वाचा-
आयपीएलचा १३वा हंगाम १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये होणार आहे. गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले होते. स्टार स्पोर्टसच्या एका शो मध्ये बोलताना तो म्हणाला, हे महत्त्वाचे नाही की कोठे होणार आहे. आयपीएल युएईमध्ये होत आहे आणि क्रिकेट खेळण्यासाठी ती एक चांगली जागा आहे. त्याच बरोबर मला असे वाटेत की आयपीएलच्या आयोजनामुळे देशाचे मुड बदलेल.
वाचा-
या वर्षी हे महत्त्वाचे ठरणार नाही की कोणचा संघ विजेता होईल, कोणता फलंदाज सर्वाधिक धावा करेल आणि कोणता गोलंदाज सर्वाधिक विकेट घेईल. टी-२० स्पर्धेमुळे देशाचा मुड सहज बदलून जाईल. त्यामुळेच मला वाटते की आयपीएलचा हा हंगाम अन्य हंगामापेक्षा मोठा ठरेल. कारण हे देशासाठी आहे, असे गंभीर म्हणाला.
बीसीसीआयने या वर्षी देशातील करोना व्हायरसमुळे युएईमध्ये १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या काळावधीत आयपीएलचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. आयसीसीने टी-२० वर्ल्ड कप स्थगित केल्यामुळे आयपीएलच्या आयोजनासाठी वेळ उपलब्ध झाला.
वाचा-
आयपीएल २००९ आणि २०१४चा काही भाग देशातून बाहेर झाला होता. क्रिकेटच्या इतिहासा असे कधीच झाले नव्हते की, कोणत्याही देशातील स्पर्धा अखेरच्या क्षणी दुसऱ्या देशात शिफ्ट केली असेल. पण भारतात २००९ साली असे झाले होते. आता करोनामुळे पुन्हा असे घडत आहे.
इंग्लंडचा धाडसी निर्णय
एका बाजूला संपूर्ण जगभरात क्रिकेट बंद असताना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडिज दौऱ्याचे आयोजन केले. त्यानंतर पाकिस्तान सोबत द्विपक्षीय मालिका होणार आहे. आयसीसीने टी-२० वर्ल्ड कप स्थगित केल्यामुळे आयपीएलचे आयोजन शक्य झाले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Thanks so much for the blog post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.