NPS मध्ये कोण सामील होऊ शकते?
स्वयंरोजगार व्यावसायिकांमध्ये असा समज आहे की ते नियोक्त्याच्या हाताखाली काम करत नसल्यामुळे निवृत्तीसाठी या योजनेत बचत करण्याचा पर्याय त्यांच्याकडे नाही. परंतु १८ ते ७० वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक नॅशनल पेन्शन सिस्टिममध्ये गुंतवणूक करू शकतो. डॉक्टर, वकील, सीए, उद्योजक, वास्तुविशारद, पत्रकार, आचारी, फ्रीलान्सर यांसारखे व्यावसायिकही यामध्ये गुंतवणूक करू शकतात आणि स्वत:साठी निवृत्ती निधी तयार करू शकतात.

रिटायरमेंटची तयारी करा, निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी NPS आहे बेस्ट गुंतवणूक पर्याय!
एनपीएसचे अनेक फायदे आहेत
एनपीएसचे अनेक फायदे असून तुम्ही फंड मॅनेजर आणि तुमच्या आवडीचे फंड वाटप निवडू शकता. ग्राहक त्याच्या निधीतील ७५% रक्कम इक्विटीमध्ये ठेवू शकतो. पेन्शन नियामक PFRDA (पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी) नुसार एनपीएसने आपल्या ग्राहकांना बाजारानुसार चांगला परतावा दिला आहे तसेच गेल्या दशकात त्याच्या ग्राहकांना कर सूट दिली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दोन लाखांपर्यंत थेट कर सूट मिळते. त्याची कमी किमतीची वैशिष्ट्ये तुम्हाला एक कॉर्पस तयार करण्यात मदत करतात ज्यामुळे तुम्हाला जास्त पेन्शनची रक्कम मिळते.

व्यवसाय मालक आणि उद्योजकांनी एनपीएसमध्ये गुंतवणूक का करावी?
येथे आम्ही तुम्हाला असे पाच फायदे सांगत आहोत. ज्यामुळे एनपीएस उद्योजक, स्वयंरोजगार व्यावसायिकांसाठी वृद्धापकाळात वरदान ठरू शकते.

सरकारची सुपर डुपर योजना! दररोज २०० रुपयांची बचत करून चिंतामुक्त व्हा, महिना मिळेल ५० हजारांची पेन्शन
लवचिकता उपलब्ध आहे (लिक्विडीटी)
एनपीएसमध्ये त्यांचा व्यवसाय करणार्‍यांना इतकी लवचिकता मिळते की ते त्यांच्या सोयीनुसार त्यांना पाहिजे तितक्या रकमेची गुंतवणूक करू शकतात. एखादी व्यक्ती किती गुंतवणूक करू शकते किंवा किती वेळा गुंतवणूक करू शकते यावर मर्यादा नाही.

पती-पत्नी दोघेही लाभ घेऊ शकतात
एनपीएस हे वैयक्तिक पेन्शन खाते आहे. एकत्र व्यवसाय करणारी जोडपी स्वतंत्र NPS खाती उघडू शकतात आणि दोन्ही खात्यांवर कर सूट मिळवू शकतात. याद्वारे दोघांसाठी स्वतंत्र निधी तयार केला जाईल आणि त्यांनी काम करणे थांबवले तरी त्यांच्याकडे निवृत्ती वेतन जास्त असेल.

इंप्लॉईज़ लॉयल्टी बूस्टर
जर काही कर्मचारी तुमच्या व्यवसायात तुमच्यासाठी काम करत असतील तर तुम्ही त्यांना लॉयल्टी रिवॉर्ड म्हणून NPS वाढवू शकता. यामुळे तुम्ही आयकर कायद्याच्या कलम २६(१)(iv)(a) अंतर्गत अशा NPS योगदानाला व्यवसाय खर्च मानून कपातीचा दावा करू शकता.

jalgaon golani market youth murder news, बाईकवरुन मित्रांसोबत कडाक्याचं भांडण, रात्री मार्केटमध्ये बोलावून संपवलं; जळगाव हादरलं – jalgaon golani market due to a bike a friend was killed in a fight between friends

0

जळगाव : जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये तरुणावर चॉपरने वार करत त्याची तीन ते चार जणांनी हत्या केल्याची घटना रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. सोपान गोविंदा हटकर (वय २५, रा. हरी विठ्ठल नगर, जळगाव) असं मयत तरुणाचे नाव आहे. सोपानने फायनान्स करुन दुचाकी घेतली. मात्र फायनान्सचे हप्ते थकल्याने दुचाकी एका खळ्यात लपवून ठेवली होती.

