Monday, June 5, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2545

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

32

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

36

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

28

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

24

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

26

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

25

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

29

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

262

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

BSF post attacked with mortars, Congress MLA’s house torched in Manipur | India News

0

IMPHAL: The private residence of Congress MLA K Ranjit Singh was among a cluster of houses and shops set ablaze by suspected militants at Serou Bazar near Sugnu in Manipur’s Kakching district late Saturday, keeping the flames of the ethnic conflict alive and creating new flashpoints for the security establishment to deal with.

Manipur violence: Amit Shah appeals to people to lift blockades at Imphal-Dimapur NH-2 highway

01:50

Manipur violence: Amit Shah appeals to people to lift blockades at Imphal-Dimapur NH-2 highway

Most of the homes were deserted after the recent exodus to relief camps and the few areas untouched by the Meitei-Kuki clashes. Legislator Ranjit, who represents Sugnu constituency, wasn’t at home either when the assailants struck, sources said. The crackle of arson in Sugnu was accompanied by the rat-a-tat of gunfire as about 30 heavily armed militants tried to lay siege to a nearby outpost of the BSF and India Reserve Battalion, leading to a battle of bullets that kept the night awake till dawn. Sugnu was caught in the crossfire between militants and security forces again around afternoon, with both sides using mortars this time, witnesses said. There was no official word on the damage, if any, until evening.

Gunfights between suspected militants and security forces were also reported in parts of the western border of Imphal West district, including the Singda, Senjam Chirang and Phayeng neighbourhoods.
One of the 16 people wounded in Friday’s militant attack in Imphal West’s Singda died in an Imphal hospital Sunday morning, adding to the gloom. The deceased was from Sagolband in Imphal West.
A delegation of MLAs, led by power minister Th Biswajit Singh, visited displaced people of Ando in Imphal East district at various relief camps and offered them material and monetary assistance

Rs 1,710 crore under­construction Bihar bridge falls a second time in 14 months | India News

0

BHAGALPUR: In a major setback to the ongoing construction of the four-lane Sultanganj-Aguani Ghat bridge across the Ganga in Bihar, its super structure connecting Sultanganj in Bhagalpur with Khagaria collapsed Sunday evening. According to sources, at least 30 slabs of several pillars, including pillar nos. 9, 10 and 11, measuring around 100ft, collapsed.
The estimated cost of the bridge is Rs 1,710 crore.
This is the second such collapse on the same under-construction bridge. In April 2022, the super structures of the pillar nos. 4, 5 and 6 had collapsed. The loose cable stand was stated to be the reason behind the incident whereas a section of people had blamed use of poor construction material for the 2022 mishap.

Watch: Under construction bridge collapses in Bihar’s Bhagalpur

01:30

Watch: Under construction bridge collapses in Bihar’s Bhagalpur

CM Nitish Kumar has ordered a probe into the bridge collapse and asked Pratyaya Amrit, additional chief secretary of the state road construction department, to identify those responsible and take stern action against them.
Nitish had laid the foundation on February 23, 2014. The bridge was projected to be completed by March 2020 but the completion has already been delayed by over three years. Now the Sunday incident came as a big setback for the government and people of Bhagalpur and Khagaria.
The 3.16km-long bridge would be the sixth one across the Ganga to connect the northern part of Bihar (NH 31) with the southern part (NH 80) between Patna and Bhagalpur, and the second bridge across Ganga in Bhagalpur district.
Loose cable blamed for bridge accident last year
Last year, a loose cable was blamed for accident, while there were also accusations of faulty and substandard material being used in the construction. The latest accident could set the completion of the bridge by a couple of years, at least, sources said.
The bridge would be the sixth on the Ganga to connect northern Bihar with its south, reducing travel time in a vast swathe covering Sultanagnj, Khagaria, Saharsa, Madhepura and Supaul. The project covers 23.16km, with an approach road of 4km on Sultanganj side and 16km at other end.

