Friday, March 24, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2176

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

2

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

175

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Mg Comet Ev: MG Comet EV caught testing in India: Details about this low-cost smart electric car

0

Just ahead of the launch of MG India’s upcoming affordable Comet EV, TOI Auto lenses captured multiple test mules on the road of Delhi NCR. The convoy of Comet EV test mules can be seen covered in camouflage in the pictures and videos captured by our team. The MG Comet EV will be the second BEV offering from the brand in India. However, unlike the outgoing ZS EV, the Comet EV will be much more affordable to acquire and suitable for only city runabouts. Here is what we know about the Comet EV so far.

MG Comet EV caught testing in India: Details about this low-cost smart electric car | TOI Auto

Design:
The MG Comet EV is just 2.9-metres long and has only two passenger doors. This means the rear passengers would have to move the front seats to enter the cabin. However, it is expected to have adequate space inside as the wheelbase is over 2 metres. The body shape of the Comet EV is relatively tall and stubby and it gets a wraparound LED DRL on the front and a pair of LED headlamps. Inside the cabin, the highlight are the Comet’s 10.25-inch twin screens that take care of instrumentation and infotainment.

1

Performance and Range:
The Comet EV is expected to be launched in two battery pack options ranging between 20 kWh to 25 kWh. These battery packs are expected to offer range figures of between 200 km to 350 km. Power will be delivered via a single, front axle motor that reportedly produces 68 hp.
Launch timeline and Price:
The MG Comet EV is expected to be launched some time in April 2023. While no official announcement has been made by MG on price, it is expected to be priced between the Rs 6 lakhs to Rs 12 lakhs bracket considering it will compete against the Tata Tiago EV and the Citroen EC3.

2

Would you buy a micro-EV such as the MG Comet for your daily commutes? Tell us in the comments.

Official: Junaid Khan-Khushi Kapoor in ‘Love Today’ remake – Breaking News, Exclusive | Hindi Movie News

0

It doesn’t get bigger than this. March 24, 2023, has seen a massive CASTING COUP and don’t forget that you are getting it on ETimes, FIRST and EXCLUSIVE.
Aamir Khan’s elder son Junaid and Boney Kapoor’s younger daughter Khushi Kapoor will be seen opposite each other in the Hindi remake of the Tamil hit ‘Love Today’, produced by Phantom Studios. Yes, you read it right!

Well, yesterday, we brought you the news FIRST and EXCLUSIVE that Junaid has been approached for this one. So yeah, the news now is that he is doing the film. Ditto for Khushi.
A source close to Khushi says, “Junaid and Khushi loved their respective roles and decided that this is a big offer. We hear, they did not take long to say ‘yes’.”

The remake of ‘Love Today’ is a big offer, and with the induction of Junaid and Khushi, it got bigger. The project will go on floors sometime later this year.

For those who’ve come in late, Aamir’s son has acted in a film titled ‘Maharaja’, bankrolled by Yash Raj, which is ready and awaiting release. ‘Maharaja’ also stars Sharvari Wagh and Jaideep Ahlawat.

The remake of ‘Love Today’ will be Khushi’s second film; she is making her debut in Zoya Akhtar’s ‘The Archies’ with Agastya Nanda and Suhana Khan.

ashish deshmukh on rahul gandhi, राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी, महाराष्ट्र काँग्रेसमधील बड्या नेत्याची मागणी – maharashtra political news nagpur congress leader ashish deshmukh demands rahul gandhi should apologize obc

0

नागपूर : लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले आहे. या निर्णयानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. शुक्रवारी या विषयावर आपले निवेदन प्रसिद्ध करताना देशमुख म्हणाले, “आगामी लोकसभेसह सर्वच निवडणुकांमध्ये होणारा फटका टाळण्यासाठी आणि ओबीसींची व्होटबँक भाजपकडे जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे.” यासोबतच हायकमांड आपल्या मागणीवर नाराज होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.आशिष देशमुख म्हणाले की, २०१९ मध्ये त्यांच्याकडून चुकून काही शब्द निघाले असतील, तर मोठा ओबीसी समाज संतप्त झालेला पाहून राहुलजींनी नक्कीच माफी मागावी. ही आमची मागणी असेल. समाजाला चोर म्हणणे नक्कीच योग्य नाही. याआधीही राहुल यांनी दोन वेगवेगळ्या मुद्द्यांवर माफी मागितली असून इथे ओबीसी समाजाचा मुद्दा आहे. राहुलजींनी माफी मागितली तर त्यांचा प्रतिमा अधिक उंचावेल ,आणि हा जो सगळा प्रकार सुरू आहे, तो काँग्रेसला शांत व्हायला मदत करेल.