मात्र, सोपानने लपवून ठेवलेली बाईक त्याच्या मित्रांना दिसली आणि त्या दुचाकीला परस्पर घेऊन तिचा वापर करत होते. सोपानने त्याच्या मित्रांकडून त्याची बाईक परत मागितली. त्यानंतर मित्रांनी त्याला दुचाकी घेण्यासाठी बोलावून घेत त्याच्यावर चॉपरने वार करत बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगरात सोपान हटकर हा आईसोबत राहत होता. सेंटरींग तसेच मिळेल ते मजुरी काम करुन तो उदरनिर्वाह चालवत होता. तर त्याची आई धुणीभांडीचे काम करुन हातभार लावत होती. सोपान याने काही दिवसांपूर्वी फायनान्सवर हप्त्याने बाईक घेतली होती. बाईक काही हप्ते थकल्याने कंपनीवाले ही दुचाकी ओढून घेऊन जातील या भितीने सोपानने त्याची दुचाकी त्याच्या जळगाव तालुक्यातील रिंगणगाव येथील रहिवासी मामा सुपडू अर्जून पाटील यांच्या शेतातील खळ्यात लपवून ठेवली होती.

संजय शिरसाटांची लेकीबाळींकडे बघण्याची दृष्टी गलिच्छ आणि विकृत; सुषमा अंधारेंचा पलटवार
गुढीपाडव्याच्या दिवशी सोपानचे जळगाव शहरातील मित्र गोविंदा शांतीलाल झांबरे आणि ज्ञानेश्वर दयाराम लोंढे ऊर्फ नानू हे सोपानने लपवलेली बाईक परस्पर घेऊन तिचा वापर करत होते. याबाबत सोपानने दोघांना वेळावेळी रागावले सुध्दा होते. पण त्यानंतरही २६ मार्च रोजी दुपारी गोविंदा झांबरे आणि ज्ञानेश्वर हे दोघंही सोपानची बाईक घेऊन पारोळा येथे लग्नाला गेले होते. सोपानला याबाबत समजताच त्याने फोन करुन “माझी बाईक परत द्या”, म्हणून दोघांना जळगावला बोलावले होते.

गोविंदा आणि ज्ञानेश्वर यांनी बाईक परत घेण्यासाठी सोपानला जळगाातील गोलाणी मार्केट येथे बोलावले. त्यानुसार सोपान त्याची बाईक घेण्यासाठी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केट येथे गेला. याठिकाणी दुचाकी घेण्यावरुन त्याचा गोंविदा आणि ज्ञानेश्वर यांच्याशी वाद झाला. या वादातून दोघांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहूल भरत भट आणि करण सुभाष सकट या चार जणांनी सोपानवर चॉपरने सपासप वार करत त्याची हत्या केली. यावेळी सोपानसोबत असलेल्या शुभम परदेशी आणि मुकेश लोंढे या दोन जणांनी या घटनेची माहिती सोपानच्या आईला दिली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धांडे, अमोल ठाकूर, उमेश भांडारक, तेजस मराठे, योगेश इंधाटे, रतन गीते यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येऊन खासगी वाहनातून सोपानचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. या प्रकरणी मयत सोपानची आई सरलाबाई गोविंदा हटकर (वय ४७) यांच्या फिर्यादीवरुन गोविंदा शांतीलाल झांबरे (रा. नाथवाडा), ज्ञानेश्वर दयाराम लोंढे ऊर्फ नानू (रा. कंजरवाडा) राहूल भरत भट (रा. खोटेनगर) आणि करण सुभाष सकट (रा. बी.जे.मार्केट कोंडवाडा, जळगाव) या चार जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्रीतूनच सोपानची हत्या करणाऱ्या चारही संशयितांना शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे. दरम्यान, वर्दळीच्या मार्केटमध्ये हत्येच्या या घटनेनं जळगाव हादरलं आहे.

