सिडनी: स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत चार वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तर भारतीय संघ पहिल्या विजेतेपदासाठी प्रयत्न करत आहे.
Live अपडेट->>
>> ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times