…२०१९ मध्ये पक्षाला फटका बसला आहे

माफीनाम्याला विरोध करणाऱ्या नेत्यांना उत्तर देताना आशिष देशमुख म्हणाले, “हा भावनांचा प्रश्न आहे. इथे एका व्यक्तीचे दुःख होत नाही, संपूर्ण ओबीसी समाजाला दुःख होत आहे. राहुल गांधींनी मोठ्या मनाने माफी मागावी, ही आमच्यासारख्या नेत्यांची मागणी आहे. ते म्हणाले, “चौकीदार चोर है” च्या संदर्भातही आमच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस कार्यकारिणीत (सीडब्ल्यूसी) नाराजी व्यक्त केली होती. त्यातही त्यांना कोर्टात माफी मागावी लागली. पण तोपर्यंत काँग्रेसने २०१९ मध्ये किंमत चुकवली होती.

लोकसभेसह अनेक विधानसभा निवडणुका

देशमुख म्हणाले, “कर्नाटकमध्ये काही दिवसांत निवडणुका आहेत आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये जेथे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसने ओबीसी समाजाला अंगीकारण्याची गरज आहे आणि अशा परिस्थितीत जर एखाद्या चुकीच्या शब्दामुळे ओबीसी समाज नाराज झाला असेल तर नक्कीच माफी मागून ओबीसी समाज समजून घेईल, आणि पुन्हा एकदा पूर्ण उत्साहाने सोबत राहील. ते पुढे म्हणाले, “राहुल हे मोठे मन आणि चांगले हेतू असलेले व्यक्ती आहे. त्यांनी खुल्या मनाने ओबीसी समाजाचा स्वीकार केला पाहिजे.

भारताच्या आवाजासाठी लढतोय, किंमत चुकवण्यास तयार, राहुल गांधींचं खासदारकी गेल्यानंतर पहिलं ट्विट

Exclusive! Allegations about Abdu being disrespected at the Bengaluru concert or his car being damaged by MC Stan’s team are rubbish, says a member from MC Stan’s team

0

Rapper MC Stan, winner of Bigg Boss 16, and social media personality from Tajikistan Abdu Rozik were very close in the BB house, but their friendship has taken an ugly turn now. Abdu’s team has issued an official statement in which they have stated what happened between him and Stan. It all began during the finale of Bigg Boss 16 when Stan got upset with Abdu for not taking pictures with his mother.

According to the statement released by Abdu’s team, Abdu and Stan were both in Bengaluru recently. Abdu spoke to Stan’s manager, saying that he wanted to attend Stan’s concert to support him, to which he got a response from Stan’s security team and organisers that the rapper did not want him at the venue. Abdu, assuming that it was a mistake from Stan’s team, tried to go to the venue as a regular guest with a ticket. There he was verbally abused by Stan’s management and turned away at the entrance. As per the statement, his car was also damaged, and the panels were broken.

Abdu’s statement further read, “Following these events, two record labels called stating that they wanted Abdu and Stan to collaborate, but they were informed by Stan and his team that they do not wish to work with Abdu. Abdu never asked for these collaborations, they were independent labels who wanted this collab.”
These allegations are baseless, says a source close to MC Stan A source associated with Stan’s team said, “Stan got busy with his musical tour soon after Bigg Boss got over. He is an independent artiste and has always performed alone, so he did not want to collaborate with anyone. Abdu’s claims about him being disrespected at the Bengaluru concert or his car panels being damaged by Stan’s team are rubbish. Why would anyone do that? All these allegations are baseless.”

married couple sleep separately at night, या देशात नवरा-बायको एकत्र झोपत नाहीत, वेगवेगळ्या खोलीत बिछाना, कारण काय? – husband wife separate bedrooms japanese married couple sleep separately at night for quality sleep