Relatives scour Odisha train crash site, hospitals and morgues while praying for a miracle | India News

0

BALASORE/BHUBANESWAR: The window for rescues has closed in the three-train accident in Odisha’s Balasore, given the length of time that has passed, but many families clutched at straws and kept searching Sunday for “missing” relatives — at the site of the tragedy and in hospitals. Desperate, they visited the morgues too, reluctantly.
“Between Balasore and Cuttack, we have been to four hospitals and are now doing the rounds of morgues. We are still hoping for a miracle,” said Mohammed Rashid, accompanying his sister-in-law Soni Begum whose young son “disappeared” Friday night from the Bengaluru-Howrah Express.
They scoured the accident site at Bahanaga Bazar station for any signs of Mohammad Mazhar, aka Aman, and for the past two days, ran from one hospital to another. Aman and his friend Afsar were returning home from an aunt’s and boarded the northbound train at Bhadrak station.
‘Someone found brother’s diary with phone numbers, called us’
Their case is not an outlier. Rafiqul Haque has come rushing from Dalkhola in Bengal in search of his brother Anjarul, who was coming home from Bengaluru. “Someone found his bag at the site. It contained a diary with phone numbers scribbled on it. A man must have found it and called us,” Rafiqul said.
He has visited hospitals and makeshift morgues — one on a high school playground and another at a business centre. “I hope he is alive and in some hospital,” Rafiqul said.

Odisha train accident: ‘Root cause’ identified, says Railway Minister Ashwini Vaishnaw

01:05

Odisha train accident: ‘Root cause’ identified, says Railway Minister Ashwini Vaishnaw

Moinuddin Sheikh, a resident of Canning in Bengal, found the bodies of five of 13 youths from his village who were on board the Coromandel Express. The bodies — in bags, numbered and covered with white sheets — were kept in a 40,000-square-foot air-conditioned exhibition hall of NOCCI Business Park in Balasore.
As the enormity of the tragedy overwhelmed hospitals and morgues, the North Orissa Chamber of Commerce & Industry unlocked the doors of the exhibition hall and let the state authorities keep the dead.

Odisha train accident: NDRF shares spine-chilling videos of rescue operations in Balasore

03:47

Odisha train accident: NDRF shares spine-chilling videos of rescue operations in Balasore

“I was directed to this facility that looks like those resorts springing up in the Sundarbans. It was heart-wrenching, but I am thankful that the process of identifying the bodies has been smooth, not the least distressing for mourning family members,” said Sheikh. Families can look at a video containing photographs of the dead, instead of going through the nerve-wrecking process of looking at each body bag up close.
A reception desk hands over the ex gratia — Rs 50,000 in cash and a demand draft of Rs 6.5 lakh — to the next of kin. Unidentified bodies will be later transferred to AIIMS-Bhubaneswar for DNA tests.

Balasore train mishap: Odisha govt provides special train from Bhadrak to Chennai

01:04

Balasore train mishap: Odisha govt provides special train from Bhadrak to Chennai

Baisakhi Pushmuri from Bengal’s Bankura found her husband Nikhil at the business centre, identifying him from the video she was shown. Nikhil was a CRPF jawan posted in Punjab. He was on leave and had gone to Odisha for some work. “At least, there is closure for the family. Many severely mutilated bodies in accidents remain unidentified and unclaimed,” an NDRF man said.
The Odisha government uploaded images Sunday of unidentified and unclaimed bodies on three websites (https://srcodisha.nic.in, https://www.bmc.gov.in and https://www.osdma.org).

Police warn those giving Odisha train crash a communal tint | India News

0

BHUBANESWAR: Odisha Police warned of strict action Sunday against those behind communally provocative posts on social media regarding the train accident, saying the focus should instead have been on how scores of volunteers from the area responded to the tragedy, irrespective of community or faith.
“This is highly unfortunate. Investigation by the GRP, Odisha, into the cause and all other aspects of the accident is going on. We appeal to all concerned to desist from circulating such false and ill-motivated posts. Severe legal action will be initiated against those who are trying to create communal disharmony by spreading rumours,” Odisha Police tweeted.

Railways recommends CBI probe into Balasore train accident

01:56

Railways recommends CBI probe into Balasore train accident

Though nobody has so far been booked for social media posts that could potentially stoke trouble, the state police headquarters has engaged cybercrime experts to identify the troublemakers.”

We have activated our social media teams and cybercrime experts to enhance online patrolling and keep a tab on provocative posts. If the social media users do not delete nor refrain from spreading rumours, we will trace and arrest them,” a senior police official said.

