वाचाः
कस्टमर केयर सेंटर जावीन ४ जी मध्ये पोर्ट करा
भारातत अनेक वर्षापासून ४ जी सर्विस सुरू आहे. ज्यात युजर्संना चांगली स्पीड सोबत जास्त डेटा मिळू शकतो. रिलायन्स जिओ नंतर ४ जी सर्विस सेवेत क्रांती आली आहे. वोडाफोन आयडियाने गेल्या वर्षा बेंगळुरू आणि मुंबई सारख्या शहरात ३ जी सिम सेवा बंद केलेली आहे. आता दिल्लीत ही सेवा बंद केली जाणार आहे. २ जी व्हाइस कॉलिंग सर्विस जारी राहणार आहे. वोडाफोन-आयडियाने ४जी कस्टमरवर कंपनीने घोषणा केली आहे. तर २जी कस्टमर व्हाइस कॉलिंगची सुविधा घेवू शकतात. परंतु, जुन्या सिम कार्डवर इंटरनेटची मजा घेवू शकत नाही. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या माहितीनुसार, दिल्ली सर्कल मध्ये वोडाफोन आयडियाचे १ कोटी ६२ लाख हून जास्त सब्सक्राइबर्स आहेत. यात जितकी ३ जी युजर्स आहेत. त्यांना १५ जानेवारी पर्यंत आपले सिम ४ जी मध्ये पोर्ट करावे लागणार आहे.
वाचाः
भारतात जितके जिओ युजर्स आहेत. त्यांना नवीन वर्षात एक जबरदस्त आनंदाची बातमी मिळाली आहे. कंपनीने एक जानेवारी पासून दुसऱ्या नेटवर्कवर फ्री कॉलिंगची सुविधा दिली आहे. जानेवारी २०२० मध्ये कंपनीने घोषणा केली होती की, जिओ युजर्सला दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी चार्ज द्यावा लागणार, परंतु, बरोबर एक वर्षानंतर जिओने आपल्या सब्सक्रायबर्सला दिलासा दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times