0

टोकियो: लग्नानंतर पती-पत्नी हे एकत्र एकाच घरात एकाच खोलीत राहतात. आजवर आपण हेच बघत आलो आहोत. कालपर्यंत जे वेगवेगळ्या ठिकाणी राहायचे ते आज एकत्र एका खोलीत राहतात. जर एखादं जोडपं लग्नानंतरही वेगवेगळं झोपत असेल तर त्यांच्यात वाद किंवा दुरावा असल्याचं समजलं जातं. पण, जपानमध्ये पती-पत्नी हे नेहमी वेगवेगळ्या खोलीत झोपतात. नक्कीच हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. जर तुम्हाला असे वाटत असेल की जपानमध्ये जोडप्यांचे एकमेकांवर प्रेम नाही म्हणून ते वेगवेगळे झोपतात, तर असं नाहीये. जपानी लोक एकमेकांच्या प्रेमात असूनही रात्री एकत्र झोपत नाहीत. याचा अर्थ असा नाही की त्यांच्यातील नातं कमकुवत आहे किंवा ते नातं संपवण्याचा विचार करत आहे. खरं सांगायचं तर, हे जोडपे त्यांचं नातं अधिक दृढ करण्यासाठी असे करतात.
बेडरूममध्ये गेली, पलंगावरील चादर बदलणार तेवढ्यात तिला तो दिसला अन्…
जपानमधील जोडपे एकमेकांच्या झोपेला खूप महत्त्व देतात. दोघांपैकी एकाला आधी उठावं लागलं तर तो दुसऱ्याची झोपमोड करेल. अशा परिस्थितीत दोघेही स्वतंत्रपणे झोपतात आणि पुरेशी झोप घेण्यासाठी एकमेकांना पूर्ण वेळ देतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगली झोप किती महत्त्वाची आहे हे त्यांना माहिती आहे, म्हणून वेगवेगळे झोपतात, असं सांगितलं जातं.

अमुक एका जाती धर्माचा म्हणून प्रेम करणार नाही, असं नसावं; प्रेम झाडासारखं असावं | नागराज मुंजळे

जपानमध्ये लहान मुलं हे त्यांच्या आईसोबत झोपतात. तिथे हे खूप महत्वाचे मानले जाते. त्यांच्यानुसार याने आईच्या अचानक मृत्यूचा धोका कमी होतो, त्याशिवाय मुलांच्या हृदयाचे ठोकेही नियंत्रणात असतात. तर पुरुष हा निर्णय घेऊ शकतात की त्यांनी पत्नी आणि मुलांसोबत झोपायचं आहे की वेगळे झोपायचं आहे. पण, या निर्णयामुळे दोघांची झोपमोड होऊ नये.

हार्ट अटॅकनं जीव गेला, पुन्हा जिवंत झाला; मृत्यूनंतर काय झालं सारं सांगितलं, डॉक्टरही हैराण
जपानमध्ये वेगळं झोपणे म्हणजे शांतता मानलं जातं. वेगळे झोपणाऱ्या जोडप्यांमध्ये प्रेम नसते असे जरी संपूर्ण जगाला वाटत असले तरी जपानमध्ये त्याला खूप महत्त्व दिलं जातं. आपल्या खोलीत राहून आपल्या जोडीदाराची झोपमोड होऊ नये, असे जपानी लोकांना वाटत नाही. या कारणास्तव ते स्वतंत्रपणे झोप घेतात.

Kim Jong-Un tests undersea drone, warns of ‘radioactive tsunami’

