Monday, March 20, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2167

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

2

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

170

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

jalgaon nimkhedi girl dies of electric shock, खेळतांना विद्युत तारांना स्पर्श, विजेच्या धक्क्याने चिमुरडी जागीच गतप्राण; आई-बापाचा हंबरडा – jalgaon nimkhedi 5 year old girl died of electric shock

0

जळगाव : जळगाव शहरातील निमखेडी शिवारात एका ५ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोंबकळलेल्या विद्यूत तारेला स्पर्श झाल्याने जोरदार विजेच्या धक्क्याने या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली आहे. धनवी महेंद्र बाविस्कर (वय ५, रा. निमखेडी शिवारातील दत्त मंदीराजवळ, जळगाव) असं मयत झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. ५ वर्षांच्या कोवळ्या जीवाचा अशा प्रकारे करुण अंत झाल्याने जळगाव शहर सुन्न झाले आहे. तर चिमुकलीच्या आई – वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस तसेच वादळी वारा सुरू आहे. त्यामुळे जळगाव शहरात काही ठिकाणी विद्युत तारा तुटलेल्या आहेत तर काही ठिकाणी या तार लोंबकळलेल्या आहेत. जळगाव शहरातील निमखेडी भागात काही ठिकाणी वीज तारा लोंबकळलेल्या आहेत. या परिसरात राहणारी ५ वर्षांची धनवी ही गल्लीत शेजारी राहणाऱ्या लहान मुलांसोबत खेळत होती. त्यावेळी खेळता खेळता एका विद्यूत तारेला धनवीचा चुकून स्पर्श झाल्याने तिला विजेचा जोरदार धक्का बसला.

लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त

यामुळे ती गंभीर जखमी झाली. प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी धनवीला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय/रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोचण्यापूर्वीच धनवीची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. आपल्या गोंडस चिमुकलीच्या मृत्यूचे ऐकताच तिच्या आई – वडीलांनी रुग्णालयातच हंबरडा फोडला.

धनवीचे वडील महेंद्र छगन बाविस्कर हे हातमजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. धनवीच्या पश्चात आई, वडील, आजी आणि एक बहीण असा परिवार आहे. या दुदैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुचाकी चोरीची अनोखी शक्कल.. टेस्ट ड्राईव्हसाठी गाडी घेऊन गेले, तिकडेच गायब झाले, व्यावसायिक टेन्शनमध्ये

Sikhs protest at British High Commission over pulling down of Indian flag at London mission | Delhi News

0

NEW DELHI: Several people belonging to the Sikh community gathered outside the British High Commission in Chanakyapuri in Delhi on Monday to protest pro-Khalistan separatists pulling down the Indian flag at the Indian High Commission in London a day earlier.

Carrying the tricolour and placards, protesters raised the slogan “Bharat humara swabhiman hai (India is our pride)” and said that they will not tolerate any insult to the national flag.
The tricolour flying atop the Indian High Commission in London was grabbed at by a group of protesters waving separatist Khalistani flags and chanting pro-Khalistani slogans on Sunday, leading to an arrest related to the violent disorder.
Officials from the mission said the “attempted but failed” attack had been foiled and that the tricolour was now flying “grander”. The Metropolitan Police said two members of security staff sustained minor injuries which did not require hospital treatment. An investigation has been launched.
India on Sunday night summoned the British deputy high commissioner and demanded an explanation over the complete “absence of security”. In a strongly-worded statement, the Ministry of External Affairs said India finds “unacceptable” the indifference of the UK government to the security of Indian diplomatic premises and personnel in the UK.
The UK government will take the security of the Indian High Commission here “seriously”, top British officials have said as they condemned as “disgraceful” and “completely unacceptable” the vandalism at the mission.
The banned terrorist organisation, Sikhs For Justice, is conducting a so-called “Referendum 2020” amid a crackdown on pro-Khalistan leader Amritpal Singh in Punjab.
(With PTI inputs)

old pension scheme, मुख्यमंत्र्यांसोबत यशस्वी चर्चा, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजनेबाबत मोठी अपडेट… – maharashtra government employees take back strike after successful discussion with cm eknath shinde on old pension scheme said by vishwas katkar

0

गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला असून राज्य सरकार सोबतच्या यशस्वी चर्चेनंतर आपण संप मागे घेत असल्याचं समितीचे संयोजक विश्वास काटकर यांनी सांगितलं आहे. राज्यात पूर्वलक्षी प्रभावानं जुनी पेन्शन योजना लागू होईल, असंही त्यांनी सांगितलं.

