गांगुलीच्या नेतृत्त्वाखालील संघ ५४ धावांवर ऑल आऊट
२९ ऑक्टोबर २००० रोजी भारताचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळवला जात होता. सौरव गांगुली यावेळेस संघाचा कर्णधार होता. तेव्हा भारतीय संघ केवळ ५४ धावांवर ऑल आऊट झाला होता. या सामन्यात भारताकडून फक्त एका फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला होता. शारजाहमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघ २६.३ षटकात ऑल आऊट झाला. ही त्यांची वनडे इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या आहे. याशिवाय भारतीय संघ ६३, ७८, ७९, ८८, ९१ आणि ९२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. म्हणजेच ७ प्रसंग असे आले जेव्हा भारत तीन अंकी आकडयापर्यंत पोहोचू शकला नाही.
विराटचा मेलबर्नमध्ये वाढदिवस साजरा, खास केक कापून केलं सिलेब्रेशन
पाहूया कोणत्या संघांविरोधात भारताला १०० धावांचा टप्पाही गाठता आला नाही.
भारताची धावसंख्या | विरूध्द संघ | ठिकाण | कधी |
५४ धावा | श्रीलंका | शारजाह | २९ ऑक्टोबर २००० |
६३ धावा | सिडनी | ८ जानेवारी १९८१ | |
७८ धावा | श्रीलंका | कानपूर | २४ डिसेंबर १९८६ |
७९ धावा | पाकिस्तान | सियालकोट | १३ ऑक्टोबर |
८८ धावा | न्यूझीलंड | दांबुला | १० ऑगस्ट २०१० |
९१ धावा | दक्षिण आफ्रिका | डर्बन | २२ नोव्हेंबर २००६ |
९२ धावा | न्यूझीलंड | हॅमिल्टन | ३१ जानेवारी २०१९ |
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
Your work is very good and I appreciate you and hopping for some more informative posts. Thank you for sharing great information to us.
online gambling philippines