0

North Korean leader Kim Jong-Un oversaw tests of weapons designed to deliver nuclear strikes against the US and its allies, including one his regime billed as a new underwater drone that can create a “radioactive tsunami.”
The tests from Tuesday through Thursday also included cruise missiles that were affixed with mock nuclear warheads, the official Korean Central News Agency reported Friday. The underwater drone cruised for nearly 60 hours off its east coast before detonating, it said.
“The mission of the underwater nuclear strategic weapon is to stealthily infiltrate into operational waters and make a super-scale radioactive tsunami through underwater explosion to destroy naval striker groups and major operational ports of the enemy,” KCNA said.
While this was the first mention that North Korea’s propaganda apparatus has made of such a drone being deployed, the state has numerous mini submarines that rely on antiquated technology and are relatively easy to spot in open waters if they stray far from the coast.
South Korean President Yoon Suk Yeol said Pyongyang’s “reckless actions” would not go unpunished. In a speech Friday, he called North Korea’s recent provocations “unprecedented” and said his country would enhance its security cooperation with the US and Japan to counter the threat.
The drills represent the latest efforts by North Korea to enhance its ability to deliver a credible nuclear strike against the US and its main allies in Asia — South Korea and Japan. This has included developing new solid-fuel ballistic missiles that are quick to deploy and maneuverable in flight, as well as new devices to deliver warheads.
North Korea has warned the US of an unprecedented response to joint military exercises with South Korea and threatened to turn the Pacific Ocean into its “firing range” if the drills continue.
The latest tests of nuclear strike capabilities coincided with the end of one of the biggest US-South Korean joint drills in years. In June, Seoul and Washington are planning to conduct their largest-ever live-fire exercises, which could lead to more provocations from Pyongyang.
KCNA said Kim bitterly criticized “the US imperialists for desperately resorting to military moves imperiling the regional situation under the pretence of fulfilling their commitment to defending allies.” The US and its allies said the drills are needed to prepare for the threats posed by Pyongyang as it advances its atomic weapons arsenal.
The joint drills had been scaled down or halted under former President Donald Trump, who was hoping the move would facilitate his nuclear negotiations with the North Korean leader. Those talks led to no concrete steps to wind down Kim’s nuclear arsenal, which only grew larger as the talks sputtered.
Kim emphasized the importance of maintaining a strong nuclear defence capability and underscored the need for the country to continuously develop its nuclear weapons program to protect its people and territory from perceived threats, particularly from the US and South Korea, KCNA said.

pune crime, तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेलं, संसारात वादाची ठिणगी पडली अन् नवदाम्पत्याचं टोकाचं पाऊल,रात्रीत सारं संपलं – pune crime newly married couple somnath kulal and maneesha kulal ends life in junnar pimpari pendhar village

0

पुणे : जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार या गावात पती पत्नीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून नवरा बायकोने हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. आज ( शुक्रवारी) मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. पिंपरी पेंढार येथील नवलेमळा या भागात ही घटना घडली आहे. दोघे नवरा बायको हे मेंढपाळ आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेने ओतूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमनाथ संभाजी कुलाळ (वय २५) व मनीषा सोमनाथ कुलाळ (वय २०) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमनाथ आणि मनीषा कुलाळ यांचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर गेल्या तीन महिन्यांपासून कुलाळ हे मेंढपाळ दांपत्य मेंढ्यांसह पिंपरी पेंढार गावाच्या नवलेवाडी परिसरात वास्तव्यास होते. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि या वादातूनच त्यांनी आपले जीवन संपवले असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. ते रहात असलेल्या काही अंतरावरच ती विहीर आहे. ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली. त्यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

नागपुरात खळबळ! मोमीनपुरा येथे खुलेआम गोळ्या झाडल्या; नेम चुकल्याने वाचला जीव

तीन महिन्यातच संसार संपला

सोमनाथ कुलाळ आणि मनीषा कुलाळ यांचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि नुकत्याच सुरु झालेल्या संसाराची अखेर झाली आहे.

मुंबईत माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, दाम्पत्याचा मृत्यू, तिघे जखमी, ग्रँट रोडमधील चाळीत थरार

अनेकदा आत्महत्या करण्यामागे अगदी किरकोळ कारण असते. त्यामुळे काही व्यक्ती रागाच्या भरात स्वतःचे जीवन संपवतात. मात्र त्यांनी काहीच उपयोग होत नाही. त्याचा त्रास मागच्या व्यक्तींना सहन करावा लागतो. त्यामुळे आत्महत्या करणे अत्यंत चुकीचं असून रागात भरात असे चुकीच टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

संघात नसूनही रिषभ पंत मैदानात मात्र असणार, रिकी पॉन्टिंगची आयडिया ऐकाल तर कौतुक कराल…

Causes Of Stomach Cancer | जठराच्या कॅन्सरची कारणं आणि निदान | Maharashtra Times

grant road chawl double murder, मुंबईत माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, दाम्पत्याचा मृत्यू, तिघे जखमी, ग्रँट रोडमधील चाळीत थरार – mumbai crime man attacks five neighbors killed couple in grant road chawl

