दुबई : भारतचाआजचा सामना स्कॉटलंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ किती मोठा विजय मिळवतो, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असेल.
भारताने टॉस जिंकला, पाहा काय निर्णय घेतला…
आजच्या महत्वाच्या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकला आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times