मोहोळांच्या नावे बिल्डरकडे खंडणीची मागणी, भाजपच्या कार्यक्रमासाठी ३ कोटी देण्याची धमकी

Kavitha: Delhi liquor policy case: SC rejects BRS leader Kavitha’s plea for stay on ED summons | India News

0

NEW DELHI: In a setback for Bharat Rashtra Samithi (BRS) MLC K Kavitha, the Supreme Court on Monday rejected her plea for stay on the summons issued by Enforcement Directorate (ED) in a money laundering case linked to the Delhi liquor policy case.
The Supreme Court has also tagged her plea, which said that a woman can’t be summoned for questioning before ED in office and that her questioning should take place at her residence, with other similar petitions. The matter has been listed for hearing after three weeks.
Kavitha, the daughter of Telangana chief minister K Chandrasekhar Rao, had sought protection from arrest, challenging the summons by the ED.

nitin gadkari, मी आता मतांसाठी फार लोणी लावणार नाही, निवडून आलो तर ठीक नाहीतर कोणीतरी नवीन येईल: नितीन गडकरी – bjp leader nitin gadkari giving signals for retirement from politics says i will not take much efforts for votes now

0

नागपूर: मी जलसंवर्धन, वेस्टलँडसारख्या कामांसाठी अनेक प्रयोग करत आहे. मी हे प्रयोग जिद्दीने करतो. मी सर्व कामं प्रेमाने नाहीतर ठोकून करतो. मी लोकांना आता सांगितलंय की, आता पुष्कळ झालं. मी पण निवडून आलो. लोकांना मी आता सांगतो, तुम्हाला पटलं तर मत द्या. मी आता फार लोणी लावायला तयार नाही. तुम्हाला वाटलं तर ठीक आहे, नाहीतर कोणीतरी निवडून येईल, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केले. गडकरी यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना रविवारी ख्यातनाम वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात बोलतानाही गडकरींनी परत समाजकारणात जास्त रस असल्याचे सांगितले. गडकरी म्हणाले की, मी एकदा लोकांनाही सांगितले की पुष्कळ झाले आता, मी पण निवडून आलो. लोकांनो, तुम्हाला पटले तर मत द्या, नाहीतर नका देऊ. मी आता फार लोणी लावायला तयार नाही. खरे म्हणजे मलाही या कामाला जास्त वेळ द्यायचा आहे, असे गडकरींनी जाहीरपणे सांगितले.वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते गडकरींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

दिल्लीचं पाणी चांगलं नाही, खूप मोठी वाटणारी माणसं खुजी निघाली: नितीन गडकरी

संघाच्या पाठिंब्याने गडकरींचं मंत्रीपद वाचलं, खैरेंचा मोठा दावा

नुकतीच नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. गेल्या आठवड्यात गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन त्यांच्याच कार्यालयात आला होता. यांच्या जनसंपर्क कार्यालयात २१ मार्चला सकाळच्या सुमारास दोन वेळा धमकीचा फोन आला. यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली. नागपुरातील नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात हा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती.

मोदी-शाहांनी गडकरींना संसदीय मंडळातून का काढलं, नक्की काय घडलं? काँग्रेसने सांगितलं कारण

लोकांना पर्यावरणाचे महत्त्व कळत नाही: नितीन गडकरी

वेस्ट लँडवर बांबू लागवड केली तर ५ लाख कोटींची अर्थव्यवस्था उभी राहू शकते. त्यातून पर्यावरण रक्षणासोबत रोजगारनिर्मितीही होऊ शकते, असे गडकरी यांनी सांगितले. लोकांना पर्यावरणाचे महत्त्व कळत नाही. आपलेही हित लोकांना कळत नाही. मुख्य प्रवाहातील लोक पर्यावरण, जलसंवर्धनाचे महत्त्व समजत नाही, अशी खंत गडकरींनी व्यक्त केली. मुख्य प्रवाहातील लोकांमध्ये या विषयांना प्राथमिकता मिळाली पाहिजे. वातावरण बदल हा विषय काही लोकांचा आहे, असेही गडकरी यांनी यावेळी म्हटले.

Latest posts