0

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, मुंबईतील ग्रँट रोड येथे एका माथेफिरुने एकाचवेळी पाच जणांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पती-पत्नीचा मृत्यू झालाय तर तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जयेंद्र मेस्त्री आणि निला मेस्त्री अशी मृतांची नाव आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वतःचे कुटुंब सोडून गेल्यामुळे आरोपीने मानसिक तणावात आणि रागाच्या भरात हा हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे. मयत पती-पत्नी हे आरोपीच्या शेजारीच राहत होते आणि त्यांच्यामुळेच आपले स्वत:चे कुटुंब सोडून गेलं या तणावात आरोपीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, उर्वरीत तीन जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डी.बी मार्ग पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

भारताच्या आवाजासाठी लढतोय, किंमत चुकवण्यास तयार, राहुल गांधींचं खासदारकी गेल्यानंतर पहिलं ट्विट

firing at Mominpura, नागपुरात खळबळ! मोमीनपुरा येथे खुलेआम गोळ्या झाडल्या; नेम चुकल्याने वाचला जीव – nagpur crime firing at mominpura in nagpur but life was saved as it missed the target

0

नागपूर : नागपूर शहरातील गुन्हेगारांच्या मनातून पोलिसांची भीती नाहीशी झाली आहे असे वाटावे अशा गुन्हेगारीच्या घटना घडताना दिसत आहेत. एकीकडे गुंडगिरी सुरू असताना आता गुन्हेगार थेट गोळीबार करताना दिसत आहेत. असाच एक प्रकार गुरुवारी रात्री उशिरा तहसील पोलीस ठाण्याच्या मोमीनपुरा परिसरात उघडकीस आला आहे. येथे आरोपींनी एका सर्वसामान्य व्यक्तीला मारण्यासाठी गोळीबार केला. मात्र, नेम चुकल्याने त्या व्यक्तीचे प्राण वाचले. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रवी लांजेवार आणि आनंद ठाकूर अशी आरोपींची नावे असून त्यांचे दोन सहआरोपी प्रणय चांडक आणि सिमिर बुलबुले हे फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. नईम अख्तर हलीम असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पीडित नईम हलीम हा मोमीनपुरामध्ये परिसरात पानठेला चालक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाहनाच्या कट लागल्याचा कारणावरून झालेल्या वादात ही गोळी झाडल्याची माहिती समोर येत आहे.
भ्याड, सत्तालोभी हुकुमशहापुढे कधी झुकणार नाही; प्रियांका गांधी यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी लांजेवार त्याच्या अन्य तीन साथीदारांसह गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मोमीनपुरा परिसरातील चहाटपरी येथे चहा पिण्यासाठी आला होता. त्याचवेळी नईम पानठेल्यासमोर दुचाकी चालक शहाबुद्दीन रियाजुद्दीन उर्फ पापा नावाच्या व्यक्तीला हेक्सा कारने धडक दिली. त्यानंतर शहाबुद्दीनने कार चालकाला पकडून मारहाण केली. मात्र, गर्दी जमल्याने रवी लांजेवार यांनी साथीदारांसह घटनास्थळावरून निघून जाणेच योग्य मानले.

येथून हे चार आरोपी संग्राम बारमध्ये पोहोचले आणि तेथे ते दारू प्यायले. दारूच्या नशेत ते चारही आरोपी पुन्हा कारने मोमीनपुरा परिसरामध्ये पोहोचले. त्याचवेळी त्यांना पान टपरीच्या बाहेर पान टपरी चालक नईम दिसला.

सातारा हादरले! इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दोन मुलांनी संपवले जीवन, पालकांना बसला मोठा धक्का
आरोपींनी त्याला शहाबुद्दीन समजले आणि त्यामुळे आनंद ठाकूर नावाच्या गुन्हेगाराने रिव्हॉल्व्हरमधून एकामागून एक दोन गोळ्या झाडल्या. मात्र मद्यधुंद अवस्थेत त्याचे लक्ष्य चुकले. त्यामुळे नईमचा जीव वाचला. ही घटना घडवून चारही आरोपी तेथून पळून गेले.