Restoration work in progress at Balasore train accident site in Odisha: Aerial drone footage reveals ongoing efforts

02:16

Restoration work in progress at Balasore train accident site in Odisha: Aerial drone footage reveals ongoing efforts

Police said people of Balasore and nearby areas, irrespective of their religion, exhibited extraordinary humanity in the wake of a colossal tragedy. “We all saw how hundreds of people who are in no way related to the passengers turned up in large numbers on Friday evening for the rescue operation. Many made a beeline for hospitals to donate blood. Unfortunately, some miscreants are trying to create disharmony through social media,” the officer said.

सिंधुदुर्ग : दोडामार्ग व्यापारी संघाचे अध्यक्ष लवू मिरकर यांचे निधन

0








दोडामार्ग; पुढारी वृत्तसेवा : दोडामार्ग तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष तथा शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख लवू मिरकर (५०) यांचे रविवारी (दि. ४) संध्याकाळी अल्पशा आजराने निधन झाले. बांबोळी गोवा येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. किडनी व हृद्यरोगाने ते गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते. महिनाभरापूर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूमुळे मिरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ दोडामार्ग तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. तालुक्यातील व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ते नेहमी प्रयत्नशील असत. दोडामार्गच्या सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातही त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. ते शिवसेनेचे दोडामार्ग शहरप्रमुख म्हणूनही होते. कसई-दोडामार्ग नगरपंचायतीवर पहिल्या टर्म मध्ये आपल्या पत्नी सुषमा मिरकर यांना नगरसेविका म्हणून निवडून आणण्याची किमया त्यांनी करून दाखविली होती. पिंपळेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळाचे काही काळ त्यांनी अध्यक्ष व सचिवपद भूषविले होते. सध्या ते मंडळाचे सदस्य म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या निधनाने दोडामार्गच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे.









रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान झालेल्या मृत्यूंच्या घटनांची होणार चौकशी

0








अलिबाग; पुढारी वृत्तसेवा : रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनांची गांभिर्याने दखल घेत जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी याबाबत सखोल चौकशी करण्याबाबतची माहिती दिली आहे. यासाठी एकसदस्यीय समिती गठीत केली असल्याची महत्त्वपूर्ण माहिती म्हसे यांनी दिली.

तिथीनुसार दि. २ जून व तारखेनुसार दि. ६ जून २०२३ रोजी रायगड किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेल्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान दि. २ जून २०२३ रोजी ओमकार दिपक भिसे (वय 19 वर्षे रा. संकेश्वर ता. हुकेरी जि. बेळगाव) व दि.४ जून रोजी प्रशांत गुंड  (वय २८ वर्षे रा. पुणे) या तरुणांचा मृत्यू झाला.  या मृत्यूंच्या घटनांची तीव्रता पाहता या घटनांची समितीमार्फत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. यानुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड डॉ. योगेश म्हसे यांनी या घटनांची चौकशी करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, महाड यांची आपत्ती व्यवस्थापन कायदा – 2005 अन्वये प्राप्त अधिकारानुसार एकसदस्यीय समिती गठीत केली आहे.

उपविभागीय दंडाधिकारी यांनी नमूद दोन्ही घटनांची सखोल चौकशी करुन अहवाल त्यांच्या अभिप्रायासह तातडीने पंधरा दिवसांत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

महाड प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांना 1) घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सर्व स्तरावर सखोल चौकशी करणे. 2) शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने घेतलेल्या महाड बैठकांमध्ये दिलेल्या सूचनांची सर्व संबंधित विभागांनी अंमलबजावणी केली अगर कसे? याबाबत चौकशी करणे. 3) सर्व संबंधितांचे म्हणणे दाखल करुन घेणे.4) सदर घटना या कोणत्याही व्यक्ती अथवा यंत्रणांच्या चुकी अथवा हलगर्जीपणामुळे घडल्या की हा अपघात होता, याबाबत निरीक्षण नोंदविणे 5) सदर घडलेल्या घटनेचा चौकशी अहवाल आपल्या स्पष्ट अभिप्रायासह सादर करणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच या सोहळयाच्या नियोजनामध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही शासकीय विभागाच्या विभाग प्रमुखास चौकशी अधिकाऱ्यांनी साक्ष देण्यासाठी अथवा अहवाल सादर करण्यास बोलाविल्यास त्यांनी तात्काळ हजर राहणे अथवा अहवाल सादर करणे अनिवार्य असेल. असे करण्यास कुचराई केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा – 2005 मधील कलम 51, 55 व 56 अन्वये कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी डॉ.म्हसे यांनी सूचित केले आहे.