 

Maharashtra Government employees take back strike after successful discussion with CM Eknath Shinde on old pension scheme said by Vishwas Katkar
सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

हायलाइट्स:

  • सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, सरकारच्या आश्वासनानंतर संप मागे घेत असल्याची घोषणा
  • जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल, समितीचे संयोजक विश्वास काटकर दावा
मुंबई : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरु असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे. राज्य शासनासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर संप मागे घेत असल्याची घोषणा समितीचे संयोजक विश्वास काटकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने आमच्या मागण्यांवर सकारात्मकता दाखवली असून राज्यात जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल, असा दावा काटकर यांनी केला. तसे लेखी आश्वासन सरकारने दिल्याचंही काटकर यांनी सांगितलं. मुख्यमंत्री यासंदर्भातील निवेदन विधानसभेत करतील. संप मिटल्याने उद्यापासून कर्मचारी कामावर हजर राहतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने सामान्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. कारण संप सुरु असल्याने अवकाळीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांना खिळ बसली होती. मात्र आता संप मिटल्याने पंचनाम्यांना वेग येईल, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

chalisgaon hh patel tobacco company three killed, काम करताना काळाची झडप, भिंत कोसळल्याने तिघा मजुरांचा करुण अंत; तंबाखूच्या कंपनीतील घटना – jalgaon chalisgaon hh patel tobacco company three laborers died

0

जळगाव : चाळीसगाव शहरातील एच.एच.पटेल या तंबाखूच्या कंपनीत भिंत कोसळून तीन मजूर ठार झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री घडली आहे. तिघेही मजूर हे परप्रांतीय असून घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. लतीफ विनीतकुमार जुमना प्रसाद चौरसिया (वय २४), मोहम्मद अकील साकील अली (वय २८) आणि लतीफ रहीम बक्स (वय ३०) सर्व रा.उत्तरप्रदेश अशी मयत तिघांची नावं आहेत.

चाळीसगाव शहरात कन्नड रोडवर एच.एच.पटेल हि तंबाखूची कंपनी असून या कंपनीमध्ये रविवारी रात्री मजूर हे गटारीचे बांधकाम करत होते. यावेळी अचानक काम सुरू असताना कंपनीच्या कुंपणाची संरक्षण भिंत कोसळली. यावेळी काम करणारे मोहम्मद अकील साकील अली, लतिफ विनीत कुमार जमुना प्रसाद चौरसिया आणि लतिफ रहीम बक्स या तिघांच्या अंगावर कंपनीची जुनी संरक्षण भिंत कोसळली. या दुर्घटनेत तिघंही भिंतीखाली दाबले जाऊन तिघांचा जागीच अंत झाला.

ठाण्याच्या माजी नगरसेवकाचा साताऱ्यात गोळीबार; ही काय मोगलाई आहे का? अजितदादा संतापले
तिघांना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषीत केले. दरम्यान. एच. एच. पटेल कंपनीच्या निष्काळजी पणामुळेच तिघांचाही जीव केल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत आकस्मिक मृत्यूची नोंद चाळीसगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेत आणखी एक मजूर जखमी झाल्याची माहिती असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कंपनीचे बांधकाम किती जुनं आहे? याकडे कंपनी मालकाचे दुर्लक्ष झाले आहे का? कंपनीला नगरपालिकेकडून बांधकामाबाबत काही नोटीस देण्यात आली होती का? अचानक भिंत कशी कोसळली? असे एक ना अनेक प्रश्न आता तिघा निष्पाप मजुरांच्या मृत्यूमुळे उपस्थित होत असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Lalbaug Murder: आईचे तुकडे करणाऱ्या रिंपलला घेऊन पोलीस लालबागमधील हार्डवेअरच्या दुकानात, वाचा नक्की काय घडलं?

ulhasnagar metro station, उल्हासनगर नव्हे तर ‘या’ नावाने ओळखलं जाणार मेट्रो स्थानक; कारण समजून घ्या – ulhasnagar metro station will be renamed as sindhu nagar