रात्री उशिरा गोळीबाराची घटना समजताच पोलीसदलात खळबळ पसरली. पोलिसांनी आरोपी रवी लांजेवार आणि आनंद ठाकूर यांना रात्री उशिरा ताब्यात घेतले असून प्रणय आणि समीर नावाच्या त्याच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
कोण आहे ही मुलगी? अमृता खानविलकरने शेयर केला नृत्याचा व्हिडिओ; कोल्हापूरच्या चिमुकलीने मन जिंकलं

What Happens After Death Told by a Man Who Had a Hearth Attack; हार्ट अटॅकनं जीव गेला, पुन्हा जिवंत झाला; मृत्यूनंतर काय झालं सारं सांगितलं, डॉक्टरही हैराण

0

वॉशिंग्टन: मृत्यू हा माणसाच्या आयुष्याचा शेवट असतो. त्यानंतर काहीही उरत नाही, असं मानतात. पण. अमेरिकेतून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथे हृदयविकाराच्या धक्क्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनीही त्याला तपासून मृत घोषित केले पण, काहीच वेळात ती व्यक्ती पुन्हा जिवंत झाली. इतकंच नाही तर मृत्यूनंतर त्याच्यासोबत काय झालं हे देखील त्याने सांगितलं. हे सारं पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ५५ वर्षीय केविन हिल यांना मिरॅकल मॅन म्हणून संबोधले जात आहे. २०२१ च्या उन्हाळ्यात केविनच्या शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त झाल्याने त्याचे पाय सुजले होते. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या शरीरात तीन ऐवजी दोन व्हॉल्व्ह आहेत आणि त्यातही समस्या आहेत. यावर उपचार म्हणून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण, त्यांचा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच गेला.

समुद्रातून भयानक प्राणी बाहेर येतील, माणसांवर हल्ला करतील, शास्त्रज्ञांचा धडकी भरवणारा रिसर्च
त्यांची त्वचा आणि रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शिअम साठू लागलं. त्यामुळे त्यांना वेदना होऊ लागल्या. एक दिवस त्यांच्या पायातून रक्त यायला लागलं आणि अवघ्या काही तासात त्यांच्या शरीरातून तब्बल दोन लिटरहून अधिक रक्त वाहून गेलं. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण, अखेर त्यांना क्लिनिकली मृत घोषित करण्यात आलं. पण, काहीच क्षणात चमत्कार घडला आणि ते अचानक जिवंत झाले. जेव्हा ते अचानक जिवंत झाले, त्यांच्या शरीराची हालचाल झाली, ते पाहून डॉक्टरांचा विश्वासच बसेना. डॉक्टरांनी केविनला “द मिरॅकल मॅन” असे संबोधले आहे.

लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त

केविनची तब्येत आता पूर्णपणे बरी आहे. पण, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी त्याला आजही आठवतात. त्याने त्याच्या मृत्यूनंतर अनुभवलेला प्रत्येक क्षण सांगितला. त्यांनी साऊथ वेस्ट न्यूज सर्व्हिसला सांगितले की, मृत्यूनंतर मी आत्म्यासोबत गेलो होतो. माझा आत्मा शरीरात नव्हता. मला माझं शरीर दिसत नव्हते. जणू काही माझा आत्मा हा कुणाच्या तरी दुसऱ्याच्या नियंत्रणात होता. पण, जे काही घडत होतं, ते मी पाहू शकत होतो. तिथे खूप शांतता होती. मग अचानक मला असं वाटलं की मी झोपलेलो आहे आणि माझ्या शरीरातून होणारा रक्तस्त्राव थांबला आहे. आता माझ्या मृत्यूची वेळ आलेली नाही, असं मला वाटत होते.

बेडरूममध्ये गेली, पलंगावरील चादर बदलणार तेवढ्यात तिला तो दिसला अन्…
जेव्हा त्याला विचारण्यात आले की त्याला कुठला पांढरा प्रकाश दिसला का, यावर केविन म्हणाला की, मला असा कोणताही प्रकाश दिसला नाही. मी स्वर्गात जाणार आहे असे कोणतेही चिन्ह मला दिसले नाही. मी झोपेतून उठलो तेव्हा डॉक्टर माझ्यासोबत होते. माझ्या हृदयाचे ठोके सुरु होते आणि मला खूप शांत वाटत होते. जवळपास वर्षभराच्या उपचारानंतर तो घरी परतला आहे.

Latest posts