jessica pegula, Jessica Pegula: विराट कोहलीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे या महिला टेनिसपटूची संपत्ती; फेडरर, नदालही मागे – jessica pegula is the richest tennis player of the world 2023

0

२८ वर्षीय जेसिका पेगुला ही मूळची न्यूयॉर्कची आहे. विशेष म्हणजे तिची एकूण संपत्ती यावेळी सर्वाधिक आहे. निव्वळ संपत्तीच्या बाबतीत तिने स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांनाही मागे टाकले. जेसिका सध्या सर्वात श्रीमंत टेनिसपटू आहे.जेसिका आहे सर्वात श्रीमंत टेनिसपटू

Jessica Pegula

जेसिका पेगुला


अमेरिकेची जेसिका पेगुला सध्या सर्वात श्रीमंत टेनिसपटू आहे. यावेळी तिच्यापेक्षा जास्त संपत्ती दुसऱ्या कोणत्याही खेळाडूकडे नाही.

जेसिकाची एकूण संपत्ती ६.७ अब्ज डॉलर आहे.

Jessica Pegula

जेसिका पेगुला

जेसिका पेगुलाची एकूण संपत्ती ६.७ अब्ज डॉलर आहे. भारतीय रुपयात जेसिका ५,५२,१०,३४,५०,००० कोटी रुपयांची मालकीण आहे. जेसिकाची संपत्ती रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यापेक्षा जास्त आहे. नदालची एकूण संपत्ती $२२० दशलक्ष आहे. तर फेडररकडे $५५० दशलक्ष आहेत.

वडील आहेत जगातील ३७७ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती

Jessica Pegula

जेसिका पेगुला

जेसिका पेगुलाचे वडील टेरी पेगुला हे खूप मोठे अमेरिकन व्यापारी आहेत. ते जगातील ३७७ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

जेसिकाची संपत्ती विराट कोहलीपेक्षा जास्त आहे

Jessica Pegula

जेसिका पेगुला

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीच्या एकूण संपत्तीचीही बरीच चर्चा आहे. विशेष म्हणजे जेसिकाची संपत्ती विराटपेक्षा कितीतरी जास्त आहे. विराटची एकूण संपत्ती १२२ दशलक्ष डॉलर आहे. तर जेसिका ६.७ अब्ज डॉलरची मालकीण आहे.

फ्रेंच ओपनमधून गेली बाहेर

Jessica Pegula

जेसिका पेगुला

जेसिका पेगुला अलीकडेच फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत एलिस मर्टेन्सकडून पराभूत झाली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

Odisha three-train tragedy: Initial probe says signal ‘interference’ root cause, CBI called in | India News

0

NEW DELHI/BHUBANESWAR: In an unusual move, the Centre on Sunday announced a CBI probe into the rail accident in Odisha as the railways’ preliminary investigation singled out “interference” with the ‘electronic interlocking system’ and ‘points’, which ensure safe movement of trains, as the “root cause” of the crash.
The railway ministry ruled out any fault of the loco driver of the Coromandel Express and failure of signals. Though the decision to bring in CBI points to suspicions of criminality, railway minister Ashwini Vaishnaw and the Railway Board did not mention sabotage. “Considering the nature of the accident, the prevailing circumstances and the administrative inputs, the Railway Board has recommended that the case be handed over to the CBI for further investigation,” Vaishnaw told the media in Bhubaneswar.

Screenshot 2023-06-05 005156

Talking to reporters earlier in the day at the crash site, Vaishnaw had said the “root cause of the dreadful and painful accident and the people responsible for it have been identified”. Describing as “criminals” the persons who, according to the preliminary probe, could have interfered with the points and the electronic interlocking system, the minister said the commissioner of railway safety had completed the inquiry and would submit its report soon with details. “It won’t be right to say anything. Let the entire thing be investigated by the proper investigating authorities,” he added.