0

उल्हासनगरः मुंबई- ठाणे या मेट्रो शहरात मेट्रोचं जाळ पसरत असताना आता उल्हासनगर शहरातही आता मेट्रो सेवा सुरु होणार आहे. एमएमआरडीएने मेट्रो ५चा विस्तार आता उल्हासनगपर्यंत करण्यात येणार आहे, अशी घोषणा केली आहे. मात्र, उल्हासनगर मेट्रो स्टेशनमधील एका स्थानकाचे नाव सिंधूनगर असं करण्यात येईल, अशी माहिती एमएमआरडीएने दिली आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ या मार्गिकेचा विस्तार आता उल्हासनगरपर्यंत करण्यात येणार आहे. कल्याणमधील खडकपाडा मार्गे उल्हासनगरपर्यंत हा विस्तार करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. मेट्रो-५ हा प्रकल्प २४.९ किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी ८ हजार ४१४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती आहे.

तू मला खूप आवडते, म्हणत तरुणीला प्रपोज केलं, नकार देताच केली जातिवाचक शिवीगाळ
मेट्रोच्या प्रस्तावित मेट्रो स्थानकांपैकी मुख्य स्थानकाचे नाव सिंधु नगर करण्यात येईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उल्हासनगरमध्ये मेट्रो सेवा सुरु करण्याबाबत म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी मेट्रो स्थानकाचे नाव सिंधुनगर करण्याचं आश्वासन दिलं होतं. एमएमआरडीएनेही याबाबत ठोस पावलं उचलत असून मेट्रो स्थानकाचे नाव सिंधूनगर करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.

मुंबईकरांसाठीचं मोठं गिफ्ट तयार; कुलाबा-सीप्झ मेट्रोचा मुहूर्त ठरला, या २६ स्थानकांवर थांबणार
सिंधूनगर का?

उल्हासनगरात सिंधी बांधव मोठ्या प्रमाणात राहतात. फाळणीवेळी पाकिस्तानातील सिंध प्रांतातून स्थलांतरित झालेली ही कुटुंबे आहेत. उल्हासनगरचं नाव सिंधूनगर करावं, अशी मागणी इथल्या नागरिकांची होती.

काळजी घ्या! महाराष्ट्रात करोना पुन्हा टेन्शन वाढवतोय, या कारणांमुळं रुग्ण वाढताहेत
मेट्रोमुळं प्रवासाचा वेळ वाचणार

उल्हासनगरात मेट्रो सुरु झाल्यानंतर अवघ्या तासाभरात मुंबई गाठता येणार आहे. या मेट्रो मार्गावर १७ स्थानकं असतील. त्यामुळं ठाणे ते कल्याण दरम्यानचा प्रवास जलद होणार आहे. दोन टप्प्यात या मार्गाचं काम सुरु होणार आहे. पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान आहे तर भिवंडी ते कल्याण या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. पहिला टप्पा ७१ टक्के पूर्ण झालं आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील वृक्षांच्या कत्तलीनंतर सयाजी शिंदे आक्रमक

ind vs aus pitch report, IND vs AUS: निर्णयाक लढतीत पाऊस पडणार का? असे आहे पिच रिपोर्ट आणि रेकॉर्ड – ind vs aus 3rd odi ma chidambaram stadium chennai pitch report record stats weather

0

चेन्नई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेतील अखेरची लढत मंगळवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत भारताने तर दुसरी लढत ऑस्ट्रेलियाने जिंकल्याने मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. यामुळेच अखेरच्या लढतीला अंतिम सामन्याचे स्वरुप आले आहे. ही मॅच जिंकण्यासाठी दोन्ही संघ जोरदार प्रयत्न करतील.

एमए चिदंबरम स्टेडियमला चेपॉक या नावाने देखील ओळखले जाते. या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९८७ साली पहिली वनडे खेळवण्यात आली होती. या मैदानाची क्षमता ३८ हजार इतकी आहे. आशिया कप आणि वर्ल्डकपच्या लढती येथे झाल्या आहेत. अनेक विक्रमांची नोंद झालेल्या या मैदानावरील भारत आणि ऑस्ट्रेलियाचे रेकॉर्ड कसे आहे ते जाणून घेऊयात..

भारताने या मैदानावर एकूण १४ वनडे खेळल्या आहेत. त्यापैकी ७ मध्ये विजय तर ५ मध्ये पराभव झाला आहे. भारताला वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांनी प्रत्येकी २ वेळा तर ऑस्ट्रेलियाने एकदा या मैदानावर पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाचा विचार केल्यास त्यांनी चेपॉकवर ५ वनडे खेळल्या असून त्यापैकी फक्त एका लढतीत पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने या मैदानावर भारतासह झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचा पराभव केलाय.

