पोस्टमध्ये काय म्हणाला रिषभ पंत?

उर्वशीच्या या प्रकरणावर ऋषभ पंतने नाव न घेता खिल्ली उडवली. त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, “हे मजेदार आहे की लोक मुलाखतींमध्ये थोडेसे लोकप्रिय होण्यासाठी आणि हेडलाइनमध्ये स्थान मिळवण्यासाठी खोटं बोलतात. वाईट गोष्ट म्हणजे लोक नाव आणि प्रसिद्धीचे भुकेले आहेत. देव त्यांचे कल्याण करो.” यासोबतच रिषभने ‘ताई माझा पाठलाग सोड’ हा हॅशटॅगही वापरला आहे.

रिषभच्या पोस्टवर काय म्हणाली उर्वशी?

“छोटू भैयाने बॅट बॉल खेळावा. प्रिय मुला मी काही मुन्नी नाही जी तुझ्यासाठी बदनाम होईल. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.” रिषभच्या पोस्टवर उर्वशीनं असं दिलं प्रत्युत्तर.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here