Railways recommends CBI probe into Balasore train accident

01:56

Railways recommends CBI probe into Balasore train accident

Late in the evening, after restoration of the track for downline movement (from Chennai to Howrah) the minister said exemplary punishment would be meted out to those responsible.
Follow live updates
This was corroborated by Jaya Sinha, member (operations and business development) in the Railway Board who, while addressing a press conference in New Delhi, said, “We know the reason, but it’s prime facie. It would be wrong on my part to say anything since it’s confidential info. The Commission of Railway Safety (CRS) is investigating. It’s not that we don’t know, but we are not saying anything because it’s not allowed to disclose when the matter is being investigated.”
She also said the loco driver of Coromandel Express, Gunanidhi Mohanty, had said that the signal was green when he approached Bahanaga Bazar. Those were, perhaps, the last words of the grievously injured Mohanty who lost consciousness soon after and died while under treatment.

Balasore train mishap: 'Change in electronic interlocking' behind tragic accident, says Ashwini Vaishnaw

02:12

Balasore train mishap: ‘Change in electronic interlocking’ behind tragic accident, says Ashwini Vaishnaw

The assistant loco pilot, who was injured in the accident, is undergoing treatment.
Sinha, who maintained the train was not overspeeding, said the signal malfunctioning could also be because of careless digging by a crew which did not spot the cables. She said the exact reason would be out after the CRS inquiry.
Interference impossible unless someone chooses to do so’
While the CRS inquiry will continue probing the Balasore accident, sources said the Railway Board had to recommend CBI probe as there is a high possibility that people having sophisticated understanding of the entire interlocking and signalling system may have interfered. Sources said the electronic interlocking system malfunctioning is an exceptionally rare occurrence, which can happen possibly in one in a million case.
The sources said the failure could have happened because of two reasons — either the signal maintainer deviated from established protocols while repairing some faults or the signal was manipulated. “Interference is not possible unless someone who has enough understanding chooses to do so. The possibility of someone interfering in the source code in this AI-­based electronic interlocking system cannot be ruled out. The CBI probe will investigate the matter from a criminal angle,” one of the sources said.

Odisha train accident: ‘Root cause’ identified, says Railway Minister Ashwini Vaishnaw

01:05

Odisha train accident: ‘Root cause’ identified, says Railway Minister Ashwini Vaishnaw

Suspicions about the role of signal maintainer arises from the fact that there were technical problems in the signal of a level­crossing close to the mishap site hours before Coromandel Express crashed. It is possible that the signal maintainer was in a hurry to complete the task so that trains on the route were not held up — something for which he may have been reprimanded by his superiors — and did not do the job with due diligence and side stepped procedures.

‘Electronic Interlocking change…’ What led to Odisha train accident? Railways explains

05:13

‘Electronic Interlocking change…’ What led to Odisha train accident? Railways explains

However, there could be some other human interference which is subject to investigation, a senior railway officer said. “Either of the two factors could be the reason for the strange discrepancy; while the central control panel showed Coromandel Express had the green signal to move on the main line towards Chennai, on the ground, it’s route was set for a loop line where a goods train loaded with iron ore was standing,” the official said.

Odisha Train Accident Balasore Coromandel Express Accident Bihar Man Died After Last Wish Was Fulfilled; माझ्या भावाशी बोलणं करुन द्या… अखेरची इच्छा पूर्ण होताच ट्रेनमध्येच ललितने प्राण सोडले

1

भुवनेश्वर: माझ्या भावासोबत माझं बोलणं करुन द्या… ही ललित ऋषीदेव यांची अखेरची इच्छा होती. ओडिशा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २८८ लोकांपैकी २२ वर्षीय ललित हा एक प्रवासी होता जो कोरोमंडल ट्रेनमध्ये प्रवास करत होता. पण, हा प्रवास त्याच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास असेल याची त्याने कधी कल्पनाही केली नसेल. बिहारमधील पूर्णिया येथील रहिवासी असलेल्या ललितला चेन्नई येथे मजूर म्हणून नोकरी मिळाली होती. त्यासाठी तो चेन्नईला जायला निघाला होता.

त्याने नोकरीसाठी घर सोडले पण जिथे पोहोचण्यासाठी तो घरातून निघाला तिथे पोहोचलाच नाही. बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या रेल्वे अपघातात ललित गंभीर जखमी झाला होता. जेव्हा त्याला रेस्क्यू करण्यात आलं तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. कदाचित त्याला त्याचा मृत्यू समोर दिसत होता. म्हणून त्याने बचावकर्त्याला सांगितलं की कृपया माझं माझ्या लहान भावाशी बोलणं करुन द्या.