Video: पाकिस्तानच्या क्रिकेटपटूकडून तिरंग्याचा अपमान; होऊ शकते ३ वर्षाचा तुरुंगवास आणि दंड
कसे आहे पिच

चेन्नईतील खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. मैदानावर गवत असेल आणि आउटफिल्ड देखील जलद असेल. पण उद्याच्या मॅचवर पावसाची शक्यता आहे आणि जर तसे झाले तर आउटफिल्डवर परिणाम होऊ शकतो. दिल्ली आणि विशाखापट्टणम प्रमाणे येथे देखील जलद गोलंदाजांना मदत मिळेल पण चेंडू बॅटवर येईल. चेंडू जुना झाल्यावर फिरकी गोलंदाजांना विकेट मिळवता येईल.

टॉस किती महत्त्वाचा?

चिदंबरम मैदानावरील रेकॉर्ड पाहता येथे दोन्ही डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. ३१ पैकी १५ लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या तर १६ लढतीत दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २३० तर सर्वोच्च धावसंख्या २००७ मध्ये टीम इंडियाने ३३७ केली होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

pune crime, दुचाकी चोरीची अनोखी शक्कल.. टेस्ट ड्राईव्हसाठी गाडी घेऊन गेले, तिकडेच गायब झाले, व्यावसायिक टेन्शनमध्ये – pune crime junnar alefata two person theft two wheelar in the name of test drive

0

पुणे : पुण्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे चोरीचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. जुनी दुचाकी खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन चोरट्यांनी टेस्ट ड्राइव्ह करण्याच्या बहाण्याने गाडी नेली आणि तसेच ते पसार झाले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नसून विक्रेत्याकडून दुचाकीचा शोध सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आळेफाटा येथे जुन्या गाड्या खरेदी विक्री करण्याचे किशोर बयस यांचे दुकान आहे. रविवारी दुपारी जुनी गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने दोघा संशयितांनी दुचाकी विक्रेत्याकडून टेस्ट ड्राईव्हसाठी (एम.एच १४ एचएन ७६३३) ठेवली होती. दोघा संशयित भामट्यांनी तेथे उभ्या असलेल्या सर्व दुचाकी पाहिल्यानंतर हिरो डेस्टिनी स्कूटर पसंत केली. यावेळी दोन चोरट्यांनी इंजिन तपासणीसाठी किशोर बयस यांच्याकडे दुचाकी टेस्ट ड्राईव्हला नेण्यासाठी चावी मागितली. यावेळी किशोर बयस यांनी त्यांना आपण कुठले विचारले असताना जवळचेच असल्याचे सांगितले. त्यावेळी किशोर बायस यांनी तळघरात असलेल्या दुकानातून दुचाकी काढून टेस्ट ड्राईव्हला नेण्यासाठी चावी दिली.

आईला संपवणाऱ्या लेकीला एकाच गोष्टीची भीती; पहाटे ४ ते मध्यरात्री २ पर्यंत घरात काय घडत होतं?

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

मात्र, संबधित दोघे संशयित भामट्यानी दुचाकी टेस्ट ड्राईव्हला घेऊन गेले मात्र बऱ्याचवेळ झाला परत आलेच नाही. त्यांना याबाबत संशय आल्याने आपली दुचाकी पळवून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. बयस यांनी आळेफाटा पोलिसांना याबाबतची माहिती दिली असून अद्याप याबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांकडून सनगण्यात आले आहे. मात्र खरेदी-विक्री व्यावसायिक किशोर बयस यांचा दुचाकीचा शोध सुरु होता.

५ लाख रुपये दे, अन्यथा २४ तासात गेम करु, व्यापाऱ्याला धमकी, लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं व्हाट्सअप कॉल

आळेफाटा खरेदी-विक्रीचे मोठे मार्केट असून येथे यापूर्वी विक्रीसाठी उभ्या असललेल्या अनेक छोट्या-मोठ्या वाहनांची चोरी झाली आहे. त्यातील अनेक वाहनांचा अद्याप शोध लागला नाही. मात्र आता संशयित भामट्यांनी नवी शक्कल वापरून दुचाकी लंपास केली आहे. या घटनेने आळेफाटा वाहन खरेदी-विक्री व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दुचाकी नेणारे हे दोन्ही चोरटे सीसीटिव्ही कैद झाले असून लवकर त्यांना पकडण्यात यश येईल अशी चर्चा परिसरात होती.

