मेलबर्न: आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमधील भारताचा अखेरचा साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध होत आहे. पहिल्या तिनही सामन्यात विजय मिळवून भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. लंकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून ग्रुपमध्ये अव्वल राहण्याचा भारताचा प्रयत्न असेल. लंकेच्या संघाने पहिल्या दोन्ही लढती गमवल्या आहेत. त्यामुळे त्यांची उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता जवळपास नाहीच.

Live अपडेट ()

>> भारतीय संघात कोणताही बदल नाही

>> श्रीलंकेने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here