Odisha Accident: कोरोमंडल १२८ च्या वेगाने धडकली अन् डबे पत्त्यासारखे विखुरले; रेल्वेने सांगितलं अपघाताचं कारण
त्यानंतर बचावकर्त्याने तत्काळ ललितचा मोबाईल शोधण्यास सुरुवात केली. काही वेळातच त्याचा मोबाईल सापडला आणि ललितचा भाऊ मिथुन ऋषिदेव याला फोन लावण्यात आला. पण, ललित आपल्या भावाशी काहीच मिनिटं बोलू शकला. त्यानंतर त्याचा तिथेच मृत्यू झाला. भावाच्या मृत्यूची बातमी समजताच मिथुन ढसाढसा रडू लागला. या घटनेने त्याच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे.

Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघाताने कुटुंबाचा आधार हिरावला, तीन सख्ख्या भावांचा मृत्यू
ललितचा मृतदेह सापडला नाही

भावाचा मृतदेह घेण्यासाठी मिथुन रविवारी कुटुंबासह बालासोरला पोहोचला. तेव्हा ललितचा मृतदेह शोधण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. ललितचा मृतदेह कुठे आहे हे त्यांना कळत नव्हतं. इतक्या मृतदेहांमध्ये ललितचा मृतदेह शोधणे फार कठीण होते. अखेर काही वेळाने ललितचा मृतदेह सापडला. मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला.

‘माणुसकीचा झरा’; रेल्वे अपघातानंतर रक्तदानासाठी लोकांची रांग

रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू

ओडिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी तीन गाड्यांच्या झालेल्या भीषण धडकेत आतापर्यंत २८८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. बचाव आणि मदत कार्यानंतर, रेल्वेने शनिवारी रात्रीच रुळांवरचा बहुतांश ढिगारा हटवला असून लवकरच ट्रॅक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, १००० हून अधिक कर्मचारी सतत काम करत आहेत.

Jalgaon News Private Bus Overturned Many Injured In Accident; जळगावात बस उलटून भीषण अपघात, २४ जण जखमी

0

जळगाव: खासगी बस उलटून भीषण अपघात घडला आहे. यामध्ये अंदाजे २४ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जळगाव-धरणगाव महामार्गावर ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पाळधी गावाजवळ हॉटेल सुगोकीजवळ रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात घडला त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या पाळधी येथील निवासस्थानी जात होते. यावेळी त्यांनी आपली गाडी थांबवून तात्काळ जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलविण्यासाठी यंत्रणा हलवली. रुग्णवाहिकेला बोलवून जखमींना रुग्णालयात रवाना केले. अपघातात २४ जण जखमी झाले असून जळगाव जिल्हा रुग्णालयात १७ जखमींना आणण्यात आले आहे.

अकोला येथून खाजगी बस क्रमांक जीजे १८ बीव्ही ३०४२ ही अहमदाबाद येथे जात होती. प्रवासात धरणगावकडे जाणाऱ्या महामार्गावर पाळधी गावानजीक असलेल्या सुगोकी हॉटेलजवळील महामार्गावर रात्री ८ वाजेच्या सुमारास बस अचानक रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातात २४ जण जखमी झाले असून जळगाव जिल्हा रुग्णालयात २२ जखमींना आणण्यात आले आहे.

Odisha Accident: कोरोमंडल १२८ च्या वेगाने धडकली अन् डबे पत्त्यासारखे विखुरले; रेल्वेने सांगितलं अपघाताचं कारण
पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील रात्री याच रस्त्याने वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपल्या निवासस्थानी जात असतांना त्यांना अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स दिसून आली. पालकमंत्री यांनी लागलीच आपल्या वाहनांचा ताफा थांबवित लक्झरीमधून जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेला पाचारण केले. पालकमंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जैन कंपनीच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांनी रुग्णालयात दाखल केले आहे.

ओडिशामध्ये कोरोमंडल रेल्वेचा भीषण अपघात, २०० प्रवाशांनी जीव गमावला तर ९०० हून अधिकजण जखमी

घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते मदतकार्य करीत आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या २२ जखमींना आणण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर दोन जखमींना इतर रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

नको जाऊ गं… बापाने पाया पडल्या, विनवण्या केल्या, पण त्या निष्ठुर पोरीने काही ऐकलं नाही, अन्… पाहा VIDEO

Latest posts