ठाण्याच्या माजी नगरसेवकाचा साताऱ्यात गोळीबार; ही काय मोगलाई आहे का? अजितदादा संतापले

ODI Recap, from 1981 to now: India’s six 10-wicket defeats | Cricket News

0

It’s not very often that a team goes down by a 10-wicket margin in limited overs cricket. For Team India this has happened only six times in their ODI history.
Interestingly three of the six 10 wicket defeats were inflicted by opposition teams in foreign conditions, while three were faced at home in their own backyard.

TimesofIndia.com here takes a look at the six times that Team India has lost an ODI by 10 wickets:
1. 1981 – 10 wicket defeat vs New Zealand
This was a shortened game in the Benson & Hedges World Series Cup, with a maximum of 34 overs per side. India batting first managed to put up 112/9 on the scoreboard. Gundappa Viswanath was the top scorer with 33. The next highest was Kapil Dev with 21. No other Indian batter reached double digits. All-rounder Jeremy Coney and right arm medium fast bowler Martin Snedden took 2 wickets each. Incredibly, there were as many as three run-outs in the Indian innings. Viswanath, Kapil and Syed Kirmani were all run-out. In response the Kiwi openers put on a solid display. John Wright, who later went on to coach the Indian men’s senior team, and Bruce Edgar put on an unbeaten 113 run stand in 29 overs to hand India a 10 wicket drubbing.
2. 1997 – 10 wicket defeat vs West Indies
The next time India faced a 10 wicket loss in ODIs was 16 years later and this time it was against the West Indies. Then West Indies captain Courtney Walsh won the toss and put India into bat. India lost half their side with 168 runs on the board. Rahul Dravid, Mohammad Azharuddin, Ajay Jadeja and Robin Singh were the main contributors to India’s final score of 199/7, with Jadeja top scoring with 68. Walshi took 2 wickets for just 26 runs in 9 overs. Curtly Ambrose, Otiis Gibson, Franklin Rose and Shivnarine Chanderpaul took 1 wicket apiece. In response, the Windies opened with Stuart Williams, a right handed batter who played his last ODI in May 1999, and Chanderpaul. The two put on an unbeaten 200 run stand in 44.4 overs. Then India captain Sachin Tendulkar used as many as 8 bowlers – Venkatesh Prasad, Abey Kuruvila, Anil Kumble, Noel David, Robin Singh, Sourav Ganguly, himself and Ajay Jadeja. However, no Indian bowler could get a breakthrough, as the Windies completed a 10 wicket win.
3. 2000 – 10 wicket defeat vs South Africa
The next 10 wicket loss for Team India was three years later, in a day and night match in Sharjah. This time it was against the Proteas. This was match number 1 of the Coca Cola Cup of 2000 and India captain Sourav Ganguly won the toss and elected to bat first. The Indian innings however never really took off as Ganguly and co. were bowled out for 164 in 45.2 overs. Ajay Jadeja top scored with 43* and Javagal Srinath made 30. For the Proteas, Makhaya Ntini and right arm fast medium bowler Steve Elworthy took 3 wickets each, Jacques Kallis took 2 wickets, while Shaun Pollock and Nicky Boje took 1 wicket each . In response, South Africa opened with Gary Kirsten, who later went on to coach India to the 2011 ODI World Cup title and Herschelle Gibbs. Kirsten made 71* and Gibbs scored 87* to forge a 168 run unbeaten opening wicket stand in 29.2 overs. The result of course meant a 10 wicket win for the Proteas and also 2 points.

1

4. 2005 – 10 wicket defeat vs South Africa
Five years later South Africa pulled off an encore. This time it was in the 4th ODI of South Africa’s tour of India and the venue was the Eden Gardens in Kolkata. Then Protea skipper Graeme Smith won the toss and put India into bat. Yuvraj Singh, batting at number 6, was the only Indian batter to get a half-century. Mohammed Kaif made 46 and Virender Sehwag, batting at number 4, made 30, as India got to 188 in 45.5 overs. For South Africa, Shaun Pollock and all-rounder Andrew Hall took 3 wickets each. South Africa, chasing 189 to win, opened with their captain Smith and Hall. Smith cracked an unbeaten century, scoring 134*, while Hall made 48*. The two put on 189 runs for the first wicket in 35.5 overs to complete an emphatic 10 wicket win.
5. 2020 – 10 wicket defeat vs Australia
The next instance of India losing an ODIO by a 10 wicket margin was 15 years later. The opposition this time were the Australians and once again Team India was humbled at home. The venue was the Wankhede stadium in Mumbai. This was the 1st ODI of Australia’s tour of India and Aaron Finch, the then Aussie skipper, won the toss and put India into bat. The home team put up a decent total on the board – 255, thanks largely to a 74 run knock by opener Shikhar Dhawan, 47 by KL Rahul at number three and 28 and 25 run knocks by Rishabh Pant and Ravindra Jadeja. Mkitchell Starc took 3 wickets, while Pat Cummins and Kane Richardson took 2 each. In response, Australia opened with David Warner and Finch and both openers scored unbeaten centuries. Warner smashed 128*, while captain Finch made 110*. Australia wrapped up a 10 wicket win in 37.4 overs to take a 1-0 lead in the series.
6. 2023 – 10 wicket defeat vs Australia
Three years later, it was deja vu. Australia beat India once again by 10 wickets on Indian soil. This time the match was the crucial second ODI of a three match series, with India leading 1-0 after the first. Things however just didn’t go India’s way. Regular captain Rohit Sharma was back at the helm of affairs, after missing the first ODI due to family commitments. Stand-in Aussie captain Steve Smith won the toss and asked India to bat first. India lost their last 8 wickets for just 85 runs, crashing from 32/2 to 117 all out in just 26 overs. Virat Kohli top scored with 31
and Axar Patel made 29* and there were 14 extras. No other batter could touch the 20 run mark. The man who really rocked India was left arm pacer Mitchell Starc, who took 5/ 53 in 8 overs and later walked away with the Man of the match award. In reply, the Aussies opened with Travis Head and Mitchell Marsh and the two put on an unbeaten 121 run opening wicket stand in 11 overs. Head made 51*, with 10 boundaries, while Marsh scored 66*, with 6 fours and 6 sixes. Australia wrapped up a more than comfortable 10 wicket win to level the series at 1-1, with one match left to play. The series decider will be played in Chennai on March 22, Wednesday.
India’s six 10 wicket defeats in ODIs:

MARGIN OPPONENT VENUE DATE
10 wickets NZ Melbourne 10-1-1981
10 wickets WI Bridgetown 3-5-1997
10 wickets SA Sharjah 22-3-2000
10 wickets SA Kolkata 25-11-2005
10 wickets AUS Mumbai 14-1-2020
10 wickets AUS Visakhapatnam 19-3-2023

Stats Courtesy: Rajesh Kumar

Sanjay Raut Reply To Privilege Notice Latest Marathi News Udpate

0

Sanjay Raut Reply To Privilege Notice : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हक्कभंगाच्या नोटीसला उत्तर दिले आहे. हक्कभंग समितीविषयी विधिमंडळ प्रधान सचिवांना पत्र पाठवत राऊतांनी हक्कभंग समितीवर आक्षेप घेतला आहे.  हक्कभंग कारवाईबाबत गठीत केलेली समिती ही स्वतंत्र तसेच तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित होते, पण समितीत फक्त माझ्या राजकीय विरोधकांनाच जाणीवपूर्वक स्थान दिल्याचे दिसते, असे संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलेय. 

संजय राऊत यांनी विधिमंडळाचा चोरमंडळ असा उल्लेख केल्याने वादाला तोंड फुटले होते. त्यामुळे संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणला होता.  त्यासाठी समिती स्थापन करून संजय राऊत यांना नोटिसही बजावण्यात आली होती. या नोटिशीला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. 

संजय राऊत यांनी पत्रात नेमकं काय म्हटलेय?

सन्मानिय विधानसभा सदस्य अतुल भातखळकर व भरत गोगावले यांनी माझ्याविरुद्ध उपस्थित केलेल्या विशेषाधिकार तसेच अवमानाच्या सूचनेवर उत्तर देण्यासाठी आपण मुदत वाढवून दिलीत त्याबद्दल मी आपला आभारी आहे.

मी माझी भूमिका अत्यंत थोडक्यात स्पष्ट करतो.

१) महाराष्ट्रात सध्या एक वादग्रस्त, बेकायदेशीर व संपूर्णतः घटनाबाह्य सरकार सत्तेवर विराजमान झाले आहे. सरकारच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय खंडपीठाची सुनावणी संपली असून निर्णयाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे हक्कभंग समितीतील काही सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.

२) माझ्या असे निदर्शनास आले की, ज्यांनी माझ्याबाबत तक्रार केली ते तक्रारदारच हक्कभंग समितीत नियुक्त केले असून तक्रारदारालाच न्यायप्रक्रियेत सहभागी करून घेणे हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे, असे माझे तसेच तज्ज्ञांचे मत आहे. हक्कभंग कारवाईबाबत गठीत केलेली समिती ही स्वतंत्र तसेच तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित होते, पण समितीत फक्त माझ्या राजकीय विरोधकांनाच जाणीवपूर्वक स्थान दिल्याचे दिसते. हे

संसदीय लोकशाही परंपरेस धरून नाही. 

३) विधिमंडळाबद्दल मला सदैव आदर राहिला आहे. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होईल असे कोणतेच विधान मी केले नाही. तरीरी माझ्या विरोधात हक्कभंग कारवाईची प्रक्रिया करणे हा विरोधकांचा डाव आहे. माझी त्यास हरकत नाही. पण माझे विधान नेमके काय होते ते पहा.

आम्हाला सर्व पदे माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. त्यांनी शिवसेना निर्माण केली. त्यामुळे सध्याचे डुप्लिकेट शिवसेनेचे मंडळ हा विधिमंडळनसून चोरमंडळ आहे.” असे माझे विधान १ मार्चच्या कोल्हापुरातील सर्वच वर्तमानपत्रात ठळकपणे प्रसिद्ध झाले म्हणजेच मी विधान मंडळास चोरमंडळ म्हटले नसून एका फुटीर गटापुरताच तो उल्लेख आहे. या चोरमंडळातील सदस्यांवर सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. यापैकीच काहीजण हक्कभंग समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निकालानंतर हक्कभंग समिती उद्या घटनाबाह्य ठरू शकते. विधिमंडळाचे हसे होऊ नये म्हणूनच मी हे परखड सत्य मांडले. बाकी विधिमंडळात कोणत्याही चोरमंडळास स्थान असू नये हे लोकशाहीचे संकेत व परंपरा आहे. मी त्या परंपरेचे पालन करणारा एक नागरिक आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत? 
कोल्हापूर दौऱ्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विधीमंडळाचा ‘चोर’मंडळ असा उल्लेख केला होता. महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधला होता. यानंतर राऊतांविरोधात सत्ताधारी शिवसेना गट आणि भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तसेच, राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची मागणीही करण्यात आली होती.

Royal Bengal Tiger eats woman in Sunabeda sanctuary in Odisha’s Nuapada district, nearby villagers on alert | Bhubaneswar News

0

BHUBANESWAR: A 70-year old woman was eaten by a suspected Royal Bengal Tiger (RBT) in Jalmadei village, located in the fringe of Sunabeda Wildlife Sanctuary in Nuapada district on Sunday night.
She was identified as Sanamti Barik. She had gone to fetch firewood from the forest adjoining her thatched house. The tiger, as per villagers, had hidden itself against a bush and pounced upon the woman leaving no scope to protest or run to safety.
From the killing pattern and pugmarks, the forest personnel have preliminary confirmed that she was killed by a RBT. Since 2018, Sunabeda had not seen tigers in its habitat although the 2016 and 2018 census had put the figure at four (three female and one male).
“From the killing pattern it is sure it can be done only by a RBT. The villagers also saw him taking the woman by her neck. The soft tissues (hip and thigh region) have been missing suggesting that it is only RBT that has eaten the soft parts. In case of leopard, it won’t have eaten such huge portion of the body in one go. Also, the pugmarks are that of RBT. Whether it is the resident tiger (one that is from the Sunabeda) or it came from neighbouring Chhattisgarh habitat is yet to be known,” deputy range officer Shiba Khamari told TOI.
The senior forest officials rushed to the spot for further investigation. They have sounded alert in the area advising people to not venture into the forest after evening.
The western district’s sanctuary (Sunabeda) is a proposed tiger reserve. It is located close to Udanti Tiger Reserve of Chhattisgarh.

Latest posts